मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाला. यानंतर मत्स्य व्यवसायापुढील समस्या सुटतील अशी आशा मच्छीमारांना वाटत होती. पण या निर्णयाच्या अंमल बजावणीत त्रुटी असल्याचे मच्छीमारांनी अधोरेखित केले आहे. नुकसान भरपाई देताना मात्र मच्छिमारांवर अन्याय होत असल्याच्या भावना पालघर येथील मच्छीमार संघटनांनी व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाला. यानंतर मत्स्य व्यवसायापुढील समस्या सुटतील अशी आशा मच्छीमारांना वाटत होती. पण या निर्णयाच्या अंमल बजावणीत त्रुटी असल्याचे मच्छीमारांनी अधोरेखित केले आहे. नुकसान भरपाई देताना मात्र मच्छिमारांवर अन्याय होत असल्याच्या भावना पालघर येथील मच्छीमार संघटनांनी व्यक्त केल्या आहेत.






