मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांची काही आक्षेप आहे. काही ठिकाणी निष्काळजीपणा दिसत आहे , शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे असे अनेक त्यांचे आक्षेप होते. आता त्यांना जी माहिती हवी ती देत आहे आणि त्यांना वाटत असेल तर उद्या मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आवश्यकता वाटत असेल तर मी उद्या स्वतः त्यांना जाऊन भेटेल, त्यांनी ज्या काही मागण्या केल्या आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन, त्यासाठी आमच्या अध्यक्ष जात आहे,त्यात त्यांचे समाधान होते का पाहू , पण त्यांना वाटत असेल तर मी स्वतः जाईल, त्यांचे काही प्रश्न होते यात अधिकाऱ्यांच्या स्तरावर निष्काळजीपणा होत आहे, त्याबाबत त्यांनी काही उदाहरण माझ्यासमोर मांडले ज्याची वस्तुस्थिती खरी होती. यासाठी विभागीय आयुक्त यांनी पुढाकार घेतला आहे, ज्यात प्रत्येक 15 दिवसांनी समिती आढावा घेत आहे. आपण होम टू सर्व्हे करण्याचा विचार करत आहे. विभागीय आयुक्त यांना सांगितले आहे ,वनशावळी समिती गावात एक दिवस लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असेल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. काहीही अडचण असल्यास लोकांनी फोन करून माहिती घ्यावी, अडचण सांगावी….यामुळे हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्यास सोपं होईल..
मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झालेली आहे, त्यांची काही आक्षेप आहे. काही ठिकाणी निष्काळजीपणा दिसत आहे , शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे असे अनेक त्यांचे आक्षेप होते. आता त्यांना जी माहिती हवी ती देत आहे आणि त्यांना वाटत असेल तर उद्या मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आवश्यकता वाटत असेल तर मी उद्या स्वतः त्यांना जाऊन भेटेल, त्यांनी ज्या काही मागण्या केल्या आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन, त्यासाठी आमच्या अध्यक्ष जात आहे,त्यात त्यांचे समाधान होते का पाहू , पण त्यांना वाटत असेल तर मी स्वतः जाईल, त्यांचे काही प्रश्न होते यात अधिकाऱ्यांच्या स्तरावर निष्काळजीपणा होत आहे, त्याबाबत त्यांनी काही उदाहरण माझ्यासमोर मांडले ज्याची वस्तुस्थिती खरी होती. यासाठी विभागीय आयुक्त यांनी पुढाकार घेतला आहे, ज्यात प्रत्येक 15 दिवसांनी समिती आढावा घेत आहे. आपण होम टू सर्व्हे करण्याचा विचार करत आहे. विभागीय आयुक्त यांना सांगितले आहे ,वनशावळी समिती गावात एक दिवस लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असेल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. काहीही अडचण असल्यास लोकांनी फोन करून माहिती घ्यावी, अडचण सांगावी….यामुळे हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्यास सोपं होईल..






