ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प नवी मुंबईच्या तुलनेत मागे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. गेल्या दशकात नवी मुंबईने मोठी आर्थिक झेप घेतली तर ठाण्याची वाढ मर्यादित राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. महासभेत अर्थसंकल्पावर चर्चा होऊन सुधारणा समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात धरण विकासासाठी तरतूद नसल्याचे निरीक्षण नोंदवत राज्य सरकारकडून यासाठी तातडीच्या मंजुरीची मागणी करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प नवी मुंबईच्या तुलनेत मागे असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. गेल्या दशकात नवी मुंबईने मोठी आर्थिक झेप घेतली तर ठाण्याची वाढ मर्यादित राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे. महासभेत अर्थसंकल्पावर चर्चा होऊन सुधारणा समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात धरण विकासासाठी तरतूद नसल्याचे निरीक्षण नोंदवत राज्य सरकारकडून यासाठी तातडीच्या मंजुरीची मागणी करण्यात आली आहे.






