• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pak Cyber Attacks Hit India Causing Massive Losses

पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ल्यांचे सत्र सुरूच; आत्तापर्यंत देशाचे ‘इतके’ नुकसान

Pakistan cyber attacks India : पाकिस्तानकडून होत असलेल्या या सायबर हल्ल्यांमागे राजकीय उद्दिष्टे, फसवणूक आणि भारताच्या महत्त्वपूर्ण माहिती प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 04, 2025 | 09:30 PM
भारतावर 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले; प्रत्युत्तरात 1500 पाकिस्तानी वेबसाईट हॅक

भारतावर 10 लाखांहून अधिक सायबर हल्ले; प्रत्युत्तरात 1500 पाकिस्तानी वेबसाईट हॅक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pakistan cyber attacks India : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात सायबर युद्धाचे नवे रणांगण उघडले आहे. सीमापारुन फिजिकल हल्ल्यांबरोबरच आता सायबर हल्ल्यांची मालिका भारतातील सरकारी यंत्रणा, खासगी कंपन्या आणि नागरिकांवर केली जात आहे. हे हल्ले केवळ आर्थिक नुकसानच करत नाहीत, तर भारताच्या डिजिटल सुरक्षेवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा करतात.

पाकिस्तानकडून होत असलेल्या या सायबर हल्ल्यांमागे राजकीय उद्दिष्टे, फसवणूक आणि भारताच्या महत्त्वपूर्ण माहिती प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याचा कट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून पाकिस्तानला काहीही मिळत नाही, पण भारताला मात्र हजारो कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

सायबर हल्ला म्हणजे काय आणि त्यामागचा हेतू कोणता?

सायबर हल्ला म्हणजे एखाद्या देशाच्या संगणकीय प्रणालीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून तांत्रिक बिघाड निर्माण करणे, माहिती चोरणे किंवा ती माहिती नष्ट करणे. हे हल्ले सरकारी यंत्रणा, बँका, आरोग्य सेवांचे डेटा सेंटर्स, शिक्षण संस्था आणि खासगी उद्योगांवर केले जातात.

पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या हल्ल्यांची साखळी सुरू आहे. हॅकर्स भारतीय नागरिकांच्या सोशल मीडिया खात्यांपासून ते सरकारी वेबसाईट्सपर्यंत सर्वत्र घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे हल्ले केवळ तांत्रिक नसून, माहितीची चोरी, अफवा पसरवणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतासोबत युद्ध झाले तर मी इंग्लंडला… ‘, पाकिस्तानी खासदाराचे विधान VIRAL, PM मोदींवरही हास्यास्पद विधान

पाकिस्तानी सायबर हल्ल्यांमुळे किती नुकसान?

2025 मध्ये सादर झालेल्या एका विशेष अहवालानुसार, भारताला सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹20,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा धोका आहे. क्लाउडसेक या नामांकित सायबर सुरक्षाविषयक संस्थेच्या म्हणण्यानुसार, केवळ कंपन्यांच्या नावाचा वापर करून झालेल्या फसवणुकीची किंमत ₹9,000 कोटींच्या घरात आहे.

त्याचप्रमाणे, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) च्या आकडेवारीनुसार, 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांत भारताला सायबर गुन्ह्यांमुळे ₹11,333 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यात ई-मेल हॅकिंग, बँक फ्रॉड, रॅन्समवेअर आक्रमण, आणि महत्त्वाच्या डेटावर नियंत्रण मिळवण्याचे प्रकार आघाडीवर आहेत.

राजकीय आणि गुन्हेगारी उद्देशाने सायबर हल्ले

सायबर हल्ल्यांचे स्वरूप राजकीय, वैयक्तिक आणि आर्थिक फायद्यासाठी घडते. काही वेळा कंपनीतील माजी कर्मचारी किंवा प्रतिस्पर्धी संस्थेतील हॅकर्स अंतर्गत माहिती चोरण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी याचा वापर करतात. मात्र, पाकिस्तानकडून केले जाणारे हल्ले हे अधिकतर राजकीय आणि रणनीतिक उद्देशांवर आधारित असतात. या हल्ल्यांद्वारे भारतीय सरकारच्या गुप्त यंत्रणांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न, सामाजिक अस्थिरता पसरवणे, किंवा देशांतर्गत धोरणांवर प्रभाव टाकण्याचा कट केले जातो. अशा कृतींना सायबर युद्ध (Cyber Warfare) म्हणतात, ज्यामध्ये सॉफ्टवेअर हत्यार बनते आणि संगणक रणांगण.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या

डिजिटल युद्धात भारत सतर्क, पण हल्ले गंभीर

पाकिस्तानकडून सुरू असलेले सायबर हल्ले हे त्याच्या पारंपरिक युद्धशक्तीतील असमर्थतेचा पुरावा आहेत. हे हल्ले बालिश वर्तनाचे प्रतीक असले, तरी भारतासाठी ते गंभीर परिणाम घडवणारे ठरू शकतात. भारताने या सायबर धोक्यांवर उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सायबर सुरक्षाव्यवस्था बळकट केली असून, CERT-IN, NCIIPC आणि I4C यांसारख्या यंत्रणा सक्रिय आहेत. पण तरीही नागरिकांनी आणि कंपन्यांनी स्वतंत्र पातळीवर सायबर सुरक्षेच्या उपाययोजना कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. कारण युद्ध आता केवळ सीमा ओलांडून न करता, संगणकाच्या पडद्यामागूनही लढले जात आहे – आणि त्यात सावधगिरी हीच सर्वात मोठी ढाल आहे.

Web Title: Pak cyber attacks hit india causing massive losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • Cyber Attack
  • india pakistan war
  • international news

संबंधित बातम्या

World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली
1

World War 3 : युद्ध सुरू झालं! कराकसवर क्षेपणास्त्रांचा पाऊस, Venezuela भीषण स्फोटांनी हादरलं; अमेरिकेने विमान उड्डाणं रोखली

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ
2

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?
3

Horrific News: मुलीच्या छातीवर बसून आईनेच घेतला तिचा प्राण; चीनमधील अघोरी कृत्याने जग हादरलं, पाहा काय घडलं?

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory
4

Saudi Arabia : सौदी अरेबियाला प्रवास करणे आता सोपे नाही; पर्यटकांवर युद्धाचे पडसाद? जाणून घ्या नवीन Travel Advisory

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Model code of conduct violation: राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलावर पैसे वाटपाचा आरोप; पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Model code of conduct violation: राष्ट्रवादी उमेदवाराच्या मुलावर पैसे वाटपाचा आरोप; पुण्यात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Jan 03, 2026 | 01:36 PM
हिवाळ्यात गाजराचा ज्यूस पिल्याने काय होते? वृद्धत्व थांबवते अन् याचे फायदे वाचाल तर रोज आहारात समाविष्ट कराल

हिवाळ्यात गाजराचा ज्यूस पिल्याने काय होते? वृद्धत्व थांबवते अन् याचे फायदे वाचाल तर रोज आहारात समाविष्ट कराल

Jan 03, 2026 | 01:27 PM
IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

Jan 03, 2026 | 01:26 PM
Shattila ekadashi: नवीन वर्षातील पहिली षटतिला एकादशी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shattila ekadashi: नवीन वर्षातील पहिली षटतिला एकादशी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Jan 03, 2026 | 01:21 PM
पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी

पुरुषप्रधान समाजाला स्त्रियांच्या समानतेची…! सावित्रीबाई फुले यांचे विचार जीवनास देतील प्रेरणा, वाढेल शिकण्याची गोडी

Jan 03, 2026 | 01:20 PM
‘परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक नको’; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

‘परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक नको’; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

Jan 03, 2026 | 01:14 PM
Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार

Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार

Jan 03, 2026 | 12:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.