• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Record High Global Temperatures Soar India Ranks 5th Nrhp

2025 climate records : हरितगृह वायूंच्या वाढीमुळे जागतिक तापमानात विक्रमी वाढ; भारताचा 5वा क्रमांक

Global temperature anomalies 2025​ : ॲमेझॉनच्या जंगलात शास्त्रज्ञांनी असे शोध लावले आहेत, ज्याने जगाला धक्का बसला आहे. हा एक ॲनाकोंडा आहे, ज्याला पृथ्वीवरील सर्वात लांब साप म्हटले जाते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 21, 2025 | 03:40 PM
Record-high global temperatures soar India ranks 5th

हरितगृह वायूंच्या वाढीमुळे जागतिक तापमानात विक्रमी वाढ, भारताचा 5वा क्रमांक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हेगा, वृत्तसंस्था : जागतिक हवामान संघटनेच्या डब्ल्यूएमओ अहवालानुसार, 2024 हे वर्ष आतापर्यंत नोंदवलेले सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. या वर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व-औद्योगिक युगाच्या (१८५०-१९००) तुलनेत 20 १.५५ अंश सेल्सिअसने जास्त होते. ही वाढ 10 हरितगृह वायूंच्या प्रमाणातील झपाट्याने वाढ आणि ला निना (थंड समुद्र पृष्ठभाग) या नैसर्गिक घटनेच्या एल निनोमध्ये झालेल्या बदलामुळे झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुष्काळ, वादळ, पूर यांसारख्या अत्यंत हवामान आपत्तींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे अन्न संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर ३९४ दशलक्ष लोकांना ३० दिवस किंवा त्याहून अधिक काळ तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

2024 हे आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष

महासागरांची उष्णताही विक्रमी पातळीवर २०२४ मध्ये महासागरांनी शेवटच्या ६५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. १९६० ते २००५ या कालावधीच्या तुलनेत महासागर दुप्पट वेगाने गरम होत आहेत. समुद्राची पातळी उपग्रह देखरेख सुरू झाल्यापासून दुप्पट वेगाने वाढत आहे, ज्यामुळे किनारपट्टी भागांमध्ये पूर आणि जमीन खचण्याचा धोका वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Attack on Tesla Cars: टेस्ला गाड्यांवरील हल्ल्याने डोनाल्ड ट्रम्प नाराज, इलॉन मस्कच्या अडचणी वाढल्या

हरितगृह वायूंची विक्रमी पातळी

अहवालानुसार, वातावरणात कार्बन डायऑक्साइड (CO), मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूंच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली आहे. १७५० च्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात १५१% वाढ झाली आहे. या वायूंमुळे वातावरणातील उष्णता दीर्घकाळ टिकून राहते, जे जागतिक तापमानवाढीचे प्रमुख कारण बनले आहे.

भारतावर उष्णतेचा तीव्र परिणाम

भारत आशियातील वेगाने तापमान वाढणाऱ्या १० देशांमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात देशभरातील १२ राज्यांतील ३५.८० कोटी लोकांना सामान्यपेक्षा जास्त उष्णतेचा सामना करावा लागला. पाचपैकी एक व्यक्ती तीव्र उष्णतेचा अनुभव घेत असल्याचे ‘क्लायमेट सेंट्रल’च्या अहवालात नमूद केले आहे. वाढत्या हवामान बदलांमुळे भविष्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीत हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणपूरक धोरणे अवलंबणे अत्यावश्यक असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

India has seen temperatures soar to up to 52°C this week, breaking records and placing lives at risk. 🌡️☀️

Climate change is making #heatwaves more intense and deadlier.

Here is how you can protect yourselves from the impact of severe heat. 👇https://t.co/DdW8qNBra0 pic.twitter.com/NIiWzPO9Si

— United Nations in India (@UNinIndia) June 1, 2024

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  लंडनच्या पॉवर हाऊसला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, हिथ्रो विमानतळ बंद

जगावर उष्णतेचा परिणाम

जगभरात वाढत्या उष्णतेच्या तीव्र परिणामांमुळे वातावरणीय समतोल बिघडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवी हस्तक्षेपामुळे तापमान झपाट्याने वाढत असून, त्याचा परिणाम पर्यावरण, जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. उष्णतेच्या लाटांमुळे अनेक ठिकाणी गार्‍हाणी वाढली असून, वातावरणातील तापमान विक्रमी पातळी गाठत आहे. उत्तर गोलार्धातील देशांमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांत प्रचंड उष्णता जाणवत आहे, तर दक्षिण गोलार्धातील बर्फाचे वितळणे वेगाने सुरू आहे. शेती, जलस्रोत आणि जैवविविधतेवरही या बदलांचा मोठा परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत, समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, आणि दुष्काळासारखी परिस्थिती अनेक भागांमध्ये उद्भवत आहे. जर यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात पृथ्वीवरील जीवन अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळे सतत वाढणाऱ्या उष्णतेला आळा घालण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन नियंत्रित करणे, झाडांची लागवड वाढवणे आणि निसर्गस्नेही पर्याय अवलंबणे गरजेचे आहे.

Web Title: Record high global temperatures soar india ranks 5th nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Climate Change
  • global warming effect
  • heat wave

संबंधित बातम्या

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका
1

यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती
2

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती

विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच
3

विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच

रेड अलर्ट जारी करूनही ‘इथं’ पावसाची दमदार हजेरी नाहीच; शाळा, महाविद्यालयांना दिली होती सुट्टी
4

रेड अलर्ट जारी करूनही ‘इथं’ पावसाची दमदार हजेरी नाहीच; शाळा, महाविद्यालयांना दिली होती सुट्टी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.