• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Record High Global Temperatures Soar India Ranks 5th Nrhp

2025 climate records : हरितगृह वायूंच्या वाढीमुळे जागतिक तापमानात विक्रमी वाढ; भारताचा 5वा क्रमांक

Global temperature anomalies 2025​ : ॲमेझॉनच्या जंगलात शास्त्रज्ञांनी असे शोध लावले आहेत, ज्याने जगाला धक्का बसला आहे. हा एक ॲनाकोंडा आहे, ज्याला पृथ्वीवरील सर्वात लांब साप म्हटले जाते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 21, 2025 | 03:40 PM
Record-high global temperatures soar India ranks 5th

हरितगृह वायूंच्या वाढीमुळे जागतिक तापमानात विक्रमी वाढ, भारताचा 5वा क्रमांक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हेगा, वृत्तसंस्था : जागतिक हवामान संघटनेच्या डब्ल्यूएमओ अहवालानुसार, 2024 हे वर्ष आतापर्यंत नोंदवलेले सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. या वर्षी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान पूर्व-औद्योगिक युगाच्या (१८५०-१९००) तुलनेत 20 १.५५ अंश सेल्सिअसने जास्त होते. ही वाढ 10 हरितगृह वायूंच्या प्रमाणातील झपाट्याने वाढ आणि ला निना (थंड समुद्र पृष्ठभाग) या नैसर्गिक घटनेच्या एल निनोमध्ये झालेल्या बदलामुळे झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुष्काळ, वादळ, पूर यांसारख्या अत्यंत हवामान आपत्तींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे अन्न संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर ३९४ दशलक्ष लोकांना ३० दिवस किंवा त्याहून अधिक काळ तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

2024 हे आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष

महासागरांची उष्णताही विक्रमी पातळीवर २०२४ मध्ये महासागरांनी शेवटच्या ६५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. १९६० ते २००५ या कालावधीच्या तुलनेत महासागर दुप्पट वेगाने गरम होत आहेत. समुद्राची पातळी उपग्रह देखरेख सुरू झाल्यापासून दुप्पट वेगाने वाढत आहे, ज्यामुळे किनारपट्टी भागांमध्ये पूर आणि जमीन खचण्याचा धोका वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Attack on Tesla Cars: टेस्ला गाड्यांवरील हल्ल्याने डोनाल्ड ट्रम्प नाराज, इलॉन मस्कच्या अडचणी वाढल्या

हरितगृह वायूंची विक्रमी पातळी

अहवालानुसार, वातावरणात कार्बन डायऑक्साइड (CO), मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूंच्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली आहे. १७५० च्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणात १५१% वाढ झाली आहे. या वायूंमुळे वातावरणातील उष्णता दीर्घकाळ टिकून राहते, जे जागतिक तापमानवाढीचे प्रमुख कारण बनले आहे.

भारतावर उष्णतेचा तीव्र परिणाम

भारत आशियातील वेगाने तापमान वाढणाऱ्या १० देशांमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या काळात देशभरातील १२ राज्यांतील ३५.८० कोटी लोकांना सामान्यपेक्षा जास्त उष्णतेचा सामना करावा लागला. पाचपैकी एक व्यक्ती तीव्र उष्णतेचा अनुभव घेत असल्याचे ‘क्लायमेट सेंट्रल’च्या अहवालात नमूद केले आहे. वाढत्या हवामान बदलांमुळे भविष्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीत हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणपूरक धोरणे अवलंबणे अत्यावश्यक असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

India has seen temperatures soar to up to 52°C this week, breaking records and placing lives at risk. 🌡️☀️ Climate change is making #heatwaves more intense and deadlier. Here is how you can protect yourselves from the impact of severe heat. 👇https://t.co/DdW8qNBra0 pic.twitter.com/NIiWzPO9Si — United Nations in India (@UNinIndia) June 1, 2024

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  लंडनच्या पॉवर हाऊसला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, हिथ्रो विमानतळ बंद

जगावर उष्णतेचा परिणाम

जगभरात वाढत्या उष्णतेच्या तीव्र परिणामांमुळे वातावरणीय समतोल बिघडत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवी हस्तक्षेपामुळे तापमान झपाट्याने वाढत असून, त्याचा परिणाम पर्यावरण, जीवसृष्टी आणि मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. उष्णतेच्या लाटांमुळे अनेक ठिकाणी गार्‍हाणी वाढली असून, वातावरणातील तापमान विक्रमी पातळी गाठत आहे. उत्तर गोलार्धातील देशांमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांत प्रचंड उष्णता जाणवत आहे, तर दक्षिण गोलार्धातील बर्फाचे वितळणे वेगाने सुरू आहे. शेती, जलस्रोत आणि जैवविविधतेवरही या बदलांचा मोठा परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत, समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे, आणि दुष्काळासारखी परिस्थिती अनेक भागांमध्ये उद्भवत आहे. जर यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात पृथ्वीवरील जीवन अधिक कठीण होऊ शकते. त्यामुळे सतत वाढणाऱ्या उष्णतेला आळा घालण्यासाठी हरितगृह वायूंचे उत्सर्जन नियंत्रित करणे, झाडांची लागवड वाढवणे आणि निसर्गस्नेही पर्याय अवलंबणे गरजेचे आहे.

Web Title: Record high global temperatures soar india ranks 5th nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Climate Change
  • global warming effect
  • heat wave

संबंधित बातम्या

राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
1

राज्यात पुन्हा दमदार पाऊस होणार; पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…
2

Maharashtra Rain : पुण्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; पुढील दोन ते तीन दिवस…

मोठी बातमी ! राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत
3

मोठी बातमी ! राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात; ‘इतक्या’ कोटींची केली मदत

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी
4

राज्यातील अनेक भागांत परतीच्या पावसाचा मोठा फटका; छत्रपती संभाजीनगरसह विभागात 10 मंडळात अतिवृष्टी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

कोकणात फिरायला गेल्यानंतर ‘या’ समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट, पाहताच क्षणी मन जाईल मोहून

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.