• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Delhi Airport Becomes The Only Airport Connecting 150 Cities

भारतातील ‘या’ विमानतळाची बातच न्यारी; तब्बल 150 शहरांना जोडणारं एकमेव विमानतळ

आज भारतात एकमेव विमानतळ आहे जे तब्बल 150  डेस्टिनेशनशी जोडले गेले आहे. तसेच वर्षाला 40 लाख देशांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनशी  कनेक्ट करत आहे. जाणून घेऊया या विमानतळाबद्दल 

  • By नारायण परब
Updated On: Dec 17, 2024 | 07:14 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतामधील विमानतळांचे जाळ दिवसेंदिवस विस्तारत आहे. देशातील दळणवळणाच्या साधनांमध्ये सर्वसामान्यांसाठी विमाने ही महत्वाची ठरत आहेत. म्हणूनच आज टू आणि थ्री टायर शहरांमध्येही विमानतळे आहेत अथवा उभी केली जात आहेत. हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टीने सरकारनेही मोठी पाऊले टाकली आहेत. आज भारतात एक अस विमानतळ आहे जे तब्बल 150  डेस्टिनेशनशी जोडले गेले आहे. यावरुनच या विमानतळाचे महत्व कळू शकेल. जाणून घेऊया या विमानतळाबद्दल

Post Office ची ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम योजना; गुंतवणुकीवर मिळतोय जबरदस्त व्याज परतावा

150 शहरांना जोडणारे भारतातील विमानतळ ठरले आहे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे इतक्या डेस्टिनेशनला जोडणारे एकमेव विमानतळ ठरले आहे.  बँकॉकचे-डॉन मुआंग विमानतळ हे दिल्ली विमानतळाशी जोडले गेलेले 150 वे विमानतळ आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार, हा नवीन मार्ग आठवड्यातून दोनदा एअरबस ए330 विमानाने चालवला जाईल. जानेवारी 2025 च्या मध्यापर्यंत एअरलाइनची वारंवारता दोन ते चार पट वाढवण्याची योजना आहे.

20 हून अधिक आतंरराष्ट्रीय विमानतळे आली जोडण्यात 

रिपोर्ट्नुसार, दिल्ली विमानतळाचे संचालन करणारी कंपनी दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (DIAL) ने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत दिल्ली विमानतळद्वारे 20 हून जास्त आंतरराष्ट्रीय डेस्टीनेशन जोडली गेली आहेत. ज्यामध्ये नोम पेन्ह,  कॅलगरी, बाली डेनपसार, मॉन्ट्रियल, व्हँकुव्हर, वॉशिंग्टन ड्युलेस, शिकागो ओहारे आणि टोकियो हानेडा आदींचा समावेश आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये, विमानतळाने ट्रान्सफर प्रवाशांमध्ये 100 टक्के वाढ अनुभवली आहे, त्यामुळे दक्षिण आशियातील अग्रगण्य ट्रान्झिट हब म्हणून इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळाचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

One Nation One Election : एक देश-एक निवडणुकीचा अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम होईल? महागाई कमी होणार की आणखी वाढणार?

देशातील 88 टक्के ठिकाणे दिल्लीशी जोडली गेली आहेत 

भारतातील सर्व लांब पल्ल्याच्या डेस्टिनेशनच्या 88 टक्के स्थाने ही दिल्लीशी जोडली गेली आहेत आणि भारतातील सर्व लांब पल्ल्याच्या साप्ताहिक उड्डाणांपैकी तब्बल 56 टक्के उड्डाणे दिल्ली विमानतळावरून होतात. भारतातील जवळपास 50 टक्के (42 टक्के अचूक) लांब पल्ल्याचे प्रवासी दिल्लीला प्रवेशद्वार म्हणून निवडतात. दिल्ली विमानतळ हे दरवर्षी 40 लाख देशांतर्गत प्रवाशांना आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशनशी  कनेक्ट करते.

जगभरातील प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्यासाठी समर्पित

भारतीय एअरलाइन कंपन्यांकडून  दिल्ली विमानतळाला सुपर-कनेक्टर हबमध्ये रूपांतरित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अग्रगण्य पर्याय म्हणून त्याचे स्थान भक्कम करण्यासाठी सज्ज आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचे ​​सीईओ विदेह कुमार जयपूरियार यांनी सांगितले की, 150 गंतव्यस्थानांना जोडण्याचा हा टप्पा म्हणजे जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देण्याच्या आमच्या अटूट बांधिलकीचा महत्वाचा पुरावा आहे. भारताला विमान वाहतुकीच्या एका नव्या युगात नेण्याचा आम्हाला अभिमान आहे आणि जगभरातील प्रवाशांसाठी पसंतीचे केंद्र बनण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.

Web Title: Delhi airport becomes the only airport connecting 150 cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 07:14 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया
1

Shaikh Hasina ICT News: ‘बांगलादेशातील शांतता आणि लोकशाहीसाठी…’; शेख हसीना यांच्या शिक्षेवर भारताची पहिलीच प्रतिक्रिया

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
2

“डॉक्टर शरीराला RDX बांधून स्वतःला उडवत आहेत, देश असुरक्षितेच्या हातात…, मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर
3

NTPC Nuclear Project: एनटीपीसीची मोठी झेप! देशभर नवीन १,६०० मेगावॅटपर्यंतचे अणुऊर्जा प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण
4

LPG price in India 2026: भारत-अमेरिका एलपीजी करारामुळे गॅस सिलिंडर स्वस्त होणार? नवीन आयात करारामुळे बदलणार समीकरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

Nov 17, 2025 | 10:07 PM
भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

Nov 17, 2025 | 10:04 PM
Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Ahilyangar News: 2 तलाव असून देखील ‘या’ गावात पाणी टंचाई, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Nov 17, 2025 | 09:42 PM
महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

Nov 17, 2025 | 09:39 PM
‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

‘अतिवेग, हेल्मेट अन्…’; भारतात दरवर्षी अपघातांमध्ये ‘इतक्या’ जणांचा मृत्यू; काय सांगतो UNICEF चा अहवाल?

Nov 17, 2025 | 09:34 PM
Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Ahilyangar News: कोपरगावात पॉलिटिकल वादळ! शिवसेनेकडून राजेंद्र झावरे तर उबाठाने दिली सपना मोरे यांना उमेदवारी

Nov 17, 2025 | 09:14 PM
‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

‘परीक्षा निकालानंतर ४ दिवसांत नियुक्तीपत्रे द्या; तर जानेवारीपर्यंत…; शासकीय सेवेत सुधारणांसाठी मुख्यमंत्र्यांचे मोठे निर्देश

Nov 17, 2025 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.