एका रात्रीत तयारी करताना स्ट्रॅटेजिक अभ्यास, ब्रेकसह रिव्हिजन आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या पद्धतीने ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढतो.
कॉलेजच्या पहिल्या दिवशी योग्य तयारी, वेळेचं भान आणि आत्मविश्वासाने वागणं अत्यंत महत्त्वाचं असतं. चुका टाळून शिस्तबद्ध आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर पहिला दिवस लक्षात राहील असा ठरतो.
मुलाखत आता कोणत्याही भरती प्रक्रियेमधील महत्वाचा भाग झाला आहे. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणे म्हणजे सगळ्यात कठीण आणि महत्वाचा टप्पा आहे. पण त्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक? जाणून घ्या.
कॉलेज हायरिंग आउटलुक रिपोर्ट-2025 नुसार कंपन्या आता उमेदवारांना इंटर्नशिप आणि ट्रायल प्रोजेक्ट्सद्वारे तपासत आहेत. फक्त तांत्रिक ज्ञान नव्हे, तर सॉफ्ट स्किल्स, लवचिकता आणि सातत्याने शिकण्याची तयारी महत्त्वाची झाली आहे.
जगातील सगळ्यात कठीण मानले जाणारे भरती प्रक्रिया! भारतातील या भरती प्रक्रियांचा ही यामध्ये होतो समावेश! त्या कोणत्या? जाणून घेण्यासाठी वाचा ही संपूर्ण बातमी...
इन-हाऊस कोट्याच्या बदलांनंतर विद्यार्थ्यांना व महाविद्यालयांना पसंतीक्रम सुधारण्यासाठी अधिक वेळ देण्यात येत आहे, असे शिक्षण संचालकांकडून सांगण्यात आले आहे.
१२ वी कॉमर्सनंतर विद्यार्थ्यांसाठी बी.कॉम, CA, CS, CMA, BBA, लॉ, डाटा अॅनालिटिक्ससारख्या अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशा आणि मेहनतीने यशस्वी भवितव्य घडवता येते.
बारावी आर्ट्सनंतर विद्यार्थी डिजिटल मार्केटिंग, UX/UI डिझाईन, पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट व टुरिझमसारख्या नवीन कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. हे कोर्स क्रिएटिव्ह क्षमतांना चालना देतात.
बारावीनंतर केवळ पारंपरिक नव्हे तर नव्या क्षेत्रांमध्येही करिअर घडवण्याच्या संधी मोठ्या आहेत. विज्ञान, कॉमर्स, आर्ट्स आणि तांत्रिक शिक्षण यामध्ये विविध कोर्सेसमधून उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडता येते.
दिल्लीच्या खाजगी शाळांमध्ये EWS, DG आणि CWSN कोट्यांतर्गत नर्सरी ते पहिलीपर्यंत मोफत प्रवेश दिला जातो. हा प्रवेश RTE कायद्यांतर्गत लॉटरी प्रणालीद्वारे होतो आणि अर्जासाठी काहीही शुल्क लागत नाही.
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार योग्य करिअर निवडण्यासाठी स्व-आकलन, मार्गदर्शन आणि नियोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा, शॉर्ट टर्म कोर्सेस आणि उच्च शिक्षणाच्या तयारीत गुंतल्यास उज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा होतो.
दागिन्यांच्या क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम मार्ग मोकळा झाला आहे. मेरठमधील एका विद्यापीठाने नव्या कोर्सला सुरुवात केली आहे, ज्याच्या माध्यमातून Jewellery Desingning हा कोर्स करणे सोपे झाले आहे.
यश मिळवण्यासाठी शिक्षणासोबतच सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत, जसे की संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, जिद्द आणि टीमवर्क. ही कौशल्ये आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्व खुलते आणि करिअरमध्ये प्रगती मिळते.
आयुष्यात काही गोष्टी साध्य करण्यासाठी प्रत्येकवेळी डिग्रीची गरज नसते. अंगी कौशल्य असले तर तुम्ही या क्षेत्रांमध्ये करिअर घडवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात या करिअर क्षेत्रांबद्दल:
दहावी नंतर लवकर नोकरी मिळवण्यासाठी डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, अभियांत्रिकी डिप्लोमा, औषधनिर्माण आणि ग्राफिक डिझाइन यांसारखे कोर्सेस उपयुक्त ठरू शकतात.
Video Editing मध्ये रस असणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात मोठा स्कोप आहे. जर तुम्ही या क्षेत्रात रस ठेवता तर VFX, CGI तसेच Motion Graphic सारखे प्रकार शिकून घ्या. भविष्यात लाखोंमध्ये खेळाल.
राज्यात बारावीच्या परीक्षा संपन्न होतील आणि विद्यार्थी त्यांच्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर येतील. पुढील शिक्षण निवडताना अनेक गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. यावेळी केलेली चूक मोठी ठरू शकते.