• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Get Rid Of The Luncheon Khichdi Is Not Cooked In The Schools Of The District Nraa

मध्यान्ह भोजनाच्या मुहूर्ताला खोडा ! जिल्ह्यातील शाळांमध्ये शिजलीच नाही खिचडी 

जिल्हा परिषद प्रशासनाकडून ९ मार्च रोजी सर्व शाळांना व पुरवठादाराला निर्देश देण्यात आले. त्यानुसार शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने सोमवार १४ मार्च सायंकाळपर्यंत शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र १५ मार्च ही तारीख लोटूनही जिल्ह्यातील शाळेत तांदूळ, कडधान्य अथवा धान्यादी मालाचा साठा पोहोचला नाही.

  • By Anjali Awari
Updated On: Mar 17, 2022 | 12:13 PM
Get rid of the luncheon! Khichdi is not cooked in the schools of the district
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गोंदिया : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून १५ मार्चपासून मध्यान्ह भोजन सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडूनही संबंधित पुरवठादारांना तसे निर्देश देण्यात आले. मात्र, पुरवठाराकडून शासन आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली असून मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ व कडधान्याचा साठा अद्यापपर्यंत जिल्ह्यातील कुठल्याच शाळेत पोहोचलेला नाही. त्यामुळे ठरावीक तारीख लोटूनही शाळांमध्ये खिचडी शिजली नाही. परिणामी दोन वर्षांनंतर शालेय पोषण आहार अंतर्गत शाळांमधून सुरू होणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या मुहूर्तालाच खोड़ा बसला आहे.

[read_also content=”शेवटच्या दिवसापर्यंत पाच हजारांवर अर्ज, आरटीईच्या मोफत २५ टक्के जागांची २१ मार्चनंतर सोडत https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/five-thousand-applications-till-last-day-leaving-after-25th-march-for-25-free-rte-seats-nraa-256135.html”]

कोरोनामुळे मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांना शाळांमधून देण्यात येणारे मध्यान्ह भोजन बंद होते. त्याऐवजी विद्यार्थ्यांना धान्य देण्यात येत होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले. शाळेतील मध्यान्ह भोजनावरील निर्बंध उठवून विद्यार्थ्यांना १५ मार्चपासून शाळेत मध्यान्ह भोजन देण्यात यावे, असे आदेश शासनाच्या शिक्षण संचालनालयाने दिले. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून ९ मार्च रोजी सर्व शाळांना व पुरवठादाराला निर्देश देण्यात आले. त्यानुसार शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने सोमवार १४ मार्च सायंकाळपर्यंत शाळांमध्ये पोषण आहाराचा पुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र १५ मार्च ही तारीख लोटूनही जिल्ह्यातील शाळेत तांदूळ, कडधान्य अथवा धान्यादी मालाचा साठा पोहोचला नाही. त्यामुळे मंगळवारपासून सुरु होणाऱ्या मध्यान्ह भोजनाला सुरुवातच झाली नाही. 

[read_also content=”थकीत वीजबिल वसुली प्रकरणी अकोट सत्र न्यायालयाने केली आरोपीची कारागृहात रवानगी https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/accused-sent-to-jail-by-akot-sessions-court-in-recovery-of-overdue-electricity-bill-nraa-255872.html”]

जिल्ह्यात इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या १ हजार ३४३ शाळा असून यात मध्यान्ह भोजनाचा लाभ घेणारे पहिली ते पाचवीपर्यंतचे ६६ हजार तर सहावी ते आठवी पर्यंतचे ५० हजार ८३२ असे १ लाख १६ हजार ८३२ विद्यार्थी आहेत. दरम्यान, या विद्यार्थ्यांना शाळांकडून शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून मार्च व एप्रिल या दोन महिन्यातील ४३ दिवसाचा कालावधी ठरवून तसा तांदूळ व मटकी, तुरदाळ, बाटाणा आदी कडधान्याचा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित पुरवठादार संस्थेला देण्यात आले होते. मात्र, संदर संस्थेकडून या धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. परिणामी शाळांमध्ये मध्यान्ह भोजन शिजविण्यातच आले नसून विद्यार्थ्यांना घरच्या डब्यावर भागवावे लागत आहे.

[read_also content=”होळी खेळताना खबरदारी घ्या, महावितरणचे नागरिकांना आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/msedcl-appeals-to-citizens-to-be-careful-while-playing-holi-nraa-256121.html”]

केवळ ३९ पैशांची वाढ
शालेय पोषण आहार अंतर्गत पूर्वी खाद्यतेल शासनामार्फत पुरविले जात होते. परंतु, अनुदानात प्रतिदिन प्रतिविद्यार्थी ३९ पैशांची वाढ करून शाळांनी खाद्यतेल खरेदीची अट शासनाकडून टाकण्यात आली आहे. ही बाब परवडणारी नसून मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांकडून यावर तोडगा काढण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

Web Title: Get rid of the luncheon khichdi is not cooked in the schools of the district nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2022 | 12:11 PM

Topics:  

  • Gondia District
  • gondia news

संबंधित बातम्या

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना
1

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
2

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
3

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
4

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

बिहारच्या निवडणुकीमध्येही महिलांना लक्ष्य; लाडली बहेन योजनेेतर्गत मिळणार 10 हजार रुपये

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

IND W vs SL W: भारतीय महिला संघाची वर्ल्ड कपमध्ये ‘ब्लॉकबस्टर ओपनिंग’; श्रीलंकेचा ५९ धावांनी धुव्वा उडवला

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.