• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Drinking Ginger Water On An Empty Stomach Ginger Benefits

३० दिवस रिकाम्या पोटी करा आल्याच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आल्यात असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया आल्याचे पाणी पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 30, 2024 | 11:45 AM
उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे

उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

थंडीच्या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढू लागतात. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकदा लोक सकाळी उठल्यानंतर गरमागरम चहाचे किंवा कॉफीचे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या रसाचे सेवन करावे. आल्याचा रस आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी आहे. आल्यामध्ये आढळून येणारे दाहक विरोधी गुणधर्म साथीच्या आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीरातील सर्दी, खोकला कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

रोगप्रतिकारशक्ती सुधारते:

शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. सर्दी, खोकला आणि छातीत जड होणे इत्यादीब समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. साथीच्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आल्याचे पाणी प्यावे.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रोटीनशेक पिण्याऐवजी नियमित आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म इतर आजारांपासून शरीराचा बचाव करतात.

मळमळ कमी होते:

आल्यामध्ये मळमळ कमी करणारे गुणधर्म आढळून येतात. शिवाय यामुळे डोकेदुखी आणि उलटीचा त्रास कमी होतो. प्रवासाला जाण्याआधी आल्याच्या रसाचे सेवन केल्यास उलटी किंवा मळमळ होण्याचा त्रास होणार नाही. शिवाय आल्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवणार नाही.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. हेच हानिकारक घटक शरीराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of drinking ginger water on an empty stomach ginger benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय
2

महिनाभरात गायब होतील चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फोड! रात्री झोपण्याआधी नियमित प्या ‘हे’ खास आयुर्वेदिक पेय

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
3

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट
4

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.