• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Healthy Benefits Of Drinking Copper Water Copper Water Empty Stomach

रिकाम्या पोटी प्या तांब्याच्या भांड्यातील पाणी, सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यापासून मिळेल आराम

तांब्याच्या भांड्यातील पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळे गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सुद्धा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकतात. सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. हे पाणी प्यायल्यामुळे कफ, वात, सांधेदुखी, स्नायूंचे दुखणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे पचनसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2024 | 10:55 AM
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रात्रीच्या वेळी अनेक लोक तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि सकाळी उठल्यावर ते पाणी रिकाम्या पोटी पितात. पण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नक्की आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. तर जाणून घ्या सविस्तर. अनेक लोक सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. यामुळे शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. हे पाणी प्यायल्यामुळे कफ, वात, सांधेदुखी, स्नायूंचे दुखणे इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्यामुळे पचनसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे:

वजन नियंत्रणात राहते:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. हे पाणी शरीरासाठी लाभदायक असते. आधल्या रात्री तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा भांड्यात पाणी ठेवून ते सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे चुकीच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी किमान चार तास आधी भरून ठेवावे.

हे देखील वाचा: रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, जाणून घ्या एक्सपर्टसचे विचार

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते:

रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी दैनंदिन आहारात सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. हे पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी खूप प्रभावी आहे. हे पाणी आरोग्यसाठी औषधांप्रमाणे काम करते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे

सांधेदुखी दूर होते:

कमी वयात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होत आहे. सांधेदुखीचा त्रास चालू झाल्यानंतर अनेक संकटाना सामोरे जावे लागते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होते. तांब्याच्या भांड्यातील पाण्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे कमकुवत हाडांसाठी फायदेशीर ठरते.

हे देखील वाचा: श्रावणात चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळे नाहीतर आरोग्य पडेल धोक्यात

पचनक्रिया सुधारते:

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे पोटातील खराब बॅक्टेरिया नष्ट होतात. गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Healthy benefits of drinking copper water copper water empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 10:55 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण
1

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल
2

लहान मुलांची उंची लवकर वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचे सेवन, महिनाभरात दिसून येतील बदल

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण
3

शुगर राहील कायमच नियंत्रणात! जेवणानंतर फॉलो करा ‘ही’ सवय, गंभीर आजारांपासून होईल शरीराचे रक्षण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
4

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.