• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Relieve Your Body After Dancing In Ganpati Miravnuk

गणपती मिरवणुकीमध्ये नाचून पाय आणि अंग दुखत आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळावा आराम

बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबईपुरी आनंदी झाली होती. त्यानंतर 11 दिवसांचा गोड पाहुणार घेऊन बाप्पा आपल्या घरी गेले. काल गणपती बाप्पाचे थाटमाट विसर्जन करण्यात आले. गणपती उत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आनंद आणि उत्साहाचा सण. गणपती बाप्पाच्या आगमनाला जेवढा जल्लोष केला जातो जातो तेवढाच जल्लोष विसर्जन सोहळ्यात सुद्धा केला जातो. विसर्जन सोहळ्यासाठी ढोल ताशा, डीजे इत्यादी गोष्टी लावल्या जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 18, 2024 | 11:39 AM
पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

७ सप्टेंबरला ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन करण्यात आले होते. त्यानंतर बाप्पाची विधिवत पूजा करून, बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. बाप्पाच्या आगमनामुळे संपूर्ण मुंबईपुरी आनंदी झाली होती. त्यानंतर 11 दिवसांचा गोड पाहुणार घेऊन बाप्पा आपल्या घरी गेले. काल गणपती बाप्पाचे थाटमाट विसर्जन करण्यात आले. गणपती उत्सव म्हणजे सगळ्यांसाठी आनंद आणि उत्साहाचा सण. गणपती बाप्पाच्या आगमनाला जेवढा जल्लोष केला जातो जातो तेवढाच जल्लोष विसर्जन सोहळ्यात सुद्धा केला जातो. विसर्जन सोहळ्यासाठी ढोल ताशा, डीजे इत्यादी गोष्टी लावल्या जातात. विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक लोक भान हरपून बेभान होऊन नाचतात.

विसर्जन मिरवणुकीमध्ये पाच सहा तास नाचल्यानंतर घरी गेल्यावर अंग दुखी, पाठ दुखी, पाय दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर सकाळी झोपेतून उठण्याची इच्छा होत नाही. सकाळच्या वेळी पूर्ण अंग आखडून जात. रात्रभर अंग आणि पाठ दुखत असल्यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही. अशावेळी घरगुती उपाय करून अंग दुखीवर आराम मिळावा. चला तर जाणून पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय.

हे देखील वाचा: सकाळच्या चुकीच्या सवयी सडवू शकतात लिव्हर, वेळीच लक्ष न दिल्यास होईल डायबिटीस

पायाचे दुखणे आणि अंगदुखी कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

कोमट पाण्यात मिठाचा वापर करा:

पाय आणि अंग दुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा. यामुळे तुमचे पाय आणि अंग दुखी थांबेल. यासाठी कोमट पाण्यात २ चमचे मीठ टाकून पाण्यात सोडून बसा. तसेच अंघोळ करताना गरम पाण्यात मीठ टाका. यामुळे पायांचे दुखणे थांबेल.

कोमट तेलाचा वापर:

जास्त पाय दुखत असल्यास पायांना तेल लावून मसाज करा. यामुळे तुमचे पाय दुखणार नाहीत. कोमट तेल लावून पायांना मसाज केल्यास शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. पायांना मसाज करण्यासाठी तुम्ही तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलाचा वापर करू शकता.

आल्याचा चहा:

थकून घरी आल्यानंतर सगळ्यात आधी आल्याचा चहा प्यावा. आल्याचा चहा प्यायल्यामुळे ताण तणाव कमी होऊन आराम मिळतो. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात कमी झालेली ऊर्जा पुन्हा वाढण्यास मदत होते. तसेच आल्यामध्ये असलेले घटक आरोग्यसाठी अतिशय प्रभावी आहेत.

हळदीचे दूध:

गणपती मिरवणुकीमध्ये नाचून किंवा थकून घरी आल्यानंतर हळदीचे दूध प्यावे. हळदीच्या दुधात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीराला आराम मिळतो. हळदीमधील घटक अशरीरातील वेदना कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात.

हे देखील वाचा: जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्यास का दिले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

बर्फाचे तुकडे:

मिरवणुकीमध्ये नाचून पायांना काहीवेळा सूज येते. सूज आल्यानंतर पायांमध्ये वेदना होऊ लागतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी सुती कापडामध्ये बर्फाचा खडा घेऊन पाय शेकवावावे. यामुळे पायांची वेदना कमी होईल. सुज कमी होऊन आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to relieve your body after dancing in ganpati miravnuk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
1

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे
2

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित
4

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.