• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Signs Of Stomach Cancer That Should Not Be Ignored Health Care Tips

Signs of Stomach Cancer पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो मृत्यू

शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2025 | 02:00 PM
पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे

पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धावपळीच्या आयुष्यात चुकीची जीवनशैली फॉलो केल्यामुळे अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. चुकीचा आहार, जंक फूडचे अतिसेवन, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करून जीवन जगणे गरजेचे आहे. हल्ली कॅन्सरच्या रुग्णात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे विस्खलित होऊन जाते. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लक्षणे योग्य वेळी ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे.(फोटो सौजन्य – iStock)

मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेने त्रस्त आहात? दुधात मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, पोटासंबंधित समस्या होतील दूर

कॅन्सरची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशातच पोटाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया पोटाच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे.

पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे:

अचानक वजन कमी होणे:

पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात नकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते. यामुळे अचानक वजन कमी होते. कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होण्यास सुरुवात झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. याशिवाय पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीराची भूक कमी होऊन जाते. ही लक्षणे कॅन्सरच्या गाठी वाढल्यामुळे दिसून येतात.

ओटीपोटात वेदना होणे:

ओटीपोट म्हणजे पोटाच्या वरचा भाग. पोटाच्या वरच्या भागात असह्य वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. काहीवेळ ओटीपोटात सतत किंवा अधूनमधून वेदना होऊ लागतात. कोणताही पदार्थ खाल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यावर जास्त वेदना होतात.

उलटी होणे:

कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा पाणी प्यायल्यानंतर वारंवार उलट्या किंवा मळमळ झाल्यासारखे वाटू लागल्यास पोटातील गाठींमध्ये वाढ झाल्याचे लक्षणं आहे. या गाठी वाढल्यानंतर अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. याशिवाय शरीरात जळजळ वाढू लागते. कॅन्सरच्या गाठी मोठ्या झाल्यानंतर उलट्या होण्याचे प्रमाण वाढते.

कोमट पाणी पिऊनसुद्धा पोट स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल मिनिटांमध्ये स्वच्छ

शौचास साफ न होणं:

शरीरातील विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. त्यामध्ये पोटाच्या कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर आतड्यांमध्ये रक्त येऊन शौचास साफ होत नाही. याशिवाय शौचाचा रंगसुद्धा बदलून जातो. तसेच आतड्यांमधून जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर वेदना होऊ लागतात.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Signs of stomach cancer that should not be ignored health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • cancer risks
  • Health Care Tips
  • stomach health

संबंधित बातम्या

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
1

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर
2

Benefits Of Apple: उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, आजारांपासून राहाल दूर

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
3

मानेवरील ताण होईल कायमचा कमी! १० मिनिटं नियमित गरम पाण्यात पाय बुडवून बसल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ
4

त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा ‘या’ मसाल्यांचे सेवन, शरीर राहील सुधृढ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST Collection: सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात विक्रमी वाढ! 1.89 लाख कोटींची वसुली, वार्षिक वाढ 9.1 टक्के

GST Collection: सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलनात विक्रमी वाढ! 1.89 लाख कोटींची वसुली, वार्षिक वाढ 9.1 टक्के

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

Pranjal Khewalkar Case: प्रांजल खेवलकरांनी केले ड्रग्सचे सेवन? फॉरेन्सिकच्या रिपोर्टमुळे उडाली खळबळ

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

भारतीय सेनेत ग्रुप C साठी भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता विमानात मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत, जाणून घ्या नियम

मराठमोळ्या ‘तेजा’ने दिपले डोळे, नवरात्रीचा खास लुक आणि चाहते ‘क्लिन बोल्ड’

मराठमोळ्या ‘तेजा’ने दिपले डोळे, नवरात्रीचा खास लुक आणि चाहते ‘क्लिन बोल्ड’

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.