आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण या गंभीर आजाराची लागण शरीराला होऊ नये म्हणून आहारात या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतडे मजबूत आणि निरोगी राहण्यास…
मुंबईमध्ये प्रथमच ईएसआयएस महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. फ्रंटो-टेम्पोरल कॅनिओटॉमी करून अत्याधुनिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मेंदूतील मेटास्टॅटिक गाठ काढण्यात आली.
वाढत्या वयात महिलांसह पुरुषांना सुद्धा गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरसंबंधित लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या वयाच्या…
आजकाल ओव्हेरियन सिस्ट आणि एंडोमेट्रिओसिससारख्या सौम्य स्त्रीरोगांचे प्रमाण वाढत असल्याने सुरुवातीच्या कॅन्सर आणि सामान्य विकारांमध्ये फरक करणे अधिक कठीण बनले आहे.
कॅन्सरचे निदान करताना आजही पारंपरिक H&E स्टेनिंग ही “गोल्ड स्टँडर्ड” पद्धत मानली जाते. त्यासोबत नेक्स्ट जनरेशन इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री मुळे प्राथमिक निदान अधिक स्पष्ट करता येते.
महाराष्ट्रात आरोग्यसेवांचा दर्जा उंचावत आहे.कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या करारामुळे मोठी मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अनेक राज्यांमध्ये ३०० कर्करोग तज्ञांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीमधून वगळण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मोठे संकट उद्भवू शकते. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता, ही अतिशय चिंतेची बाब आहे.
अंडाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात लक्षणे दिसून येतात आणि आजाराचे निदान होते. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
हाडांमध्ये कॅन्सरच्या अनियमित पेशी वाढू लागल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. हळूहळू प्रभावित भागामध्ये गाठी तयार होतात आणि वजन झपाट्याने कमी होऊन जाते. चला तर जाणून घेऊया हाडांच्या कॅन्सरची कारणे आणि लक्षणे.
अॅक्टरेक येथील प्रोटॉन थेरपी केंद्रात दर महिन्याला सरासरी ७५ ते ७६ रुग्णांवर उपचार केले जातात. प्रत्येक रुग्णाच्या उपचारासाठी साधारण ४० मिनिटे लागतात. प्रोटॉन थेरपी ही रेडिएशन उपचाराची अत्याधुनिक पद्धत आहे.
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात विविध पालेभाज्या आणि इतर पदार्थांचे नेहमीच सेवन करावे. हे पदार्थ कॅन्सरच्या पेशी आतड्यांमध्ये वाढू देत नाहीत.
शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू नयेत म्हणून दैनंदिन आहारात लसूण, हळद आणि इतर गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक भयानक लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया आतड्यांच्या कॅन्सरची लक्षणे.
कॅन्सर होण्यास दैनंदिन आहारातील चविष्ट आणि आवडीने खाल्लेले पदार्थ कारणीभूत ठरतात. अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.
२०१० ते २०२३ या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात तोंडाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या १, ८०३ रुग्णांची आणि तितक्याच संख्येतील निरोगी व्यक्तींची तुलना करण्यात आली.
दैनंदिन जीवनात केलेल्या छोट्या मोठ्या चुकांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत लाल मांस खाल्ल्यामुळे कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढून आरोग्य बिघडते. जाणून घ्या सविस्तर.
कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे जीवनशैलीतील चुकीच्या सवयी बदलून योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे.
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकऱ्या गुंडाळ्या जातात. पण यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. शरीरात वर्षभरानंतर अनेक बदल दिसून येतात.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर हातापायांसोबतच त्वचेवर सुद्धा गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे ऍलर्जी समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.