• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is The Right Time To Have Lunch And Breakfast For Good Health

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

चांगल्या आरोग्यासाठी सात्विक आहारासोबतच जेवणाची योग्य वेळ पाळणं महत्त्वाचं आहे, असं आयुर्वेदात सांगितलं जातं. जाणून घ्या जेवण आणि नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 08, 2024 | 11:21 AM
उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ (फोटो सौजन्य:सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जीवनशैली आणि वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे अनेक जण शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. पचनासंबंधीत होणारे आजार, पित्ताचा त्रास आणि मानसिक थकवा जाणवणं या समस्या कमी वयातच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जसा मानसिक आरोग्याचा थेट परिणाम हा शरीरावर दिसून येतो तसंच शरीरातील होणाऱ्या बदलाचा चांगला वाईट परिणाम देखील तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. जसं योग्य आहार शरिरासाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे नाश्ता आणि जेवणाची योग्य वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

आपली भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारित आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित काय काळजी घ्यावी याबाबत आयुर्वेदात सांगितलं आहे. योग्य आहाराप्रमाणेच सकाळचा नाश्ता दुपारचं आणि रात्रीच्या जेवणाची वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे. आहारतज्ज्ञ सांगतात की, ऑफिसच्या कामामुळे अनेक जणांचा जेवणाची वेळ पाळणं शक्य होत नाही. याचा होणारा परिणाम म्हणजे कमी वयात जडणाऱ्या शारीरिक व्याधी. पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती नसल्याने शरीर वातावरणात होणारे बदल सहजपणे स्वीकारु शकत नाही.

हेही वाचा- स्वयंपाकघरातील हे मसाले कमी नाहीत औषधापेक्षा, जाणून घ्या फायदे

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ
सकाळचा नाश्ता
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सात ते आठ यावेळेत नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर ते सकाळी उठेपर्यंत किमान 10 ते 12 तासांचं अंतर असतं. त्यामुळे पोटात अग्नी तयार होतो. योग्य वेळेत नाश्ता न केल्याने पित्त वाढतं आणि याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. म्हणूनच सकाळी लवकर उठल्यावर आधी कोमट पाणी प्या. त्यानंतर सात ते आठ यावेळेत  सात्विक असा पोटभर नाश्ता करा. अनेकांना सकळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र याचं सेवन आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी ऐवजी तुम्ही सकळी ग्रीन टी घेऊ शकता.

हेही वाचा- पोटातील जंतांच्या त्रासाने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोट होईल स्वच्छ

दुपारचे जेवण
सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यात किमान चार तासांचं अंतर असणं महत्त्वाचं आहे. दुपारचं जेवण हे 12 ते 12.30 या दरम्यान करणं महत्त्वाचं आहे. तसंच दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी, गाजर,बीट आणि कडधान्य यांची कोशिंबाीर खा. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. बरेच जण हे दुपारी 3 ते 4 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. दुपारच्या 12.30 पर्यंत जेवण झाल्यानंतर मधल्या वेळेत तुम्ही फळं खाऊ शकता.

रात्रीचं जेवण

बरेच जण रात्री 10 ते 12 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा हळूहळू वाईट परिणाम होतो. आयुर्वेदानुसार सुर्यास्त होण्याआधी रात्रीचं जेवण करणं आरोग्यदायी असल्याचं सांगितलं जातं. चांगल्या आरोग्यासाठी रात्री जेवण हे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत करा. जर हे शक्य होत नसेल तर किमान रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवण करावं. त्यामुळे पचनसंस्था सुधारते असं आहारतज्ज्ञ सांगतात.

 

Web Title: What is the right time to have lunch and breakfast for good health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 12:53 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?
1

मानवी लिव्हरची ही विशेष गोष्ट माहिती आहे का? दीपिका कक्करचा 22% सडलेला यकृत आला होता कापण्यात; काय आहेत उपचार?

Best Cooking Oil: कॅन्सर-कोलेस्ट्रॉल आणि मृत्युच्या दाढेत घेऊन जाईल ‘हे’ तेल, FSSAI ने केला उत्तम तेलाचा खुलासा
2

Best Cooking Oil: कॅन्सर-कोलेस्ट्रॉल आणि मृत्युच्या दाढेत घेऊन जाईल ‘हे’ तेल, FSSAI ने केला उत्तम तेलाचा खुलासा

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
3

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

Pneumonia Day: न्यूमोनियाचा धोका वृद्धांना जास्त का असतो? लक्षणे, कारणे आणि उपचारांचे पर्याय
4

Pneumonia Day: न्यूमोनियाचा धोका वृद्धांना जास्त का असतो? लक्षणे, कारणे आणि उपचारांचे पर्याय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Crime: हा डावा पाय कोणाचा? हॉटेलपासून काही अंतरावर आढळला कापलेला डावा पाय, पोलिसांपुढे मोठं कोडं

Pune Crime: हा डावा पाय कोणाचा? हॉटेलपासून काही अंतरावर आढळला कापलेला डावा पाय, पोलिसांपुढे मोठं कोडं

Nov 13, 2025 | 02:06 PM
14 नोव्हेंबरलाच का होतो बालदिन साजरा? पालकांनी खास पद्धतीने ‘बालदिन’ साजरा करण्याच्या टिप्स; मुलं होतील खुष

14 नोव्हेंबरलाच का होतो बालदिन साजरा? पालकांनी खास पद्धतीने ‘बालदिन’ साजरा करण्याच्या टिप्स; मुलं होतील खुष

Nov 13, 2025 | 02:02 PM
“मी थरथरत होते… ” पाकिस्तानी नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

“मी थरथरत होते… ” पाकिस्तानी नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झाने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

Nov 13, 2025 | 02:01 PM
TATA Trust Controversy : टाटा समूहात घराणेशाहीचा वाद! नेव्हिल टाटांच्या नियुक्तीवरून ‘टाटा ट्रस्ट’मध्ये मतभेद

TATA Trust Controversy : टाटा समूहात घराणेशाहीचा वाद! नेव्हिल टाटांच्या नियुक्तीवरून ‘टाटा ट्रस्ट’मध्ये मतभेद

Nov 13, 2025 | 01:59 PM
Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी

Nov 13, 2025 | 01:56 PM
नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral

नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral

Nov 13, 2025 | 01:55 PM
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा, सिंह, माकड‌ ‌दाखल होणार; तिकिट दरात 50 टक्क्यांची वाढ?

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात झेब्रा, सिंह, माकड‌ ‌दाखल होणार; तिकिट दरात 50 टक्क्यांची वाढ?

Nov 13, 2025 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.