• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is The Right Time To Have Lunch And Breakfast For Good Health

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

चांगल्या आरोग्यासाठी सात्विक आहारासोबतच जेवणाची योग्य वेळ पाळणं महत्त्वाचं आहे, असं आयुर्वेदात सांगितलं जातं. जाणून घ्या जेवण आणि नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 08, 2024 | 11:21 AM
उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची 'ही' आहे योग्य वेळ, जाणून घ्या काय सांगतात आहारतज्ज्ञ (फोटो सौजन्य:सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जीवनशैली आणि वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे अनेक जण शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. पचनासंबंधीत होणारे आजार, पित्ताचा त्रास आणि मानसिक थकवा जाणवणं या समस्या कमी वयातच मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. जसा मानसिक आरोग्याचा थेट परिणाम हा शरीरावर दिसून येतो तसंच शरीरातील होणाऱ्या बदलाचा चांगला वाईट परिणाम देखील तुमच्या मानसिक आरोग्यावर होत असतो. असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. जसं योग्य आहार शरिरासाठी महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे नाश्ता आणि जेवणाची योग्य वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

आपली भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारित आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित काय काळजी घ्यावी याबाबत आयुर्वेदात सांगितलं आहे. योग्य आहाराप्रमाणेच सकाळचा नाश्ता दुपारचं आणि रात्रीच्या जेवणाची वेळ पाळणं देखील महत्त्वाचं आहे. आहारतज्ज्ञ सांगतात की, ऑफिसच्या कामामुळे अनेक जणांचा जेवणाची वेळ पाळणं शक्य होत नाही. याचा होणारा परिणाम म्हणजे कमी वयात जडणाऱ्या शारीरिक व्याधी. पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती नसल्याने शरीर वातावरणात होणारे बदल सहजपणे स्वीकारु शकत नाही.

हेही वाचा- स्वयंपाकघरातील हे मसाले कमी नाहीत औषधापेक्षा, जाणून घ्या फायदे

उत्तम आरोग्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणाची ‘ही’ आहे योग्य वेळ
सकाळचा नाश्ता
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी सकाळी सात ते आठ यावेळेत नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर ते सकाळी उठेपर्यंत किमान 10 ते 12 तासांचं अंतर असतं. त्यामुळे पोटात अग्नी तयार होतो. योग्य वेळेत नाश्ता न केल्याने पित्त वाढतं आणि याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. म्हणूनच सकाळी लवकर उठल्यावर आधी कोमट पाणी प्या. त्यानंतर सात ते आठ यावेळेत  सात्विक असा पोटभर नाश्ता करा. अनेकांना सकळी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. मात्र याचं सेवन आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी ऐवजी तुम्ही सकळी ग्रीन टी घेऊ शकता.

हेही वाचा- पोटातील जंतांच्या त्रासाने त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, पोट होईल स्वच्छ

दुपारचे जेवण
सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यात किमान चार तासांचं अंतर असणं महत्त्वाचं आहे. दुपारचं जेवण हे 12 ते 12.30 या दरम्यान करणं महत्त्वाचं आहे. तसंच दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी, गाजर,बीट आणि कडधान्य यांची कोशिंबाीर खा. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. बरेच जण हे दुपारी 3 ते 4 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. दुपारच्या 12.30 पर्यंत जेवण झाल्यानंतर मधल्या वेळेत तुम्ही फळं खाऊ शकता.

रात्रीचं जेवण

बरेच जण रात्री 10 ते 12 या वेळेत जेवण करतात. मात्र या सवयीमुळे शरीरावर याचा हळूहळू वाईट परिणाम होतो. आयुर्वेदानुसार सुर्यास्त होण्याआधी रात्रीचं जेवण करणं आरोग्यदायी असल्याचं सांगितलं जातं. चांगल्या आरोग्यासाठी रात्री जेवण हे संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत करा. जर हे शक्य होत नसेल तर किमान रात्री झोपण्याच्या तीन तास आधी जेवण करावं. त्यामुळे पचनसंस्था सुधारते असं आहारतज्ज्ञ सांगतात.

 

Web Title: What is the right time to have lunch and breakfast for good health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 12:53 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health
1

आळसामुळे तुम्ही बदलत नाही Panty? ही घाणेरडी सवय धोक्यात आणेल तुमची Vaginal Health

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा
2

10-10-10 नियम कराल फॉलो तर कधीच होणार नाही Diabetes, आयुष्यभर रहाल तंदुरुस्त; न्यूट्रिशनिस्टचा खुलासा

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल
3

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
4

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

IB लवकरच जाहीर करणार उत्तरपत्रिका! निवड प्रक्रियेत तीन टप्य्याचा समावेश

IB लवकरच जाहीर करणार उत्तरपत्रिका! निवड प्रक्रियेत तीन टप्य्याचा समावेश

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

Rj Mahvash सोबत समय रैनाने उडवल्ली धनश्रीची खिल्ली, युजवेंद्र चहलची मजेदार प्रतिक्रिया व्हायरल

Rj Mahvash सोबत समय रैनाने उडवल्ली धनश्रीची खिल्ली, युजवेंद्र चहलची मजेदार प्रतिक्रिया व्हायरल

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.