• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • If The Water Bill Is Not Paid Their Tap Connection Will Be Cut Nrps

औरंगाबादकरांनो पाणीपट्टी कर भरलात ना? नाहीतर….

शहरासाठी आवश्यक असलेले पाणी जायकवाडी धरणातून घेण्यासाठी महपालिकेला जलसंपदा विभागात पाणीपट्टी भरावी लागते. परंतु, पालिकेने नोव्हेंबर २०१५ पासून पाणीपट्टी भरली नाही. त्यामुळे पाणीपट्टीच्या थकबाकीची रक्कम २६ कोटी ३२ लाख २३ हजार रुपये झाली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2022 | 04:24 PM
औरंगाबादकरांनो पाणीपट्टी कर भरलात ना? नाहीतर….
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

औरंगाबाद : मनपाने थकबाकी न भरल्यामुळे औरंगाबाद शहराला होणारा पाणीपुरवठा (Water Suppy) बंद करण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे विभागीय अभियंता दीपक डोंगरे यांनी सदरील माहिती आज (18 फेब्रुवारी) दिली.

[read_also content=”सुंदर मुलींसाठी प्रसिद्ध आहे युक्रेन, जाणून घ्या ‘या’ देशाच्या खास गोष्टी https://www.navarashtra.com/world/ukrain-is-famous-for-beautiful-women-read-full-article-nrak-240746.html”]

यासंदर्भात मनपाने शहरातील नागरिकांना पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले असून, ज्यांनी नळ कनेक्शन आणि पाणीपट्टी कर भरले नाही त्यांची नळ कनेक्शन कट करण्यात येणार असल्याची माहिती मनपाने दिली आहे. २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले असून, जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टीबद्दल महापालिकेला नोटीस पाठवून पाणीपट्टी न भरल्यास २५ फेब्रुवारीपासून जायकवाडी धरणातील पाणीउपसा बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तर मनपाने सांगितले की ‘शहराचा पाणीपुरवठा बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीपैकी काही रक्कम जमा केली जाईल,’ असे पत्रकारांशी बोलताना पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ही थकबाकी त्वरित न भरल्यास २१ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद केला जाईल आणि २५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे. औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ दिला जाणार नाही. थकबाकीच्या रकमेपैकी काही रक्कम महापालिका जलसंपदा विभागाला भरेल. मी उधारी चुकती करणारा आयुक्त आहे. आस्तिककुमार पांडेय, प्रशासक, औरंगाबाद महापालिका असे म्हणाले आहे.तर जलसंपदा चे उपविभागीय अभियंता दिपक डुंबरे यांनी माहिती देताना सांगितले की मनपाने तर बाकी न भरल्यास औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा कट करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी दिली आहे.

 

Web Title: If the water bill is not paid their tap connection will be cut nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2022 | 04:24 PM

Topics:  

  • auranagabad

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली

Top Marathi News Today Live : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची ताकद आणखी वाढणार

LIVE
Top Marathi News Today Live : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; भारताची ताकद आणखी वाढणार

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना मिळतील अपेक्षित लाभ

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ

किकू शारदा – कृष्णा अभिषेकमध्ये बिनसलं? सोशल मीडियावर भांडणाचा व्हायरल झाला व्हिडिओ

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

स्वयंपाक असून गावच्या एकाही घरात अन्नासाठी पेटवली जात नाही आग; तरीही एक दिवसही उपाशी राहत नाहीत गावकरी

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.