• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Harshvardhan Sapkal Has Warned The Government

सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी हमीभावाने करावी, अन्यथा मंत्र्यांना…; काँग्रेसचा इशारा

सरकारने जर हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळांनी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 12, 2025 | 06:10 PM
सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी हमीभावाने करावी, अन्यथा मंत्र्यांना...; काँग्रेसचा इशारा

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सोयाबिनला ५४०० रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र ३२०० ते ३७०० रुपये दराने खरेदी केले जात आहे, ही शेतकऱ्यांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. सरकारने जर हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळांनी दिला.

पुढे बोलताना सपकाळ म्हणाले, लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला मुलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत. त्याचाच पुढचा विचार करुन काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंह सरकारने जनतेला माहितीचा अधिकार कायदा दिला. या कायद्याने सरकारवर अंकुश ठेवण्यास मदत झाली, भ्रष्टाचार उघड झाले. परंतु २०१४ पासून केंद्रात आलेल्या भाजपाच्या मोदी सरकारने या कायद्यात बदल करून तो कमकुवत केला आहे. आता पुन्हा एकदा माहिती अधिकार कायदा सक्षम करण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्षे झाली आहेत, जनतेला दिलेल्या या महत्वाच्या कायदेशीर अधिकाराची धार मात्र भाजपा सरकार बोथट करत आहे. विचारलेली माहिती न देणे, माहिती अधिकार आयुक्तांची पदे रिक्त ठेवणे, वैयक्तीक माहिती आहे अशी सबब देऊन माहिती न देणे हे प्रकार सुरु आहेत. आता तर आरटीआयच्या कक्षेतून रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगालाही वगळले आहे. मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज न देणे, मतचोरीचा भांडोफोड होऊ नये वा नोटबंदी चा फज्जा उडाला अशा प्रकारची माहिती जनतेला मिळू नये यासाठी यात बदल केले आहेत. एकूणच सरकारी पातळीवर सुरु असलेली अनागोंदी, भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माहिती अधिकार कायदा कमजोर केला आहे पण काँग्रेस पक्ष याविरोधात आवाज उठवून हा कायदा अधिक मजबूत असावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सपकाळ म्हणाले.

भाजपाला भारताचा तालिबान करायचा आहे

तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा भारतात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. भाजपाला भारताचा तालिबान करायचा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत महिलांना सन्मानाने आमंत्रित केले जाते अशी मिश्किल टिप्पणीही सपकाळ यांनी यावेळी केली.

Web Title: Harshvardhan sapkal has warned the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 06:10 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
1

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
2

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर
3

Politics News : स्वबळावर की एकत्र लढायचं? महायुतीच्या बड्या नेत्यांची भूमिका जाहीर

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?
4

Maharashtra Government: “आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी मदत पॅकेज आणि…”; मदत व पुनर्वसन मंत्री काय म्हणाले?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा

तोंडाची दुर्गंधी चारचौघात लाज आणते? मग आजच स्वयंपाकघरातील या 2 रुपयांच्या पदार्थाचे सेवन सुरु करा आणि कमाल पहा

Amir Khan Muttaqi on Pakistan: ‘पाकिस्तानला शांतता नको असेल तर…’ भारत आलेल्या तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याची थेट ‘धमकी’!

Amir Khan Muttaqi on Pakistan: ‘पाकिस्तानला शांतता नको असेल तर…’ भारत आलेल्या तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याची थेट ‘धमकी’!

सर्दीमुळे का बसतो गळा? काय आहे वैज्ञानिकांचे कारण? जाणून घ्या 

सर्दीमुळे का बसतो गळा? काय आहे वैज्ञानिकांचे कारण? जाणून घ्या 

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Raigad : माथेरानमध्ये महाआरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

“हे स्वप्न भव्य आहे, म्हणूनच महेश मांजरेकर वेगळे”, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चित्रपटावर राज ठाकरेंचं मनापासून कौतुक

“हे स्वप्न भव्य आहे, म्हणूनच महेश मांजरेकर वेगळे”, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चित्रपटावर राज ठाकरेंचं मनापासून कौतुक

Samsung TriFold Smartphone: लक्झरीचा नवीन ट्रेंड! तीन बॅटरीसह लाँच होऊ शकतो हा स्मार्टफोन, डिटेल्स झाले लीक

Samsung TriFold Smartphone: लक्झरीचा नवीन ट्रेंड! तीन बॅटरीसह लाँच होऊ शकतो हा स्मार्टफोन, डिटेल्स झाले लीक

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!

‘नो एंट्री 2’मध्ये सलग दुसरी मोठी एक्झिट, आता ‘हा’ बॉलिवूड अभिनेताही बाहेर; नवीन जोडीदारांचा शोध सुरू!

व्हिडिओ

पुढे बघा
संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

संग्राम जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांच्या गावी होणार ; उदय सामंत यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Thane : ठाणे-भिवंडी बायपासवर ट्रॅफिक जॅमचा कहर !

Ahilyanagar : जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

Ahilyanagar : जगतापांनी हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षात प्रवेश करावा, RPI च्या सचिन खरातांचे वक्तव्य

AMRAVATI : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं – अमोल मिटकरी

AMRAVATI : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं – अमोल मिटकरी

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande  यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande यांचा विशेष सन्मान!

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.