• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mns Avinash Jadhav Warn Maharashtra Government During Mns Mira Bhayandar Marathi Morcha Marathi News

Avinash Jadhav : ‘…तर मराठी माणूस पुरून उरेल’, मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. यावेळी अविनाश जाधव यांनी कडक शब्दात इशारा दिला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 08, 2025 | 05:05 PM
'...तर मराठी माणूस पुरून उरेल', मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

'...तर मराठी माणूस पुरून उरेल', मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा कडक इशारा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘धरपकड झाली नसती आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तर हा किमान ५० हजार लोक मोर्चात आले असते. मराठी माणसांसाठी अशीच एकजुट आपण दाखवूया. मीरा-भाईंदरमध्ये मराठी माणूस फक्त १२ ते १५ टक्के आहे,असं इथला आमदार नरेंद्र मेहता नेहमी सांगतो. पण तेवढ्या टक्क्यावर आम्ही तुला पूरून उरू शकतो, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. मोर्चाचं नेतृत्व करणारे मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी मोर्चापूर्वीच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतरही मराठी माणसांनी मोठ्यासंख्येने रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केले.

MNS Morcha News: प्रताप सरनाईक मोर्चातून बाहेर; आंदोलकांचा कडाडून विरोध

अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या कोणी नादाला लागेल तर लक्षात ठेवा, असा कडक शब्दात इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतर अविनाश जाधव यांनी थेट मीरारोड गाठले आणि मोर्चात सहभागी झाले. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. ‘महाराष्ट्रात कुठेही मराठी माणसासोबत काही घडलं तर असेच मोर्चे निघतील याची सरकारने दखल घ्यावी.’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आपली एकजुट कायम राहू द्या. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आपली एकजुट कायम ठेवूया. जिथे कुठे दबाव टाकण्यात येईल तिथे मराठी माणूस एक होईल. मराठी माणसाच्या नादाला कुणी लागेल त्याने लक्षात ठेवावे.’ अशा शब्दात अविनाश जाधव यांनी इशारा दिला.

तसंच, ‘मला रात्री पकडलं त्यावेळी मी जेवढा अवस्वस्थ झालो नव्हतो तेवढा मी इथे येताना अस्वस्थ होतो. जे काही मराठी माणसाने आज मीरारोड- भाईंदरमध्ये करून दाखवलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी ज्या पोलिस स्टेशनला होतो त्या पोलिस स्टेशनचा प्रत्येक हवालदार टीव्हीवर हाच मोर्चा पाहात होता. आंदोलन झाल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत होतो. तो आनंद एका सर्वसामान्य मराठी माणसाच्या चेहऱ्यावरील होता. हा आनंद महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने घेतला असेल. प्रत्येक घराघरात हे आंदोलन गेलं आहे.

Mira Bhayandar MNS Morcha : दोन तासांच्या राड्यानंतर अखेर मिळाली परवानगी; मीरा भाईंदर रस्त्यावर मनसे-ठाकरे गटाचा मोर्चा

‘वसई-विरार परिसरातील आमच्या मनसौनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर लोकं रस्त्यावर उतरली. आमच्या लोकांना गाडीतून घेऊन जात होते. उचलू उचलू गाडीत भरत होते. आम्ही काय दहशतवादी आहोत का? मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रात आहे की राजस्थान आणि गुजरातमध्ये आहे. मीरा-भाईंदर हे महाराष्ट्रात असल्यास मराठी माणसाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.’ तसंच, ‘नरेंद्र मेहता या माणसामुळे हा मोर्चा निघाला. ३० ते ४० सेकंदाचा व्हिडीओ त्याने व्हायरल केला. या सगळ्याची जबाबदारी त्या माणसाची आहे. इथला मराठी माणूस त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. मराठी माणसाला कमजोर समजू नका. या महाराष्ट्राचा इतिहास मोठा आहे. आम्ही उपाशी मरणार नाही. आम्ही ठरवले तर तुम्ही उपाशी मराल.’, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title: Mns avinash jadhav warn maharashtra government during mns mira bhayandar marathi morcha marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • mira bhaynder
  • MNS
  • MNS Protest

संबंधित बातम्या

Dombivali: मनसेच्या इशाऱ्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरात पालिका प्रशासनाची धडक कारवाई; जेसीबीनं अनधिकृत शेड्स जमीनदोस्त
1

Dombivali: मनसेच्या इशाऱ्यानंतर डोंबिवली स्टेशन परिसरात पालिका प्रशासनाची धडक कारवाई; जेसीबीनं अनधिकृत शेड्स जमीनदोस्त

Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट
2

Navi Mumbai : पैसे घेऊन मतदार यादीत नाव नोंदवणारे अधिकारी कोण? मनसेने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

Oct 28, 2025 | 02:43 PM
Satara Doctor Death Case: सुषमा अंधारेंनी केले सनसनाटी आरोप! रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला 50 कोटींचा मानहानीचा दावा

Satara Doctor Death Case: सुषमा अंधारेंनी केले सनसनाटी आरोप! रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला 50 कोटींचा मानहानीचा दावा

Oct 28, 2025 | 02:40 PM
SBI Jobs 2025: सरकारी नोकरीची संधी! लाखोंचा पगार आणि स्थिर करिअर, SBI कडून 3500 नवीन रिक्त पदांची घोषणा

SBI Jobs 2025: सरकारी नोकरीची संधी! लाखोंचा पगार आणि स्थिर करिअर, SBI कडून 3500 नवीन रिक्त पदांची घोषणा

Oct 28, 2025 | 02:37 PM
सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…

सावधान! केवळ 2 आठवड्यांत बंद होऊ शकतं तुमचं X अकाऊंट, आत्ताच करा हे महत्त्वाचं काम नाहीतर…

Oct 28, 2025 | 02:21 PM
लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यावसायिकांसाठी सेमाग्लुटाइड उपचार प्रभावी !जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यावसायिकांसाठी सेमाग्लुटाइड उपचार प्रभावी !जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Oct 28, 2025 | 02:20 PM
Women’s World Cup Semi Final : उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका; कोणाचं पारडं जड, वाचा सविस्तर

Women’s World Cup Semi Final : उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका; कोणाचं पारडं जड, वाचा सविस्तर

Oct 28, 2025 | 02:19 PM
कोण आहे Radhika Bhide? जिचा नावाचा हिंदी रिॲलिटी शोमध्ये डंका, एका व्हायरल गाण्यामुळे वाढले फॉलोअर्स

कोण आहे Radhika Bhide? जिचा नावाचा हिंदी रिॲलिटी शोमध्ये डंका, एका व्हायरल गाण्यामुळे वाढले फॉलोअर्स

Oct 28, 2025 | 02:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM
Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Election : ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम कडून मोर्चे बांधणीला सुरुवात

Oct 26, 2025 | 07:42 PM
Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetti : कायदा – सुव्यवस्थेवरून राजू शेट्टींनी केला गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Oct 26, 2025 | 07:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.