• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai Elephanta Boat Accident Dcm Eknath Shinde Give Instructiosn To Navy Coast Guard And All System

Mumbai Elephanta Boat Accident: समुद्रात बोट उलटली; उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; यंत्रणांना दिले ‘हे’ निर्देश

Eknath Shinde: समुद्रात उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीत 80 प्रवासी असल्याचे समजते आहे. काही प्रवाशांचा शोध अत्यंत वेगाने घेतला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 18, 2024 | 07:23 PM
Mumbai Elephanta Boat Accident: समुद्रात बोट उलटली; उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; यंत्रणांना दिले 'हे' निर्देश

मुंबईतील घटनेनंतर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये (फोटो- टीम नवराष्ट्र/सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Eknath Shinde: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी निलकमल नावाची बोट समुद्रात उलटली आहे. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटली. या घटनेत बोटीतील सर्व प्रवासी बुडाले. माहिती मिळताच मदत पथक दुसऱ्या बोटीतून घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. बोटीत 80 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत 77 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या माहिती समोर येत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करत बचावकार्याचा वेग वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समोरक करत आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. भारतीय नौदल, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमार यांच्या मदतीने प्रवाशांना बचावकार्यात वेग आणण्याबाबत निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि आवश्यक अधिकाऱ्याना दिले आहेत.  एलिफंटा येथे समुद्रात बुडालेल्या प्रवासी बोटीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेगाडचे जिल्हाधिकारी आणि मुंबई शहरचे जिल्हाधिकारी यांच्या तातडीने संपर्क साधला. तसेच पोलीस उपायुक्त (बंदरे) यांच्याशी फोनवरून बोलून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान आता या घटनेची शेकापचे नेते जयंत पाटील यांनी देखील पाहणी केली आहे. बचावकार्याला वेग आला आहे. दरम्यान आता हा अपघत कसा घडला याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. नेव्हीच्या बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र नौदलाकडून याचे खंडन करण्यात आल्याचे समजते आहे. नौदल, तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य केले जात आहे.

मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती मुंबई शहर व रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत दुर्घटनाग्रस्त बोटीतील… — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 18, 2024

समुद्रात उलटलेल्या बोटीचे नाव नीलकमल असे आहे. या बोटीत 80 प्रवासी असल्याचे समजते आहे. काही प्रवाशांचा शोध अत्यंत वेगाने घेतला जात आहे. हवामान निरभ्र असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक गेट वे ऑफ इंडियावर पोहोचले होते. यातील अनेक लोक बोटिंगसाठी समुद्रातही गेले होते. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, काही पर्यटक बोटीने एलिफंटाच्या दिशेने जात होते. त्यांची बोट किनारा सोडून सुमारे 50 मीटर आत गेल्यावर अचानक काहीतरी झाले आणि ती बुडू लागली. या अपघताची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

एका स्पीड बोटने या फेरीबोटीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. ही बोट कोस्ट गार्ड किंवा भारतीय नौदलाची बोट असल्याचे म्हटले जात आहे.  पोलीस आणि नौदल व इतर यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र अंधार होत असल्याने बचावकार्य करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माहिती मिळताच इतर अनेक बोटीतील मदत पथके घटनास्थळी पोहोचली असून प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

 

Web Title: Mumbai elephanta boat accident dcm eknath shinde give instructiosn to navy coast guard and all system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.