• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Kiran Rao Is Happy After Aamir Khan Divorce Says I Dont Feel Alone At All

आमिर खानच्या घटस्फोटानंतर किरण राव आहे आनंदी, म्हणाली- ‘मला अजिबात एकटं वाटत नाही’!

2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा करून त्यांचे चाहते, मित्र आणि नातेवाईकांना आश्चर्यचकित केले होते. काही काळ लोकांना वाटले की हा विनोद असावा. मात्र हळूहळू लोकांनी ते स्वीकारले. आणि जरी हे जोडपे वेगळे झाले असले तरी दोघे अजूनही चांगले मित्र आहेत. तसेच किरण राव आमिर खानसोबतच्या घटस्फोटानंतर खूप खुश आहे असे त्यांनी सांगितले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2024 | 01:22 PM
Kiran Rao (फोटो सौजन्य - Instagram)

Kiran Rao (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलीवूडचा स्टार आमिर खान त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत आहे. त्याने एकदा नाही तर दोनदा लग्न केले आणि या नंतर या दोनी लग्नाचा घटस्फोट झाला. 2021 मध्ये त्याने सोशल मीडियावर आपली दुसरी पत्नी किरण राव हिच्यापासून घटस्फोटाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. परंतु ही बातमी खरी आल्यामुळे चाहत्यांनी याचा स्वीकार केला.

आमिर खान आणि किरण राव या दोघांचा घटस्फोट झाल्यानंतरही दोघेही चांगले मित्र म्हणून एकमेकांच्या आयुष्यात आहेत. प्रत्येक सुख-दु:खात दोघेही एकमेकांना साथ देत आहेत. आता दिग्दर्शक किरण रावने पुन्हा एकदा आमिरसोबतच्या घटस्फोटावर आपले वक्तव्य स्पष्ट केले असून, या विषयी आता चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

घटस्फोटानंतर किरण राव खूप आनंदी आहे
घटस्फोटानंतर किरण राव आणि आमिर खान यांनी अनेक प्रसंगी त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करताना दिसले आहेत. आता पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार पुन्हा घडला आहे. घटस्फोटाबाबत किरणने ‘फये डिसूझा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, ती खूप आनंदी आहे. “मला वाटते की नातेसंबंध वेळोवेळी पुन्हा संवाद साधने आवश्यक आहे कारण जसे जसे आपण वाढतो तसतसे आपण माणूस म्हणून बदलतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता होते आणि मला असे वाटले की हे (घटस्फोट) तुम्हाला आनंदी करेल आणि खरे सांगायचे तर, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. असे तिने या मुलाखती दरम्यान आमिर खान आणि तिच्या घटस्फोटाबद्दल व्यक्त होताना दिसली.

हे देखील वाचा- सुष्मिता सेन आणि एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल पुन्हा दिसले सोबत; चाहते म्हणाले ब्रेकअपनंतर…

किरण म्हणाली ‘खूप आनंदायी घटस्फोट झाला’
या घटस्फोटाबद्दल किरण पुढे म्हणाली, “आमिरच्या आधी मी बराच काळ अविवाहित होते. मी माझ्या स्वातंत्र्याचा खरोखर आनंद लुटला. मी एकटी होते, परंतु आता माझा मुलगा देखील आझाद झाला आहे, त्यामुळे मी कधी एकटी राहत नाही. मला वाटते की एकटेपणा ही एकमेव गोष्ट आहे ज्याबद्दल बहुतेक लोक थोडे चिंतित असतात. जेव्हा मी घटस्फोट घेतला आणि जोडीदार गमावला, तेव्हा मला अजिबात एकटेपणा वाटला नाही. खरे तर मला दोन्ही कुटुंबांचा पाठिंबा आहे. त्याचे कुटुंब आणि माझे कुटुंब या दोघांनीही मला भरपूर आधार दिला आहे. हा अत्यंत सौहार्दपूर्ण घटस्फोट झाला आहे. असे ती म्हणाली.

लग्नाच्या 15 वर्षानंतर वेगळे झाले
किरणने देखील कबूल केले की त्यांचे 15 वर्षांचे वैवाहिक जीवन संपवणे दोघांसाठी सोपे नव्हते. किरणने हे उघड केले की बॉलीवूड अभिनेता आमिर खानला “भावनिक आणि मानसिकरित्या तेथे पोहोचण्यास थोडा वेळ लागला.” परंतु या सगळ्यानंतर सगळे सुरळीत झाले आणि हे घडून आले. असे तिने या मुलाखतीदरम्यान घटस्फोटाचा खुलासा केला.

Web Title: Kiran rao is happy after aamir khan divorce says i dont feel alone at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • amir khan
  • Kiran Rao

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

PAK W vs BAN W : पाक महिला संघ करणार विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशशी सामना! वाचा Match Preview

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

पुरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये हत्येचा थरार! रेल्वे स्थानक उड्डाणपुलाखाली रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

पुण्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 29 जणांना घेतले ताब्यात; तपासातून धक्कादायक माहिती समोर

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

Navratri 2025: नवरात्र संपल्यानंतर अखंड ज्योती आणि कलशाचे काय करावे? जाणून घ्या पद्धत

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर दोन विमानांची टक्कर; एक प्रवासी जखमी

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.