• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Astro Tips Ashadh Month Benefits And Importance Of Applying Mehndi

Astrology: आषाढ महिन्यात मेहंदी लावल्याने होतात चमत्कारी फायदे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

प्र्त्येक सण उत्सवांमध्ये लहान मुली ते महिलांपर्यंत सर्वच जण हात आणि पायांवर मेहंदी काढतात. ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ महिन्यात मेहंदी काढण्याला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यात मेहंदी काढल्याने काय फायदे होतात, जाणून घ्य

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 18, 2025 | 12:06 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक सण उत्सवाच्या वेळी लहान मुली ते महिलांपर्यंत सर्वच जण हात आणि पायांवर मेहंदी काढतात. यामुळे सौदर्यांत भर पडतेच पण ज्योतिषशास्त्रात ती एक अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा देखील मानली जाते. लग्नसमारंभ असो किंवा इतर सण उत्सव असो. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सण उत्सवामध्ये परंपरा जोडलेल्या असतात. त्यामधीलच एक आषाढ महिना.

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळी ऊर्जा असते आणि त्या महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांचे परिणाम दिसून येतो. यासाठी आषाढ महिना खास मानला जातो. आषाढ महिन्यात मेहंदी लावल्याने सौदर्यांत भर तर पडतेच मात्र जीवनात येणाऱ्या समस्या दूर होणे, मन शांत ठेवण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो.

आषाढ महिन्यात का लावावी मेहंदी

जून ते जुलै दरम्यान आषाढ महिन्याची सुरुवात होते. हा काळ हवामान बदलाचा समजला जातो. यामुळे आर्द्रता आणि उष्णतेमुळे मानसिक आणि शारीरिक परिणाम देखील दिसू लागतात. यावेळी मेहंदी लावल्याने शरीरामधील थंडपणा आणि मन या दोन्हींमधून आराम मिळतो.

Dream science: स्वप्नात साप चावताना पाहण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या

मान्यतेनुसार, आषाढ महिन्यात मेहंदी काढल्यानंतर मेहंदीचा रंग जितका गडद येईल तितका तो आपल्यासाठी अधिक शुभ मानले जाते. या रंगामुळे केवळ हातांना शोभा येत नाही तर याचा संबंध ग्रहांच्या हालचालीशी देखील संबंधित असतो. जर तुमच्यावर एखाद्या ग्रहाचा प्रभाव असल्यास तो कमी होण्यास मदत होते. जसे की, मंगळ आणि शुक्र ग्रहाचा प्रभाव जास्त असतो. जर हे ग्रह तुमच्या कुंडलीत असतील आणि तुम्ही मेहंदी काढल्यास या ग्रहांच्या प्रभावांना शांत करण्यासाठी ते खूप महत्त्वाचे ठरते.

मंगळ ग्रह हा ऊर्जा आणि क्रोधाशी संबंधित आहे तर शुक्र ग्रह प्रेम आणि नातेसंबंधाशी संबंधित असल्याने मेहंदी काढणे हा दोन्ही ग्रहांसाठी संतुलित उपाय मानला जातो.

मेहंदी काढल्याने परिवारातील गोडवा टिकून राहणे

असे म्हटले जाते की, विवाहित महिलांनी आषाढ महिन्यात मेहंदी काढल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील गोडवा कायम टिकून राहतो. नातेसंबंधात गोडवा राहतो व नात्यामध्ये असलेला ताण कमी होतो. घरात शांतता राहते. तसेच मुलांच्या संबंधित असलेल्या समस्या कमी होण्यास मदत होते. मान्यतेनुसार, मेहंदी लावणे हे अपत्यप्राप्तीसाठी देखील चांगले मानले जाते. ही श्रद्धा पिढ्यानपिढ्या प्रचलित आहे आणि आजही अनेक कुटुंबांमध्ये ती भक्तीने पाळली जाते.

zodiac sign: आज या राशीच्या लोकांनी राहावे सावध, होऊ शकते मोठे नुकसान

धार्मिक महत्त्व

आषाढ महिना हा भगवान विष्णूच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. या महिन्यामध्ये आषाढी एकादशीचे व्रत पाळले जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. यावेळी भगवान विष्णू निद्रा अवस्थेमध्ये असल्याचे म्हटले जाते. यावेळी भगवान विष्णूंना मेहंदी अर्पण करणे शुभ मानले जाते.

ग्रह दोषांचा संबंध

जेव्हा व्यक्तीला कुंडलीमध्ये नकारात्मकतेचा प्रभाव जाणवतो तेव्हा मेहंदी काढणे हे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार आणि बुधवारी मेहंदी लावणे फायदेशीर मानले जाते. यामुळे मन शांत राहतेच त्यासोबतच नशीबही चमकते, असे मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips ashadh month benefits and importance of applying mehndi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश
1

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
2

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Pradosh Vrat 2025: शनि प्रदोष व्रताच्या दिवशी करा महादेवांची पूजा, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मंत्र
3

Pradosh Vrat 2025: शनि प्रदोष व्रताच्या दिवशी करा महादेवांची पूजा, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि मंत्र

Zodiac Sign: द्विपुष्कर योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ
4

Zodiac Sign: द्विपुष्कर योगामुळे मिथुन आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

Potassium च्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होतात? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन, नसांना मिळेल पोषण

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.