• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Pandit Jawahar Lal Nehru On Indian Pakistan Partition

‘मग भारत-पाकिस्तान समस्येवर युद्ध हाच उपाय… ‘ जाणून घ्या असे का म्हटले होते नेहरू?

Pandit Jawahar Lal Nehru on Indian Pakistan Partition: पाकिस्तानच्या निर्मितीनंतर असे दिसून आले की भारताला द्वेषपूर्ण विचारसरणी आणि शांतताविरोधी मुस्लिम कट्टरपंथी शक्तींपासून मुक्तता मिळाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2025 | 11:00 PM
Pandit Jawahar Lal Nehru on Indian Pakistan Partition

'मग भारत-पाकिस्तान समस्येवर युद्ध हाच उपाय... ' जाणून घ्या असे का म्हटले होते नेहरू? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या निर्मितीच्या काही काळातच भारताने कट्टरतावाद आणि शांततेच्या विरोधातील शक्तींशी पुन्हा एकदा सामना करावा लागला. फाळणीच्या वेदनेतून सावरत असतानाच पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतावर पहिले युद्ध लादले. या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भोपाळच्या नवाबाला ९ जुलै १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात भारत-पाकिस्तान संबंधांवरील आपल्या खोल चिंतेचा, दु:खाचा आणि निराशेचा उल्लेख केला आहे.

नेहरूंनी लिहिले की, फाळणी स्वीकारताना सर्वांना वाटले की वेदनादायक असले तरीही काही प्रमाणात शांतता साधता येईल. मात्र, वास्तविकतेने ही आशा चुरगाळली. फाळणीच्या हिंसाचारात तीस लाखांहून अधिक लोकांचे प्राण गेले, दीड ते साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले, आणि समाजमनावर खोल जखमा उमटल्या. तरीही, पाकिस्तानने शांततेचा मार्ग स्वीकारला नाही, तर भारताविरोधात सातत्याने युद्ध आणि दहशतवादाचा मार्ग अवलंबला. नेहरूंच्या या पत्रात त्यांनी दु:खाने म्हटले आहे की, “आपण फाळणीला सहमती दिली कारण त्यातून थोडी शांती मिळेल असे वाटले, पण कदाचित आपण चुकलो.” त्यांनी याची कबुली दिली की, शांततेचा प्रयत्न अपयशी ठरल्यास एकच पर्याय शिल्लक राहतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड

महात्मा गांधींनाही फाळणीच्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती दिली गेली नव्हती. काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधींनी सौम्य तक्रार मांडली असतानाही नेहरू व पटेल यांनी त्यांच्या असहमतीला फारसे महत्त्व दिले नाही. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखनानुसार, नेहरू-पटेल यांनी त्या काळात गांधींशी असभ्य वर्तन केल्याचे दिसते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनीही फाळणी स्वीकारताना स्पष्टपणे सांगितले होते, “आम्ही विष वेगळे केले.” जातीय द्वेषाने भारलेल्या परिस्थितीत फाळणी अपरिहार्य झाली होती, असे पटेलांचे स्पष्ट मत होते. परंतु, पुढील घटनांनी सिद्ध केले की हे ‘विष’ वेगळे झाले तरीही ते भारताच्या जखमा चिघळविण्याचे काम करत राहिले.

पंडित नेहरूंनी त्यांच्या नेतृत्वकाळात सातत्याने भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी प्रयत्न केले, मात्र पाकिस्तानच्या आक्रमक धोरणामुळे त्यांना अनेकदा अपयश आले. स्टॅनली वुलपार्ट यांच्या “शेमफुल फ्लाइट” या पुस्तकात नेहरूंचे आत्मपरीक्षण उल्लेखले आहे  “आपण योग्य करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपली पापे क्षमली जातील.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे खरे कारण?

नेहरूंच्या दृष्टीने, शांतता ही अंतिम गरज होती, परंतु युद्ध टाळता येईलच असे निश्चित नव्हते. आजही त्यांच्या त्या काळच्या इशाऱ्याचा संदर्भ घेतला जातो, जेव्हा भारताला पाकिस्तानविरोधात सातत्याने संघर्ष करावा लागतो. शेवटी, नेहरूंनी लिहिलेल्या शब्दांतून हे स्पष्ट होते की, ‘भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये शांततेचा मार्ग अपयशी ठरल्यास, युद्ध हाच अंतिम आणि कटू पर्याय राहतो.’

Web Title: Pandit jawahar lal nehru on indian pakistan partition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 11:00 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • Pandit nehru

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान
2

‘भारत-पाकिस्तानसह पाच युद्धे आम्ही थांबवली…’ ट्रम्प यांनी पुन्हा मारली बढाई; आता टॅरिफवर ‘हे’ धक्कादायक विधान

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?
3

भारताने व्हावे सावध! जनरल असीम मुनीर पुन्हा ट्रम्पच्या भेटीला; अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय?

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
4

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचे नियमित करा सेवन, वाढत्या वयात सुद्धा दिसाल सुंदर

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी

श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.