• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Pandit Jawahar Lal Nehru On Indian Pakistan Partition

‘मग भारत-पाकिस्तान समस्येवर युद्ध हाच उपाय… ‘ जाणून घ्या असे का म्हटले होते नेहरू?

Pandit Jawahar Lal Nehru on Indian Pakistan Partition: पाकिस्तानच्या निर्मितीनंतर असे दिसून आले की भारताला द्वेषपूर्ण विचारसरणी आणि शांतताविरोधी मुस्लिम कट्टरपंथी शक्तींपासून मुक्तता मिळाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2025 | 11:00 PM
Pandit Jawahar Lal Nehru on Indian Pakistan Partition

'मग भारत-पाकिस्तान समस्येवर युद्ध हाच उपाय... ' जाणून घ्या असे का म्हटले होते नेहरू? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या निर्मितीच्या काही काळातच भारताने कट्टरतावाद आणि शांततेच्या विरोधातील शक्तींशी पुन्हा एकदा सामना करावा लागला. फाळणीच्या वेदनेतून सावरत असतानाच पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारतावर पहिले युद्ध लादले. या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भोपाळच्या नवाबाला ९ जुलै १९४८ रोजी लिहिलेल्या पत्रात भारत-पाकिस्तान संबंधांवरील आपल्या खोल चिंतेचा, दु:खाचा आणि निराशेचा उल्लेख केला आहे.

नेहरूंनी लिहिले की, फाळणी स्वीकारताना सर्वांना वाटले की वेदनादायक असले तरीही काही प्रमाणात शांतता साधता येईल. मात्र, वास्तविकतेने ही आशा चुरगाळली. फाळणीच्या हिंसाचारात तीस लाखांहून अधिक लोकांचे प्राण गेले, दीड ते साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले, आणि समाजमनावर खोल जखमा उमटल्या. तरीही, पाकिस्तानने शांततेचा मार्ग स्वीकारला नाही, तर भारताविरोधात सातत्याने युद्ध आणि दहशतवादाचा मार्ग अवलंबला. नेहरूंच्या या पत्रात त्यांनी दु:खाने म्हटले आहे की, “आपण फाळणीला सहमती दिली कारण त्यातून थोडी शांती मिळेल असे वाटले, पण कदाचित आपण चुकलो.” त्यांनी याची कबुली दिली की, शांततेचा प्रयत्न अपयशी ठरल्यास एकच पर्याय शिल्लक राहतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड

महात्मा गांधींनाही फाळणीच्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती दिली गेली नव्हती. काँग्रेसच्या बैठकीत महात्मा गांधींनी सौम्य तक्रार मांडली असतानाही नेहरू व पटेल यांनी त्यांच्या असहमतीला फारसे महत्त्व दिले नाही. डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या लेखनानुसार, नेहरू-पटेल यांनी त्या काळात गांधींशी असभ्य वर्तन केल्याचे दिसते.

सरदार वल्लभभाई पटेल यांनीही फाळणी स्वीकारताना स्पष्टपणे सांगितले होते, “आम्ही विष वेगळे केले.” जातीय द्वेषाने भारलेल्या परिस्थितीत फाळणी अपरिहार्य झाली होती, असे पटेलांचे स्पष्ट मत होते. परंतु, पुढील घटनांनी सिद्ध केले की हे ‘विष’ वेगळे झाले तरीही ते भारताच्या जखमा चिघळविण्याचे काम करत राहिले.

पंडित नेहरूंनी त्यांच्या नेतृत्वकाळात सातत्याने भारत-पाकिस्तानमध्ये शांततेसाठी प्रयत्न केले, मात्र पाकिस्तानच्या आक्रमक धोरणामुळे त्यांना अनेकदा अपयश आले. स्टॅनली वुलपार्ट यांच्या “शेमफुल फ्लाइट” या पुस्तकात नेहरूंचे आत्मपरीक्षण उल्लेखले आहे  “आपण योग्य करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपली पापे क्षमली जातील.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये कलम 144 लागू; नक्की का आणि काय आहे यामागचे खरे कारण?

नेहरूंच्या दृष्टीने, शांतता ही अंतिम गरज होती, परंतु युद्ध टाळता येईलच असे निश्चित नव्हते. आजही त्यांच्या त्या काळच्या इशाऱ्याचा संदर्भ घेतला जातो, जेव्हा भारताला पाकिस्तानविरोधात सातत्याने संघर्ष करावा लागतो. शेवटी, नेहरूंनी लिहिलेल्या शब्दांतून हे स्पष्ट होते की, ‘भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये शांततेचा मार्ग अपयशी ठरल्यास, युद्ध हाच अंतिम आणि कटू पर्याय राहतो.’

Web Title: Pandit jawahar lal nehru on indian pakistan partition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 11:00 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • Pandit nehru

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

Feb 15, 2026 | 08:15 AM
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

Feb 15, 2026 | 08:00 AM
विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन

विलिनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात वादंग; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे मात्र मौन

Feb 15, 2026 | 07:34 AM
Budh Chaal: ग्रहांचा राजकुमार बुध होणार उत्तरवर्ती, या राशीच्या लोकांचे उजळणार नशीब

Budh Chaal: ग्रहांचा राजकुमार बुध होणार उत्तरवर्ती, या राशीच्या लोकांचे उजळणार नशीब

Feb 15, 2026 | 07:05 AM
अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Feb 15, 2026 | 06:15 AM
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.