Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता

अश्विन आणि सुंदरपैकी एकाला विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा देखील संघात आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 19, 2023 | 08:21 AM
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया : वर्ल्ड कप आधी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन वनडे मालिका खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. संघाची कमान केएल राहुलच्या हाती असेल. आर अश्विनचे ​​संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या संघात परतणार आहेत. वर्ल्ड कप सारख्या मोठी स्पर्धा पाहता बीसीसीआयने पहिल्या दोन एकदिवसीय सामान्यांमधून वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर वर्ल्ड कप मध्ये सुद्धा भारताच्या संघामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे निवडकर्त्यांना बदलीचा विचार करावा लागणार आहे. आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना तिन्ही एकदिवसीय सामन्यांसाठी संघात ठेवण्यात आले आहे. अश्विन आणि सुंदरपैकी एकाला विश्वचषकाचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा देखील संघात आहेत. मात्र हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या वनडेत संघासोबत नसतील. मात्र, संजू सॅमसनची एकाही सामन्यासाठी निवड झालेली नाही. यावरून संजू सॅमसनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या दोन वनडेसाठी संघ: केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा , प्रसिध कृष्णा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

तिसऱ्या वनडेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर.

Web Title: India vs australia indian cricket team rohit sharma virat kohli r ashwin k l rahul bcci hardik pandya akshar patel shubhman gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 08:21 AM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • india
  • India Vs Australia
  • indian cricket team
  • k l rahul
  • R Ashwin
  • Rohit Sharma
  • Shubhman Gill
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
2

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.