World Cup 2027: रविचंद्रन अश्विनने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संभाव्य संघ जाहीर करून खळबळ उडवून दिली. अश्विनने ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमीसारख्या अनुभवी खेळाडूंना वगळले आहे.
आर. आश्विनने विराट कोहली आणि रोहित शर्मावर भाष्य केले आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू असून ते जोवर खेळू इच्छित आहेत, चांगले प्रदर्शन करत आहेत, तोवर त्यांना टीम इंडियाच्या बाहेर करणे कठीण…
भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे.
आर. आश्विनने या मागणीनंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. भुवनेश्वर कुमारला निवडकर्ते भारतीय संघात पुनरागमनाची संधी देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी रविचंद्रन अश्विनने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाला जबाबदार धरले. मुंबई इंडियन्स जिंकू शकली असती
भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आयपीएल 2026 आधी भविष्यवाणी केली आहे. या हंगामात एका डावात ३०० धावा करण्याची चांगली शक्यता आहे, असा त्याला विश्वास आहे.
धोनी या हंगामात यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसनकडे सोपवेल का? धोनी या हंगामात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल का? या प्रश्नावर आता भारताचा माजी फिरकीपट्टू आर अश्विनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स (MI) संघातील कर्णधारपदाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सध्या संघात बरेच मुख्य दावेदार असल्यामुळे या खेळाडूमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत…
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यासाठी बरसापारा क्रिकेट स्टेडियमची घरच्या मैदानावर निवड केली आहे. रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या मैदान निवडीच्या धोरणावर आपले मत व्यक्त केले आहे.
माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अश्विनने कोलकाता नाईट रायडर्सला एक खास सल्ला दिला आहे. अश्विन म्हणाला की, जर कॅमेरॉन ग्रीनने संघासाठी पूर्ण चार षटके गोलंदाजी केली नाही, तर त्याचा पगार कापा
RCB साठी २०२६ चा IPL हंगाम स्पेशल ठरणार आहे. नव्या आशांसह आणि 'विद्यमान विजेते'असल्यामुळे विशेष सन्मानासह हा हंगाम सुरू होत आहे. यातच CSK च्या माजी खेळाडूने यातच मोठं विधान केलं…
रविचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
उपकर्णधार अक्षर पटेलला संघातून वगळण्यात आले आणि त्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली, भारताच्या पराभवानंतर आर. अश्विन संतापला. आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या पराभवाची चर्चा केली.
अश्विनने म्हटले आहे की तारिकची कृती नियमांच्या आत आहे त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही काही करु शकणार नाही. आता भारतीय फलंदाजांना अश्विनने एक गुरू मंत्र दिला आहे याचा व्हिडिओ सोशल मिडियावर…
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर एकदिवसीय सामन्यातील त्याच्या १०५ धावांच्या खेळीचा उल्लेख करत आहेत. बीसीसीआयने वगळल्यावर या निर्णयावर त्याचे चाहते संतापले आहेत आणि सोशल मीडियावर टीका होत आहे.
माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला एक मोठा सल्ला दिला आहे की, सरफराजला आयपीएल २०२६ मध्ये नियमित संधी मिळायला हव्यात असे त्याने सांगितले आहे.
लिलावाच्या अगदी आधी, माजी भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर मॉक लिलाव केला. ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन मॉक लिलावात मोठ्या बोलीचे लक्ष्य होता. ग्रीन चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला.
माजी भारतीय लेग-स्पिनर रविचंद्रन अश्विनने आज, ९ डिसेंबर रोजी त्याच्या माजी प्रेयसीबद्दल एक कोलाज पोस्ट शेअर केली. अश्विनने त्याच्या पोस्टमध्ये दोन इमोजी जोडून चाहत्यांना गोंधळात टाकले.
श्रेयस अय्यरने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, परंतु दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाने गायकवाडला ही भूमिका सोपवली. अश्विनने गायकवाडबद्दल आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केले.
माजी महान फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांनी निवड प्रक्रियेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की अभिमन्यू ईश्वरनने टी-२० मध्ये शतक झळकावले आहे, त्यामुळे आता तो निश्चितपणे कसोटी सामने खेळेल.