दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दोन विशेषज्ञ फलंदाज, बी. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातीळ दूसरा कसोटी सामना गुवाहटी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत करणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवण्यात येणाऱ्या गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत इतिहास रचण्याची शक्यता आहे.
गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात लाल मातीची खेळपट्टी वापरण्याची शक्यता असण्याची वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवामागे भारतीय संघातील अनेक गोष्टी जाबदार ठरलय आहेत. नेहमी बदलत जाणाऱ्या फलंदाजीक्रमाने संघ अडचणीत आला आहे.
भारतीय कर्णधार शुभमन गिल गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मानदुखीमुळे त्याला मैदान सोडवे लागले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन समान्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला विराट कोहलीला मागे टाकून विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
१४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामाना खेळला जाणार आहे. ही मालिका WTC साठी महत्वाची असल्याचे मोहम्मद सिराजचे मत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी विश्व कसोटी विजेता दक्षिण आफ्रिका शुक्रवारी ईडन गार्डन्सवर सुरू होणाऱ्या कसोटीसाठी येथे दाखल झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज गाब्बा येथे पाचवा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्याची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गिल आणि शर्माने भागीदारीचा विक्रम रचला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अव्वल स्थान कायम राखले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील कॅनबेरामध्ये खेळला जात असलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ या सामन्यात मजबूत दिसत होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत सलग तीन सामन्यात नाणेफेक गमावला आहे. यासह भारताने मागील १८ सामन्यात नाणेफेक गामावण्यात विश्वविक्रम केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्माने शानदार क्षेत्ररक्षण करत दोन झेल घेऊन मोठी कामगिरी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २३७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेट्सने पराभव करून मालिका विजय मिळवला.