इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने शुभमन गिलबद्दल एक विधान केले आहे. माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरच्या मते गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम पाहण्यास योग्य नाही.
शुभमन गिलला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. गिलला त्याला संघातून वगळण्याचा निर्णय शनिवारी नव्हे तर बुधवारी घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी शुभमन गिल संघाबाहेर गेला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेती सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल दोन्ही धावा करण्यात अपयशी ठरले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा सामना आज न्यू चंदीगड येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष्य असणार आहे.
२०२५ या वर्षात भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माश संघातील खेळाडूंनी भारतीय संघासाठी २०२५ या वर्षात सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
शुभमन गिलला कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली आणि त्यानंतर तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. गिलची टी-२० मालिकेसाठी निवड झाली, बीसीसीआयने त्याच्या फिटनेसच्या आधारे तो सामने खेळेल असे सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दोन विशेषज्ञ फलंदाज, बी. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातीळ दूसरा कसोटी सामना गुवाहटी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत करणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवण्यात येणाऱ्या गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचे खेळणे अनिश्चित मानले जात आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत इतिहास रचण्याची शक्यता आहे.
गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात लाल मातीची खेळपट्टी वापरण्याची शक्यता असण्याची वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव केला. या पराभवामागे भारतीय संघातील अनेक गोष्टी जाबदार ठरलय आहेत. नेहमी बदलत जाणाऱ्या फलंदाजीक्रमाने संघ अडचणीत आला आहे.
भारतीय कर्णधार शुभमन गिल गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मानदुखीमुळे त्याला मैदान सोडवे लागले होते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन समान्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय कर्णधार शुभमन गिलला विराट कोहलीला मागे टाकून विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
१४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामाना खेळला जाणार आहे. ही मालिका WTC साठी महत्वाची असल्याचे मोहम्मद सिराजचे मत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ नोव्हेंबरपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि जयस्वाल यांनी कसून सराव केला.