डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.
दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले…
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास कागदावर तरी पंजाब किंग्ज संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या न्यूझीलंडच्या विजयावर सुनील गावस्कर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य…
भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून यशस्वी पुनरागमन केले. जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करताना ८२ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने शुभमन गिलबद्दल एक विधान केले आहे. माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरच्या मते गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम पाहण्यास योग्य नाही.
शुभमन गिलला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. गिलला त्याला संघातून वगळण्याचा निर्णय शनिवारी नव्हे तर बुधवारी घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेतील आज चौथा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी शुभमन गिल संघाबाहेर गेला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेती सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल दोन्ही धावा करण्यात अपयशी ठरले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा सामना आज न्यू चंदीगड येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष्य असणार आहे.
२०२५ या वर्षात भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माश संघातील खेळाडूंनी भारतीय संघासाठी २०२५ या वर्षात सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
शुभमन गिलला कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली आणि त्यानंतर तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. गिलची टी-२० मालिकेसाठी निवड झाली, बीसीसीआयने त्याच्या फिटनेसच्या आधारे तो सामने खेळेल असे सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला ९ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दोन विशेषज्ञ फलंदाज, बी. साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांना संधी मिळू शकते.