भारत त्याच्या डिजिटल युगात पुढे जात आहे, परंतु सायबर गुन्हेगारही त्याच वेगाने अपग्रेड होत आहेत. आता आर्टिफिशियल इंटेलिजेंट (एआय) टूल्स सायबर गुन्ह्यांसाठी नवीन पद्धत बनली आहेत. भारतातील १० पैकी ८ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एआयचा वापर करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, एकट्या भारतात डिजिटल फसवणुकीमुळे २.७८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
अखेर तो दिवस उजाडलाच! भारतात लाँच होणार Honor X9c 5G, खास फिचर्स झाले लीक
भारत ज्या वेगाने डिजिटल युगात पुढे जात आहे त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजेंट (एआय) टूल्स सायबर गुन्ह्यांसाठी नवीन पद्धत बनली आहे. भारतातील १० पैकी ८ सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये एआयचा वापर करण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार एकट्या भारतात डिजिटल फसवणुकीमुळे 2.78 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. चला जाणून घेऊया या बाबतीत.
GIREM (ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर रिस्ट्रक्चरिंग एन्व्हायर्नमेंट अँड मॅनेजमेंट) आणि ऑटोमोटिव्ह टेक कंपनी Tekion यांच्या संयुक्त अहवाल ‘द स्टेट ऑफ एआय-पॉवर्ड सायबरक्राइम: थ्रेट अँड मिटिगेशन रिपोर्ट २०२५’ (The State of AI-Powered Cybercrime: Threat & Mitigation Report 2025) मध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. कर्नाटकचे महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक (DG&IGP) एम ए सलीम यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये हा अहवाल सादर केला.
अहवालात सांगण्यात आले आहे की,सायबर गुन्हेगार हॉटेल चेन आणि रेस्टॉरंट्सना अचूकपणे तयार केलेले फिशिंग ईमेल पाठवण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहे. हे बहुतेकदा एआय-जनरेटेड टेम्पलेट्स वापरून मोठ्या ब्रँडची नक्कल करतात. ईमेल टेक्स्ट व्यतिरिक्त, एआयचा वापर वास्तववादी दिसणारे डॅशबोर्ड तयार करण्यासाठी, बनावट डोमेन नोंदणी करण्यासाठी आणि परस्परसंवादी फिशिंग पृष्ठे तयार करण्यासाठी देखील केला जातो जे लोकांना ईमेल खरा आहे असे वाटण्यास फसवतात. देशातील ८० टक्के फिशिंग ईमेल एआय टूल्सचा वापर करतात, हे दर्शविते की प्रत्येक १० पैकी ८ फिशिंग प्रकरणांमध्ये एआयचा वापर केला जात होता.
अहवालानुसार, मागील वर्षी भारतात सायबर क्राईमची 1.91 मिलिअम पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहे. जेव्हाकी २०२३ मध्ये हा आकडा 1.55 मिलिअमपेक्षा अधिक होता. तेच २०१९ मध्ये क्राईम १० पटीने जास्त होता. याच्यात सगळ्यात जास्त फाइेंशियल फ्रॉड झालं आहे. गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांमुळे भारतीयांना 2.78 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले, जे 2023 च्या तुलनेत जवळजवळ 3 पट आणि 2022 च्या तुलनेत जवळजवळ १० पट जास्त आहे.
अहवालानुसार २०२४ मध्ये क्रिप्टो अटैकच्या तुलनेत भारत दुनिया भर मी अमेरिकाच्या नंतर दुसरा सबसे जास्त प्रभावित देश है. जहाँ 95 तुलनेत समोर आले आहे. देशात मैलवेयर मध्ये ११%
देशात मालवेअरमध्ये दरवर्षी ११%, रॅन्समवेअरमध्ये २२% आणि IoT हल्ल्यांमध्ये 59% वाढ झाली आहे. एकूणच क्रिप्टो हल्ल्यांमध्ये 409% वाढ झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिक, मुले आणि महिला यासारखे समाजातील सर्वात असुरक्षित घटक या सायबर हल्ल्यांचे बळी ठरतात. आजच्या काळात, सायबर गुन्ह्यांशी सामना करणे हा देशासाठी एक मोठा मुद्दा बनला आहे, कारण 2025 पर्यंत भारतात 900 दशलक्षाहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असण्याची अपेक्षा आहे.
हँडसेटप्रमाणे या फोनची बॅटरी येते बदलता, अपडेट्स देखील 8 वर्षांसाठी उपलब्ध