• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Ratan Tata Has Changed Telecom Industry Reduced Price Of Calls And Internet

Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त

रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. आज शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यूशी सुरु असलेला लढा अयशस्वी ठरला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2024 | 02:26 PM
Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त

Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील प्रसिध्द उद्योजक रतन नवल टाटा यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांनी उद्योग, टेक, इंन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, इंटरनेट, टेलिकॉम इंडस्ट्री अशा सर्वाच क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आतापर्यंत आपण असं अनेकवेळा ऐकलं असेल की जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल झाले. पण तसं नाही. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील मोठे बदल रतन टाटा यांनी केलं आहे. कॉलिंग आणि इंटरनेट स्वस्त करून सर्व मोबाईल युजर्सना फायदा व्हावा, हे रतन टाटा यांचे प्रमुख उदिष्ट होते. जिओ जे बदल आता करत आहेत, ते टाटा यांनी 2008 मध्येच केले होते.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या राजकीय शोकाचा अर्थ काय?

रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार करताना अनेक क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरु केले. यातीलच टाटा यांची एक दूरसंचार कंपनी म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस. टाटा टेलिसर्व्हिसेसने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले. ज्यामुळे देशभरातील मोबाईल युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

टाटा डोकोमोची सुरुवात कशी झाली?

टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited (TTL) आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo ही कंपनी भारतात सुरू केली. देशभरातील सर्व मोबाईल युजर्सना परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट उपलब्ध व्हावे, हा या कंपनीचा प्रमुख उद्देश होता. जेव्हा भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. अशा परिस्थितीत टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटांचे मार्गदर्शन अमुल्य… आनंद महिंद्रा आणि गौतम अडानी यांनी रतन टाटा यांना वाहिली आदरांजली

टाटा डोकोमोने टेलिकॉमचा चेहरा बदलला

टाटा डोकोमोने 1 पैसा प्रति सेकंद दर ही स्कीम लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला आहे. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट दर आकारत होत्या. म्हणजे जर तुम्ही 10 सेकंद किंवा 59 सेकंद बोलले तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत काही वेळा मोबाईल युजर्सचे नुकसान व्हायचे. पण Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह पैसे आकारण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट झाला.

दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. रतन टाटा यांनीच कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. इतकेच नाही तर त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, जे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.

रतन टाटांच्या या प्लॅनिंगमुळे डोकोमो कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने केवळ 5 महिन्यांत 10 दशलक्षाहून अधिक ग्राहक जोडले. या पायरीनंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.

टेलिकॉम वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ

टाटा डोकोमोने भारतात प्रवेश केल्यानंतर, एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या 29 टक्क्यांनी वाढून 43 टक्क्यांवर गेली आहे. 2009 मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या 50 कोटी होती, जी 2014 पर्यंत 80 कोटींवर गेली.

टाटा डोकोमो मागे कसा राहिला?

टाटा डोकोमोच्या स्वस्त प्लॅन्समुळे टेलिकॉम ऑपरेटर्सच्या कमाईत मोठी घट झाली आहे. वाढते युजर्स आधार असूनही, दूरसंचार कंपन्यांचा महसूल अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. याचे थेट कारण म्हणजे या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे नियमित अपग्रेडेशन. 2010 मध्ये 3G स्पेक्ट्रमचा लिलाव झाला तेव्हा दूरसंचार कंपन्यांसाठी नेटवर्कचा विस्तार आणि अपग्रेडेशन महाग झाले. याचा परिणाम टाटा डोकोमोवरही झाला आणि जपानी कंपनी डोकोमोने भारत सोडला तेव्हा टाटा समूहाची दूरसंचार कंपनी इतर स्पर्धकांपेक्षा मागे पडली.

Web Title: Ratan tata has changed telecom industry reduced price of calls and internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Ratan Tata

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.