• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Ratan Tata Has Changed Telecom Industry Reduced Price Of Calls And Internet

Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त

रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. आज शासकीय इतमामात रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यूशी सुरु असलेला लढा अयशस्वी ठरला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 10, 2024 | 02:26 PM
Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त

Jio नाही तर रतन टाटांनी बदलली टेलिकॉम इंडस्ट्री, कॉलसह इंटरनेट केलं स्वस्त

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील प्रसिध्द उद्योजक रतन नवल टाटा यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांनी उद्योग, टेक, इंन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण, इंटरनेट, टेलिकॉम इंडस्ट्री अशा सर्वाच क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आतापर्यंत आपण असं अनेकवेळा ऐकलं असेल की जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल झाले. पण तसं नाही. टेलिकॉम इंडस्ट्रीमधील मोठे बदल रतन टाटा यांनी केलं आहे. कॉलिंग आणि इंटरनेट स्वस्त करून सर्व मोबाईल युजर्सना फायदा व्हावा, हे रतन टाटा यांचे प्रमुख उदिष्ट होते. जिओ जे बदल आता करत आहेत, ते टाटा यांनी 2008 मध्येच केले होते.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या राजकीय शोकाचा अर्थ काय?

रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार करताना अनेक क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरु केले. यातीलच टाटा यांची एक दूरसंचार कंपनी म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस. टाटा टेलिसर्व्हिसेसने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले. ज्यामुळे देशभरातील मोबाईल युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

टाटा डोकोमोची सुरुवात कशी झाली?

टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited (TTL) आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo ही कंपनी भारतात सुरू केली. देशभरातील सर्व मोबाईल युजर्सना परवडणाऱ्या किंमतीत मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेट उपलब्ध व्हावे, हा या कंपनीचा प्रमुख उद्देश होता. जेव्हा भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. अशा परिस्थितीत टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: रतन टाटांचे मार्गदर्शन अमुल्य… आनंद महिंद्रा आणि गौतम अडानी यांनी रतन टाटा यांना वाहिली आदरांजली

टाटा डोकोमोने टेलिकॉमचा चेहरा बदलला

टाटा डोकोमोने 1 पैसा प्रति सेकंद दर ही स्कीम लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला आहे. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट दर आकारत होत्या. म्हणजे जर तुम्ही 10 सेकंद किंवा 59 सेकंद बोलले तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत काही वेळा मोबाईल युजर्सचे नुकसान व्हायचे. पण Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह पैसे आकारण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट झाला.

दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. रतन टाटा यांनीच कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. इतकेच नाही तर त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, जे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.

रतन टाटांच्या या प्लॅनिंगमुळे डोकोमो कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने केवळ 5 महिन्यांत 10 दशलक्षाहून अधिक ग्राहक जोडले. या पायरीनंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.

टेलिकॉम वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ

टाटा डोकोमोने भारतात प्रवेश केल्यानंतर, एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या 29 टक्क्यांनी वाढून 43 टक्क्यांवर गेली आहे. 2009 मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या 50 कोटी होती, जी 2014 पर्यंत 80 कोटींवर गेली.

टाटा डोकोमो मागे कसा राहिला?

टाटा डोकोमोच्या स्वस्त प्लॅन्समुळे टेलिकॉम ऑपरेटर्सच्या कमाईत मोठी घट झाली आहे. वाढते युजर्स आधार असूनही, दूरसंचार कंपन्यांचा महसूल अपेक्षेप्रमाणे वाढला नाही. याचे थेट कारण म्हणजे या क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे नियमित अपग्रेडेशन. 2010 मध्ये 3G स्पेक्ट्रमचा लिलाव झाला तेव्हा दूरसंचार कंपन्यांसाठी नेटवर्कचा विस्तार आणि अपग्रेडेशन महाग झाले. याचा परिणाम टाटा डोकोमोवरही झाला आणि जपानी कंपनी डोकोमोने भारत सोडला तेव्हा टाटा समूहाची दूरसंचार कंपनी इतर स्पर्धकांपेक्षा मागे पडली.

Web Title: Ratan tata has changed telecom industry reduced price of calls and internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Ratan Tata

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी 

Jan 08, 2026 | 03:50 PM
मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी चिमुकल्यांचे खास कलेक्शन! ठाण्यातील ‘या’ दुकानात मिळतील पारंपरिकसह ट्रेंडी कपडे

मकरसंक्रांतीच्या बोरन्हाणासाठी चिमुकल्यांचे खास कलेक्शन! ठाण्यातील ‘या’ दुकानात मिळतील पारंपरिकसह ट्रेंडी कपडे

Jan 08, 2026 | 03:48 PM
Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Jan 08, 2026 | 03:44 PM
Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम

Maharashtra Politics : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम

Jan 08, 2026 | 03:40 PM
लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

लग्नानंतर पहिल्यांदाच ‘चीकाटीलो’ चित्रपटात झळकणार शोभिता धुलिपाला; साकारणार अनोखी भूमिका

Jan 08, 2026 | 03:39 PM
Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Maharashtra Politics: “अहमदनगर नव्हे अहिल्यानगरचा महापौर…”; CM फडणवीसांची तोफ धडाडली

Jan 08, 2026 | 03:36 PM
Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Jan 08, 2026 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM
या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

या निवडणुकीत जनता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल -संदेश देसाई

Jan 08, 2026 | 02:32 PM
Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Jan 07, 2026 | 02:49 PM
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.