जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) हे वापरात असलेल्या गाडीचे भाडे देण्यासाठी लोकशासन आंदोलन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भीक मागून सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची मार्च अखेर…
संस्कारक्षम मुले घडवा. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रूजवा. 22 जुलै रोजी सर्व शाळांमध्ये 'एक सभा तिरंग्यासाठी' आयोजित करावी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रमाची घराघरात जागृती करा. दशसूत्री शिक्षण पध्दतीमध्ये…
जिल्हा परिषदेने स्वच्छतेच्या आषाढी वारी (Ashadhi Wari 2022) परंपरेला छेद दिला आहे. सोलापूर जि.प. सीईओंसह २० हजार अधिकारी कर्मचारी स्वच्छतेपासूून गायब असल्याची चर्चा जोर धरली आहे. पंढरी वारी संपल्या नंतर…
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती हे जरी असले तरी उत्तम शेती हाच मोठा पर्याय आहे, असे सीईओ दिलीप…
विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसूत्री कार्यक्रम देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिली.
उमेद अभियानात सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात नंबर वन आहे. हे टिकून ठेवण्यासाठी शाश्वत विकासासाठी या वर्षासाठी २१२ कोटींचे उदिष्ट्ये पूर्ण करा, असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी…
ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाचा ९ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात करण्यासाठी रविवारी (दि.२४) ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
प्रशासकीय कामकाजासाठी भेटी देणाऱ्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे हार-तुरे, शाल-श्रीफळ देवून सत्कार स्वागत समारंभाला सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी निर्बंध घातले आहेत.
जिल्ह्यात ग्रामीण विकास प्रकल्प यंत्रणेच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समता पंधरवाडा निमित्त महाआवास अभियान अंतर्गत २६४१ रमाई आवास घरकुलांना एकाचवेळी प्रशासकीय मंजुरी सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.
'आझादी का अमृतमहोत्सव'अंतर्गत राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्ग नवी दिल्ली १३ व १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
न्यायालयीन कामकाजाची माहिती अधिकारी व कर्मचारी यांना असायला हवी. प्रशासकीय कामकाजाचे दृष्टीने महत्वाचे आहे. न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा वेळेत करा, असे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी (CEO Dilip Swami) यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोविडच्या कठीण काळात कोविड प्रतिबंधात्मक व कोविड लसीकरण ही कामे सांभाळत असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतर आरोग्य…
कोरोना प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर सभागृहात गर्दी जमविल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, संयोजक प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी…
आरोपावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी नोटीसाद्वारे जाब विचारला होता. या नोटीसाचा खुलासा सादर केला असून, 'साहेब, मला माफ करा'. मी अनावधनाने आरोप केल्याचा आशय खुलाशात दिसून आला आहे.…
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्ह्याचे १६० कोटी उद्दिष्टांमधील १३३ कोटीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. उद्दिष्ट पूर्ततेतून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी विविध व्यवसाय व त्याचे मार्केटिंग करून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक…
ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्या आरोपांवर सीईओ दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. एका टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मानसिक त्रास दिला आणि…
जनजागरण मोहिमेला सहकार्य करा. टेस्टींग वाढविणे आवश्यक आहे. लस न घेतलेल्या लोकांकडून गावाला धोका आहे. ५ लाखांपेक्षा अधिक लोकांना लस घेतली नाही, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी…
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांच्या चांगल्या कामाच्या पाठीशी सोलापूर जिल्हा परिषद असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी ग्रामसेवक, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या आदेशाचा दणका ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना बसला आहे.
विना परवानगी मुख्यालयात प्रवेश करणारे ग्रामसेवक, शिक्षक कारवाईच्या रडारवर आले आहेत. कार्यालयीन कामकाजवेळी मुख्यालयात जर महत्वपूर्ण काम असेल तर संबंधित विभागप्रमुखांच्या परवानगीचे पत्र आवश्यक आहे. विनापरवाना मुख्यालयात आल्यास थेट निलंबन…