महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. मात्र आता अबू आझमी यांनी माफी मागितली आहे.
महाराष्ट्रात सध्या आषाढी वारीमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं आहे.
इराण आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचं कौतुक केलं.
राज ठाकरे फक्त द्वेषाचं राजकारण करतात. दररोज परप्रांतिय किंवा उत्तर भारतीयांविरोधात बोलणं हाच त्यांचा धंदा आहे. राज आणि उद्धव एकत्र आले, तर शिवसेनेची ताकद कमी होऊ शकते, असा दावा अबू…
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात त्यावेळी मुस्लिम समाज विरोध करत नाही. मात्र मुस्लिमांनी 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण केलं तर आमच्यावर कारवाया होतात, असे वक्तव्य आमदार…
Abu Azmi on Waft Bill : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वक्फ कायद्याला विरोध केला आणि सरकारी हस्तक्षेप सहन केला जाणार नाही असे सांगितले. त्यांनी पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या धोरणांवर…
Abu Azmi on Waqf Amendment Bill : लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड दुरूस्ती विधेयकावरुन खडाजंगी झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास हे विधेयक पारित करण्यात आले. यावर समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली…
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi: महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आता छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेमध्ये आले होते. त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले ज्यामुळे संपूर्ण महाराष्टभर निषेध नोंदवला जात आहे. कुडाळमध्ये सुद्धा निषेध नोंदवला गेला आहे.
अबू आझमी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले.
anil parab controversial statement : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नेत्यांच्या वादग्रस्त विधानांवर जास्त चर्चा रंगली आहे. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले. यामुळे त्यांचे विधीमंडळातून निलंबन देखील करण्यात आले असून याचे पडसाद साताऱ्यामध्ये देखील पडले आहेत.
अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी जोरदार आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांच्या वक्तव्याचे आता उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये देखील पडसाद पहायला मिळाले.
Abu Azmi suspension : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळातून निलंबित करण्यात आले आहे. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातील सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी यांच्याविरुद्ध गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावाने त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश विधीमंडळामध्ये पडसाद पडले आहे.