आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासातील सर्वात तेजस्वी परंपरांपैकी एक आहे. हजार वर्षांहून अधिक काळ संतांनी जो भक्तीचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला, तो आजही लाखो वारकरी आपल्या आचरणातून जिवंत…
भगवान विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळा ही श्रीविष्णूंचे दिव्य स्वरूप, विजय आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात त्यावेळी त्यांच्या गळ्यातील या पवित्र माळेकडे अनेकांचे…
पंढरपूरची चंद्रभागा ही वारकऱ्यांसाठी केवळ भीमा नदी नसून ती साक्षात गंगा-यमुना, सर्व तीर्थांचे सार आणि विठ्ठलभक्तीचे जिवंत प्रतीक आहे. भक्त पुंडलिकाच्या सेवाभावाने आणि भगवान विठ्ठलांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या या नदीत…
आषाढी वारीनिमित्त म्हसवड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंचगिरी पांडुरंग महाराज रसाळ सांप्रदायाच्या दिंडीला भेट देत वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. "वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा" असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Maharashtra News: वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि ३०२ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत…
वारीमध्ये कोणाला पाय लागला, धक्का लागला तरी म्हटले जाते की, माऊली चला पुढे...पाय लागल्यावर राग न करता, क्षमा मागत आणि समोरच्याला विठ्ठलाचे रूप मानत पुन्हा नामस्मरणात तल्लीन होऊन पुढे चालत…
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याचीही चर्चा रंगू लागली आहे. पंढरपूर आणि आषाढी वारीशी विशेष भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूर…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाने तरडगाव येथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप करत सेवाभावी परंपरा जपली. पत्रकार संघाच्या या समाजाभिमुख उपक्रमात पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांनी…
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील पहिले पारंपरिक उभे रिंगण सातारा जिल्ह्यातील चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे उत्साहात पार पडले. माऊलींच्या अश्वांची धाव पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांची गर्दी झाली होती.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण सातारा जिल्ह्यातील तरडगावजवळील चांदोबाचा लिंब येथे भक्तिमय वातावरणात पार पडले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या अश्वांनी नेत्रदीपक दौड घेतली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या…
Ashadhi Wari 2026: वारकरी संप्रदायाच्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, स्वच्छता पथके आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात…
संत सोपनकाकांच्या पालखी आज नीरा नगरीत पोहचताच पूर्ण परिसर अगदी भक्तीमय झाला. या सोहळ्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. पालखी रथातून उतरल्यानंतर पालखी स्थानिकांनी खांद्यावर घेतली
Jejuri Warkari Accident Video : सोमवारी (१३ जुलै) वारीदरम्यान घडलेल्या थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकणात ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून अपघाताची सखोल चौकशी सुरु आहे.
पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या मिरज तालुक्यातील कवलापूर, मालगाव आणि कसबे डिग्रज येथील तीन महिला वारकऱ्यांचा जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे तिन्ही गावांवर शोककळा पसरली असून अनेक वारकरी जखमी…
पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश ही दोन वेगवेगळी नावे असली तरी त्यांचे मूळ तत्त्व एकच आहे—भगवान श्रीमहाविष्णूंचे भक्तवत्सल रूप. एका ठिकाणी विठ्ठल विटेवर उभा राहून भक्तांची वाट पाहतो, तर दुसऱ्या…
Jejuri Warkari Accident Update : आषाढी वारीदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. जेजुरीत सकाळी वारकऱ्यांचा भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
"ज्ञानोबा-तुकाराम" या अखंड जयघोषाने दुमदुमणारी आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संतपरंपरा, भक्ती आणि समतेचे जिवंत प्रतीक मानली जाते. विठ्ठलनामाचा गजर, दिंडी परंपरा, निःस्वार्थ सेवा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांमुळे ही वारी केवळ…
आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग या परंपरा म्हणजे भक्ती, समता, शिस्त आणि आनंद यांचे जिवंत प्रतीक आहेत. या परंपरा वारकऱ्यांना केवळ पंढरपूरपर्यंत पोहोचवत नाहीत, तर अंतःकरणातील विठ्ठलाशीही जोडतात.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला ८ जुलै रोजी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरातून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. विठूनामाचा गजर करत…
प्रस्थानानंतर माऊलींची पालखी आजोळघरी दर्शन मंडप इमारत येथे गांधीवाड्यात विसावली. पहिला मुक्काम आळंदी येथेच असून, गुरुवारी (दि. ९ जुलै) सकाळी ६ वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे.