Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ओबीसी महामंडळ आणि महाराष्ट्र सदनाचा मुद्दा उपस्थित केला.
विशेषतः दलित (एससी) आणि आदिवासी (एसटी) घटकांमध्ये जास्तीत जास्त लोक बोगस प्रमाणपत्रे काढून प्रवेश मिळवतील, कारण तिथे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वात जास्त सुविधा मिळतात.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळांना उद्देशून केलेल्या मिश्कील वक्तव्याने कार्यक्रमात हशा आणि…
मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीदरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा फेटाळत त्यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारसोबत चर्चा…
केंद्राच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे छगन भुजबळ यांनी स्वागत केले. मात्र, 2011 च्या जनगणनेबाबतच्या त्यांच्या वक्तव्यावर हरिभाऊ राठोडांनी आक्षेप घेतल्याने ओबीसी राजकारणात नवा वाद निर्माण झाला.
Nashik Politics: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला तिढा अद्याप कायम असताना, शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करा' अशी मुख्यमंत्र्यांना साद घालणारे फलक शहरभर लावले.…
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांवर आता स्वतः भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही अबोला नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना फेटाळून लावले.
Chhagan Bhujbal on Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा १५-२० दिवस आधी झाला असता तर देशात तणाव वाढला नसता, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत होते. पुण्यातील राज्यसभेच्या जागेवरून मंत्री छगन भुजबळ आणि इतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करतानाच ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे कौतुक केले. अजित पवार पुढे गेल्यानंतर सुनेत्रा ताई यांनी पक्षाची धुरा सांभाळली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी…
NCP Rajya sabha Candidate: भुजबळ साहेब आमचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यावर पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार करण्यात आला आणि…
राज्यसभेवर जाण्यासाठी छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची अट घातली होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मागणीला स्पष्ट नकार दिल्याचे समजते. दिल्लीतून या अटीला 'रेड सिग्नल' मिळाल्यानंतर…
नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राज्यसभेवर नवनीत राणा यांची वर्णी लागणार का याबाबत चर्चाना उधाण आले. मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत मोठे भाष्य…
महायुतीमध्ये छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत होताना दिसत आहे. या राजकीय वाटाघाटींच्या दरम्यान, छगन भुजबळ यांनी पक्ष आणि सरकारसमोर आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व नवनीत राणा यांना राज्यसभेत पाठवून महायुतीमध्ये एक नवीन समीकरण तयार करू इच्छिते. ही जागा मूळची राष्ट्रवादी…
Chhagan Bhujbal-Parth Pawar dispute: या संपूर्ण प्रकरणावर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
NCP Politics: अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष एकसंध ठेवण्यात मी आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तटकरे यांनी सांगितले “पक्ष एकसंध ठेवणे आणि तो सुनेत्रा…
Maharashtra Politics: छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी राजकारण लक्षात घेता त्यांना राज्यसभेत पाठवणे पक्षासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे…
मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयावर मोठे भाष्य करत "राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे," असे वक्तव्य केले आहे.
Sunetra Pawar News- सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन खासदार उरले आहेत. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि नितीन पाटील यांचा समावेश आहे.