पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तन, मन आणि धनाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
निवडणूक आयोगाचा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
कापिल गावातील बोगस मतदान प्रकरणी कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी प्रशासनाच्या दारातच केले दिवाळीचे ‘अभ्यंगस्नान’केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारीला वेग दिला आहे. पहिल्यांदाच, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो समाविष्ट केले जाणार आहेत.
काँग्रेसने दक्षिणच विद्यमान आमदार डॉ. अतुल भोसले यांचे स्वीय सहाय्यक अमोल पाटील यांच्यासह फत्तेसिंह सरनोबत यांच्या नावांची दोन वेगवेगळ्या मतदारसंघात नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत VVPAT वापरण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) ला सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे परंतु काही लक्षणीय मुद्दे उपस्थित केले आहेत. या मुद्द्यांचा विचार करावा लागेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली असली तरी अनेक मुद्द्यांवरुन राजकारण रंगले आहे. राहुल गांधी यांनी अचानक मतदारांची संख्या कशी वाढली याबाबत प्रश्न विचारला आहे.
सुप्रीम कोर्टात मंगळवारी घटनापीठासमोर शिवसेना कुणाची यावर सुनावणी पार पडली. त्यात निवडणूक चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. कोर्टाने दिलेला हा निर्णय शिंदे गटाला दिलासा असून उद्धव ठाकरे यांना…
ओबीसी आरक्षणाला मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने (Supreme Court On OBC Reservation) सांगितले आहे.