Gadchiroli Snake Bite: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात रविवारी मध्यरात्री विषारी साप शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. एका खोलीत सुमारे ७९ विद्यार्थिनी झोपलेल्या असताना सापाने काही विद्यार्थिनींना दंश…
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीवर मोठ्या प्रमाणात नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे गरीब, मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंब रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यांवर कायमच अवलंबून असतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांना…
गडचिरोलीच्या दुर्गम बिनागुंडा गावात अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि वाहतुकीचा अभाव असतानाही आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांनी १८ किलोमीटर स्टेचरवरून पायी नेत वेळेत उपचार मिळवून दिले.
पावसाळ्यात सर्पदंशासारख घटनांचा धोका वाढलेला असताना रुग्णालयातील ही अवस्था गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला.
Gadchiroli Naxal Threat : गडचिरोली जिल्ह्यात लाल कापड आणि पांढऱ्या पत्रकाद्वारे नक्षलवाद्यांनी खाण कंपन्यांना तातडीने काम बंद करण्याची धमकी दिली आहे. या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात शोधमोहीम…
Lloyds Metals Global Education Program : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांच्यातर्फे 'ग्लोबल एज्युकेशन प्रोग्राम'च्या चौथ्या बॅचसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. दुर्गम भागातील २४ विद्यार्थी…
Green Gadchiroli Mission: ‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारकडून मोठे बळ मिळाले असून सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टने मिळून ५ लाख रोपांचे योगदान जाहीर केले आहे. या उपक्रमाचा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात “मुंबई ते सुरजागड – समृद्धीचा महामार्ग” या विषयावर बोलताना त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, गृहनिर्माण, परिवहन, पर्यावरण आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांतील विकासाचा विस्तृत आढावा…
Gadchiroli Bus Accident News : गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा मुरखळा गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून हत्तींचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलालगतच्या भागातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक घेणे कठीण झाले असून, दरवर्षी हत्तींकडून पिकांचे नुकसान होत आहे.
नक्षलमुक्तीचे काऊंटडाउन सुरू असले तरी गडचिरोली मध्ये भीती पूर्णपणे कमी झालेली नाही. गेल्या दोन दशकांत पोलिस मोहिमा आणि शासनाच्या योजनांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजरपेठेत सध्या याच उच्च प्रतितीच्या तांदळाला देशात व देशाबाहेर मोठी मागणी आहे.
पाच-सहा वर्षापूर्वी ओडिशातून आलेल्या हत्तीचे बस्तान वडसा वनविभागातील कधी पोर्ला तर कधी आरमोरी वनपरिक्षेत्रात असल्याचे दिसून येते. तरीही वर्षभरात झालेल्या नुकसानीच्या घटनांपैकी केवळ ४ घटनांचा निपटारा शिल्लक आहे.
ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत झाली तसेच पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य झाले. रोपांमधील शास्त्रीय अंतर, नियमित कीडनियंत्रण आणि हवामानातील बदलांपासून संरक्षण यामुळे पिकाची वाढ उत्तम झाली.
आश्रमशाळेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पाहावयास मिळाला.
बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर असून याबाबत आता स्वतः परिवहन विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधील शरद बोरकर हे शेतात असलेल्या धानाच्या पन्ध्राला पाणी देण्यासाठी सकाळच्या सुमारास गेले असता सौर ऊर्जा मोटारपंपाचे केवल वायर चोरट्यांनी मोटारपंपापासून कापून चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. अपघाताचा बनाव करून मृतदेह पुलाखाली फेकला, मात्र रक्ताच्या ठशांमुळे पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश केला.
Gadchiroli Naxal News: गडचिरोलीमध्ये अकरा नक्षलवाद्यांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ₹८२ लाख बक्षीस होते. या वर्षी आतापर्यंत ११२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात आलेली 'हर घर जल' योजना अल्पावधीत बंद पडली. बंद असलेली पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.