राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय…
यंदा सुरुवातीला पाऊस वेळेवर न झाल्याने पेरणी केलेल्या भाताचे बियाणे विरळ उगवले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे रोपे तयार होण्यापूर्वीच नुकसान झाले. कसेबसे रोपे तयार करून भात लागवड केली.
Mahabaleshwar Heavy Rain: महाबळेश्वरमध्ये यंदा पावसाने विक्रमी हजेरी लावत अवघ्या ४० ते ४५ दिवसांत तब्बल ५०६९ मिमी (सुमारे २०० इंच) पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून…
मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुठा नदीपात्रात काही गाड्या देखील पाण्यात अडकल्या असल्याचे समोर आले आहे.
Rain Update: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा देत अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट…
भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील काही भागांमध्ये, तसेच शेजारील अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
यंदाच्या जुलै महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत पुण्याने सरासरी मासिक पावसाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर संपूर्ण महिनाभर सक्रिय राहिलेल्या मान्सूनमुळे शहरात वारंवार मुसळधार पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याने २८ ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (अतिवृष्टीचा) 'ऑरेंज अलर्ट' इशारा जारी केला आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत शहरात १०८.१ मिमी पावसाची नोंद झाली.
उत्तर ओडिशाच्या अंतर्गत भागावर आणि दक्षिण झारखंड व छत्तीसगडच्या लगतच्या भागांवर असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांत १८ किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे.
जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने मदतकार्य आणि पंचनाम्यांची मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत ७,४६९ पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात ३…
मान्सूनमध्ये होणारी दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि खाणींमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कडक प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. चिंचोटी धबधबा, सुरुची बीच, भुईगाव बीच…
भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर वसई-विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. इमारत…
Mumbai Rain: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम…
जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये पुढील काही दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, लोकांना नद्या, ओढे आणि भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासनाने जनतेला सतर्क…
अनेक भागांतील शाळा बंद ठेवाव्या लागल्या. हवामान विभागाने या दोन राज्यांसाठी, तसेच वायव्य भारत आणि देशाच्या इतर अनेक भागांसाठी तीन ते चार दिवसांचा पावसाचा इशारा दिला आहे.
ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळून १० वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाले. मुसळधार पावसामुळे…