खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. परिणामी शुक्रवारी शहरातील ऐतिहासिक भिडे पूल पाण्याखाली गेला.
पुणे शहरात बुधवारी दिवसभर ऊन आणि हलक्या सरींचा खेळ सुरू होता. काही भागांत हलका ते अतिहलका पाऊस पडला. शहराचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.७ अंश सेल्सिअस…
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील महत्वाच्या धारणांच्या पाणीसाठयात वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी तुडुंब भरली आहे.
सोमवारी पहाटे हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर अचानक वाढला. त्यानंतर सलग दोन ते तीन तास शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला.
Maharashtra Rain : गेल्या काही आठवड्यांपासून पावसाऐवजी उष्णतेनेच नागरिकांची परीक्षा घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडत नव्हता. त्यामुळे हवेत दमटपणा वाढत गेला आणि उकाड्यामुळे लोक त्रस्त झाले.
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, मेघालय, केरळ आणि अन्य काही राज्यांना अटी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारे आणि वीजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा दिला…
Lonavala Rain: घाटमाथ्यावर झालेल्या विक्रमी पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्यांचा घोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या आहेत.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात, मार्ग चुकणे, वनाग्नी किंवा वन्यप्राणी संबंधित घटना घडल्यास १९२६ या टोल-फ्री हेल्पलाईनवर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
धोम व धोम-बलकवडी धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे. जोर, गोळेवाडी, बलकवडी आदी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक वेगाने वाढत आहे.
पुणे शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. गेले अनेक दिवस पुणे शहरात ढगाळ वातावरण दिसून येत होते.
Mumbai Monsoon Update News: कडाक्याच्या उकाड्यापासून दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, मान्सून ५ ते १० जून दरम्यान मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून शेतातच सुकण्यासाठी ठेवलेले गहू व हरभऱ्याचे ढिग पूर्णपणे भिजल्याने त्यांची गुणवत्ता घसरली आहे. ओलसर झालेल्या धान्याला अंकुर फुटण्याचा धोका निर्माण झाला असून बाजारात दर घसरण्याची शक्यता…
महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत आहे.
सतत सहा महिन्यांच्या अतिवृष्टीमुळे मका, कापूस आणि अल्पकालीन खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. हमीचे पीक म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस…
दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये शीतलहरीचा अर्थात थंडीचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण भारतात वादळानंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे
दुसरी घटना मॅनहॅटनच्या वॉशिंग्टन हाइट्स भागात घडली, जिथे ४३ वर्षीय व्यक्ती बेसमेंट बॉयलर रूममध्ये मृत आढळला. बचाव पथके संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.