मराठवाड्यातील रेल्वे यंत्रणेला आणखी गती येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावरील सध्याचा रेल्वेमार्ग अपुरा असून याच्या दुहेरीकरण करण्याचे नियोजन आहे.
चंडी प्रसाद खमारी नावाच्या एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती की, २०२४ मध्ये त्यांच्या रेल्वेला सुमारे सात तासांचा उशीर झाला होता. या विलंबामुळे त्यांना त्यांचे आधीच आरक्षित केलेले विमान पकडता…
Clean Railway Station : स्वच्छतेबाबत आपण अनेकदा तक्रारी करतो, पण प्रत्यक्षात एखादं ठिकाण किती स्वच्छ दिसू शकतं याचं जिवंत उदाहरण सध्या व्हायरल होत आहे. केरळमधील एका रेल्वे स्थानकाची झळाळी पाहून…
परराज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पुणे-गोरखपूर, पुणे-दानापूर, पुणे-वाराणसी, पुणे-निजामुद्दीन अशा लांब पल्ल्याच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
5 World Famous Luxury Trains : रेल्वेचा प्रवास तर तुम्ही अनेकदा केला असेल पण लाखो रुपयांच तिकीट खर्च करुन तुम्ही कधी रेल्वेचा प्रवास केला आहे का? या लाखोंच्या रेल्वेत नक्की…
Awadh Assam Express : भारतातील अशी एक रेल्वे जी तब्बल ९ राज्यांतून प्रवास करते. रेल्वेला एकूण ८८ थांबे असून साडेचार तास रेल्वेचा वेळ या थांब्यावरच जातो. रेल्वेच्या खास वैशिष्ट्यांंमुळे हिला…
Manmad Railway Station Video : निव्वळ मूर्खपणा! भांडणात एवढे रंगले की रेल्वे स्टेशनवरील गँट्रीवरच चढून घातला राडा. इथूनच २५,००० व्होल्टच्या तारा वाहून नेल्या जात असल्याने पाहणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
आजही रेल्वेमध्ये नोकरी मिळवणं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. बऱ्याच तरुणांसाठी करिअरचा एक अत्यंत पसंतीचा पर्यायही मानला जातो. पण यासगळ्यात विशेषतः, TTE आणि TC यांसारख्या पदांबाबत अनेकदा संभ्रम दिसून येतो.
वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ प्रकल्पातील मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. विक्रोळीतील लक्ष्मीनगर स्थानकाच्या जमिनीचा वाद सुटल्याने रखडलेले काम आता वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान मध्य रेल्वेवर 41.90 लाख अनधिकृत किंवा तिकीटविरहित प्रवासी पकडले गेले. यापैकी 12.63 लाख प्रकरणे लोकल ट्रेनमधील प्रवाशांची होती, ज्यांच्याकडून ₹38.86 कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठा विक्रम! १३६० मेट्रिक टन वजनाचा सर्वात जड गर्डर अवघ्या ३.५ तासांत लाँच. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं कौतुक.
प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गाचे मोठे महत्त्व असल्याने प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
भारतात असं एक रेल्वे स्टेशन आहे जिथे ट्रेन थांबल्यावर अचानक लाईट्स जातात. आता एखाद्या ट्रेनचं झालं असतं तर गोष्ट वेगळी होती पण सगळ्याच ट्रेन जेव्हा या स्टेशनला येतात त्यांची लाईट्स…
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने मागील पाच वर्षांत मोठी मोहीम राबवत गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे.
१५ मार्च २०२६ रोजी गाडी क्रमांक २१८९६ (पाटणा-टाटानगर वंदे भारत एक्सप्रेस) मध्ये आढळलेल्या अनियमिततांच्या संदर्भात, एका प्रवाशाने अन्नाच्या गुणवत्तेबाबत केलेली तक्रार अत्यंत गांभीर्याने घेतली गेली आहे.
रेल्वेमध्ये कोच अटेंडंट होण्यासाठी किमान १० वी उत्तीर्ण असणे पुरेसे होते. मात्र, आता नवीन नियमांनुसार या पदासाठीची पात्रता वाढवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आला आहे