Mahavitran Pre-Monsoon Work: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व कामांचा वेग वाढवला आहे. ३० मे पर्यंत सर्व दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी दिले आहेत.
उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगाने सुरू आहेत.
राज्यात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देखभाल, दुरुस्तीची कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी केली जाणार आहेत.
महावितरण पुणे परिमंडलाने सरत्या आर्थिक वर्षात २ हजार १६५ कोटी रुपये वसुली करुन उत्तम कामगिरी केली आहे. मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी विभाग व उपविभागामध्ये वसुलीसाठी लावलेल्या निकोप स्पर्धेमुळेच हे…
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळ्यापूर्वी महावितरणने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि उपकेंद्रांच्या देखभालीमुळे वीजपुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल.
महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते १० एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर शनिवारी (४) रात्री कार्यान्वित करण्यात आला. यामुळे सुमारे १५ ते २० हजार वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
महावितरणने ग्राहकांसाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. आता 9167777791 या नंबरवर हाय (Hi) पाठवून वीजबिल डाऊनलोड करा आणि घरबसल्या भरा. वाचा सविस्तर प्रक्रिया.
कळवा परिसरात वाढत्या उष्णतेत वारंवार वीज खंडिती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ४-५ तास वीज नसल्याने जीवन विस्कळीत झाले आहे. कामगार वर्ग, वृद्ध आणि रुग्णांना याचा…
सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीजग्राहकांकडे अद्यापही २२२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने स्मार्ट मीटरद्वारे ऑटो डिस्कनेक्शन मोहीम सुरू केली आहे. थकीत बिल न भरल्यास आता रिमोटने वीज कापली जाणार. पाहा सविस्तर माहिती.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी 'पीएम सूर्य घर' योजनेचा आढावा घेतला. सौर विक्रेत्यांच्या समस्या सोडवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी महावितरणला दिले आहेत.
सरकारच्या सौर ऊर्जा योजनेवर डोळे झाकत विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. एकंदरीत सौर ऊर्जेमुळे वीजबिल कमी होते. मात्र, इथे शेतकऱ्यांना लाखोंचे वीजबिल आहे.
कर्जत तालुक्यात ग्राहकांना विश्वासात न घेताच महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहे. यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. चला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अव्वाच्या सव्वा वीज बिल येणे हे काही नवीन राहिलेले नाही. मात्र शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल ८३००० रूपयांचे वीज बिल आलं आहे.