चित्रपटावर न्यायाधीश आणि वकिलांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर, बुधवारी (१७ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करताना चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते. सरकारने जीआर काढत जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत.
Lalbagh Raja Mandal Defamation claim filed in Mumbai HC : गुजरातवरुन तराफा आणल्यामुळे विसर्जनाला विलंब झाल्याबाबत दावा करणाऱ्या हिरालाल वाडकर यांच्याविरोधात लालबाग राजा मंडळ मुंबई हायकोर्टात जाणार आहे.
Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे प्रमुख मागणी होती.
संबंधित यंत्रणा हायकोर्टाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कारवाई करतील. गेले दोन दिवस जे मुद्दे उपस्थित झाले त्यावर चर्चा करून आम्ही अंतिम मसुदा तयार केला आहे, असे विखे पाटील म्हणाले आहेत.
मुंबई हायकोर्टाने दुपारी 3 वाजेपर्यंत आंदोलकांना आझाद मैदान मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 3 वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत न झाल्यास आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आढावा घेऊ असे हायकोर्टाने स्पष्ट…
Mumbai High Court: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व सुरळीत करावे. तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
Manoj Jarange Patil: मुंबई हायकोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. उद्या दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा यावर सुनावणी होणार आहे. आझाद मैदान सोडून अन्य मैदाने उद्यापर्यंत रिकामे करावीत असे हायकोर्टाने…
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये सुरु केलेल्या आंदोलनाबाबत मुंबई हाय कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Maharashtra politics: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरुद्ध मुंबई हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू आहे. यावेळी हाटीकोर्टाने आंदोलकान देखील सुनावले आहे.
Maharashtra Politics: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केले आहे. आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन करणारच असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना हाय कोर्टाने धक्का दिला असून मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मनाई केली आहे. यावर आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे समजते आहे. मात्र जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते आहे.
Mumbai High Court: दादरमधील कबुतरखाना हा सध्या वादाचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने दादरच्या कबुतरखान्यावर बंदी आणली आहे. तेथे अन्न, पाणी देण्यास बंदी केली आहे.
दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. महापालिकेने या ठिकाणी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी केली होती. त्यानंतर या ठिकाणी मोठे आंदोलन जैन समाजाकडून करण्यात आले होते.
आरती साठे यांच्या पूर्वीच्या राजकीय भूमिकेवर किंवा भाजपशी संबंधिततेवर जराही विचार केला गेला नसेल, तर ती न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी चिंताजनक बाब आहे.
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी साहित्याची थेट खरेदी आणि वितरणाचा निर्णय घेतला होता. तो निर्णय न्यालायलाने वैध ठरवला असून खोटी याचिका दाखल केल्याप्रकरणी याचिकार्त्याला १ लाखाचा दंड ठोठावला आहे.
हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यामध्ये पूर्ण अपयश आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.
Mumbai Railway Bomb Blast : मुंबईमध्ये 2006 साली झालेल्या साकळी रेल्वे बॉम्बस्फोट घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.