Ajit Pawar Birth Anniversary: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्करराव जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचा झालेला अपघात हा साधा अपघात नसून घातपात होता, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे…
दिल्लीतील जंतरमंतर येथे उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अत्यंत भावूक आणि तितकीच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. "माझा भाऊ आता आपल्यात नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या नावाने सुरू…
अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील संभाव्य मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास अर्थखाते कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याशी आपल्या मतदारसंघातील विकासकामांबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगितले.
Maharashtra Politics: खासदार स्वतःहून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येत आहेत. आमच्याकडे खासदार स्वतःहून येत आहेत. त्यामुळे आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. प्रत्येक…
देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीबाबत जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. इस्लामपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणासाठी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत बैठक झाल्याच्या चर्चांही…
Parth Pawar Engagement News : पवार घराण्यामध्ये पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर, आता राष्ट्रवादी अजित पवार…
राज्य सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणाविरोधात साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर तीव्र निदर्शने करण्यात आली.
Ajit Pawar Padma Vibhushan Recommendation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दलाने दिवंगत नेते अजित पवार यांना मरणोत्तर 'पद्म विभूषण' देण्याची मागणी केली आहे. चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून…
सातारा जिल्ह्यात महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आक्रमक झाला आहे. शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कृष्णानगर कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Amol Kolhe News :अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "काहीही झालं तरी आमचे कोणतेही आमदार आणि खासदार फुटणार नाहीत, यावर…
नगरसेविका रुबीना वाजीद यांचे तिसरे अपत्य २०११ मध्ये जन्माला आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे असा युक्तिवाद अॅड बांगर यांनी मांडला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले की, पुराव्यांवरून रुबीना…
Maharashtra politics : शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. उद्धवसेनेतील खासदारांच्या बंडखोरीनंतर आता शरद पवार गटालाही धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली…
विधान परिषदेच्या स्थानिक संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार हाच विरोधी उमेदवार असेल, असे संकेत देत महाविकास…
स्पष्ट बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना ‘तळ्यात मळ्यात’ स्वरूप आल्याची चर्चा आहे. संभाव्य क्रॉस व्होटिंगची धास्ती आणि राजकीय समीकरणे बिघडू नयेत यासाठी महायुतीकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा मार्ग…
Maharashtra Breaking News- याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते.
NCP foundation day : "आज देशासमोरील बेरोजगारी, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याकांच्या अनेक गंभीर समस्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांबाबत, त्यांच्या समस्यांबाबत किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे," असा…
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया, असं आवाहन त्यांनी या पोस्टद्वारे केलं आहे.
NCP Rajya sabha Candidate: भुजबळ साहेब आमचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी १९९९ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यावर पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार करण्यात आला आणि…
Vidhan Parishad Election 2026: महायुतीने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत जागावाटपावरून शेवटच्या क्षणी झालेल्या संघर्षात १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, या जागांवर बंडखोरी झाली आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध…