ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
Reservation News; राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जीआर विरुद्ध ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज संघटना महासंघ आक्रमक झाला आहे. कुणबी जातीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास संघटनेचा ठाम विरोध आहे.
ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून आज कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देवून आक्षेप नोंदवला असून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जीआर रद्द करावा अशा मागण्या…
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला. मात्र यावरून राजकारण तापले आहे. ओबीसी समाज देखील या जीआरविरुद्ध आक्रमक झाला आहे.
गेल्या काही दिवसाखाली ओबीसी समाजाने बारामतीत मोर्चा काढला होता. विनापरवानगी मोर्चा काढल्यामुळे पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या भीतीवर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला आहे. यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यातच आता आणखी एक समाज आरक्षणसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही' अशी स्पष्ट भूमिका घेतली. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्यात ते बोलत होते.
Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे प्रमुख मागणी होती.