ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचे म्हटले जात…
Beed OBC Morcha Live: ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र त्यांच्या या मोर्चाला इतर ओबीसी उपस्थित राहणार नाहीत.
सरकारने ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. ते प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टात दाखल झाले होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय.
Vijay Bochre commits suicide : अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे ( वय वर्षे ५९) यांनी आज पहाटे आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले.
कोणत्याही समाजाला आरक्षण देताना इतरांच्या हक्कांना धक्का पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाईल. ओबीसी, एससी, एसटी किंवा इतर सर्व घटकांना न्याय देण हेच सरकारचे धोरण आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
Reservation News; राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जीआर विरुद्ध ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.
कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज संघटना महासंघ आक्रमक झाला आहे. कुणबी जातीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास संघटनेचा ठाम विरोध आहे.
ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून आज कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देवून आक्षेप नोंदवला असून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जीआर रद्द करावा अशा मागण्या…
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला. मात्र यावरून राजकारण तापले आहे. ओबीसी समाज देखील या जीआरविरुद्ध आक्रमक झाला आहे.