World Vada Pav Day: जागतिक वडापाव दिनानिमित्त मीरा-भाईंदरमधील इंद्रलोक परिसरातील डिवाइन वडापाव कॉर्नरने तब्बल ४ किलो वजनाचा महावडापाव आणि २.५ किलो वजनाचा भलामोठा समोसा तयार केला. या ४ किलोच्या वडापावची…
MSRTC Ganpati special Buses: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. गणपती उत्सवासाठी करण्यात येणाऱ्या एकेरी गट आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात…
“मराठी शिकण्यासाठी संधी आहे; नियम टाळण्यासाठी मुभा नाही,” असा स्पष्ट संदेश परिवहन विभागाने या मोहिमेच्या माध्यमातून दिला आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार असून, त्यासाठी…
Marathi language: व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. चालकांच्या मराठी संवाद कौशल्याची तपासणी करण्यात येणार असून, आतापर्यंत १ लाख ६५…
Mira Bhayandar: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रस्तावित मैदान भाडे धोरणावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. भाईंदर पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान आणि पद्मभूषण मेजर…
Marathi Language: महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-आधारित कॅब चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन…
BJP MLA statement: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार मेहता यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सरनाईक यांच्यावर निशाणा साधताना मेहता यांनी ‘सठिया गये, बूढे हो गये’ असे…
Pratap Sarnaik: महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक अमराठी टॅक्सी व रिक्षा चालकांनी व्यवहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांनीही प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन…
Mira Bhayandar: सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील ९८ मीटर जलवाहिनीचे काम सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कथित अडथळ्यामुळे रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे. १५ लाख नागरिकांचा पाणीपुरवठा धोक्यात आल्याचे सांगत मंत्री प्रताप सरनाईक…
Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे कल्याण–मुरबाड मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या ४८ वरून १०८ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्या २,२३८ वरून ५,०८० पर्यंत वाढली असून, 'राजमाता जिजाऊ' बससेवेलाही…
महाराष्ट्र सरकार लवकरच सर्वसमावेशक रुग्णवाहिका धोरण लागू करणार आहे. या धोरणाअंतर्गत प्रत्येक रुग्णवाहिकेवर शासनाची डिजिटल नजर राहणार असून, दरांमध्ये पारदर्शकता, निश्चित प्रतिसाद वेळ आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात…
Pratap Sarnaik: राज्यातील सर्व ॲग्रीगेटर कंपन्यांनी १ सप्टेंबरपर्यंत अनिवार्य नोंदणी पूर्ण करावी, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड…
HSRP Number Plate: राज्यात HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नसलेल्या वाहनांवर ३१ डिसेंबरनंतर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. आतापर्यंत सुमारे एक कोटी…
ST Bus News: एसटी प्रवासातील शासनाच्या विविध सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप कार्ड मिळाले नसल्याने त्यांची…
डिझेलचे वाढलेले दर, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांतील वाढ आणि देखभाल खर्चामुळे एसटीच्या भाड्यात 13.56 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच साध्या बसवरील 10 टक्के हंगामी भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारने नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू केले असून ओला, उबर, रॅपिडोसह सर्व ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांना परवाना, प्रवासी सुरक्षा, चालकांचे हक्क, भाडे नियंत्रण आणि तक्रार निवारणासंबंधी नव्या नियमांचे पालन करणे बंधनकारक…
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच ई-रिक्षांच्या बॅटरी तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत चर्चा…
वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात.घरच्यांना केवळ एक फोन करून ‘मी सुखरूप आहे’ एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते.
Mumbai Pune Extra ST Bus: मुंबई-पुणे मार्गावरील ३० रेल्वे गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी एसटी महामंडळाने उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर वेळापत्रक.