Dasara Melava Live 2025: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता. त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. यावरुन रामदास कदम यांनी निशाणा साधला आहे.
२०८० पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहिले तर आम्हाला काही हरकत नाही. आमच्या शुभेच्छा फडणवीस, बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आम्ही सर्वजण एक आहोत, कोणीही आमच्यात फूट निर्माण करू शकत नाही."
उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही अशी शपथ शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी एकनाथ शिंदे, भाजप व महायुतीवर निशाणा साधला आहे. आता शिंदे गटातील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय…
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये बंडाचे राजकारण झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत वेगळी चूल मांडली. यामुळे शिवसेना पक्ष फुटला. आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय…
त रामदास कदम यांचीही चौकशी व्हावी, असा थेट आरोप माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीच्या शैलीत…
रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या प्रचारासाठी दापोली विधानसभा मतदारसंघातील केळशी, आसोंड, तेरेवायंगणी, पाजपंढरी या भागात सभा पार पडणार आहे.
आम्ही पन्नास खोके घेतले हे सिद्ध केल्यास मी मातोश्रीवर जाऊन भांडी घासेन. जर त्यांनी सिद्ध केलं नाही तर त्यांनी माझ्या घरात भांडी घासावीत, असे आव्हान माजी मंत्री रामदास कदम यांनी…
शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम (Ramdas Kadam) आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्यात रंगलेल्या वादामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे, ज्याचे पोट खाली आहे, जो गरीब आहे त्याला आरक्षण द्या. जातीवर आधारीत आरक्षण देऊ नका. बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकले असते तर आज कुणबी मराठा ओबीसी मराठा…