आज राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान या निवडणुकीचा निकाल 9 तारखेला सोमवारी लागणार…
अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनेत्रा वाहिनी यांना शपथ घ्यायला लावली असे गलिच्छ राजकारण सुनील तटकरे यांनी केला असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री…
Ramdas Kadam Press : मुलावर टीका होताच माजी मंत्री आणि आमदार रामदास कदम यांनी गौप्यस्फोट केले. घायवळला नक्की शस्त्र परवाना कोणी दिला याबाबत त्यांनी वक्तव्य केले.
अनिल परब यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी खेडच्या घरातील आगबाबत माहिती दिली. कदम म्हणाले, “खेडच्या घरात दोन स्टोव्ह होते आणि त्यावर जेवण बनवायचो
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणाचे वर्तन केले, यावर उत्तर देण्याची गरज आपल्याला नव्हती, परंतु पोरी बाळी नाचवणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणे आवश्यक ठरले, अशी टिकाही त्यांनी केली.
Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Dead body : बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावर देखील राज्यामध्ये राजकारण सुरु झाले असून हे अतिशय दुर्दैवी आहे. रामदास कदम यांच्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका…
शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बोटाचे ठसे घेत त्यांचा छळ केला असल्याचा दावा रामदास कदम यांनी…
Dasara Melava Live 2025: बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस 'मातोश्री'वरच ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर मुंबईतील कांदिवलीत सावली डान्सबार असल्याचा आरोप केला होता. त्यावर रामदास कदम यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे. यावरुन रामदास कदम यांनी निशाणा साधला आहे.
२०८० पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहिले तर आम्हाला काही हरकत नाही. आमच्या शुभेच्छा फडणवीस, बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आम्ही सर्वजण एक आहोत, कोणीही आमच्यात फूट निर्माण करू शकत नाही."
उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही अशी शपथ शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी एकनाथ शिंदे, भाजप व महायुतीवर निशाणा साधला आहे. आता शिंदे गटातील नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय…
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये बंडाचे राजकारण झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत वेगळी चूल मांडली. यामुळे शिवसेना पक्ष फुटला. आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय…
त रामदास कदम यांचीही चौकशी व्हावी, असा थेट आरोप माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन नेहमीच्या शैलीत…