शहराचा विकास होत गेला म्हणजे तिथे लोकसंख्येचा ओघही वाढतो. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या किती गर्दी झाली आहे, हे सर्वजण पाहत आहेत. वाढती लोकसंख्या, वाहतूक आणि सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी सरकारने आता एक…
केंद्र सरकारचे स्मार्ट सिटी मिशन संपल्यानंतरही महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेत 'एसपीव्ही' (SPV) संस्था कायम ठेवल्या आहेत. ११ मे २०२६ च्या जीआरनुसार आता महापालिका आयुक्त याचे प्रमुख असतील.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी कामचुकार कंत्राटी कर्मचाऱ्यांना २ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. काम समाधानकारक नसल्यास थेट सेवेतून काढून टाकण्याचे कडक आदेश त्यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ३२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला जाधववाडी ई-बस डेपो चार्जिंग स्टेशनअभावी रखडला आहे. ऑलेक्ट्रा कंपनीने ३५ पैकी केवळ २ बसेस दिल्या असून उर्वरित बसेस जून २०२६ पर्यंत देण्याचे…
Smart City Mission Handover News: संभाजीनगरमधील स्मार्ट सिटीचे प्रकल्प १ मे २०२६ पासून महापालिकेकडे हस्तांतरित झाले आहेत. शहर बस, आयसीसीसी आणि इतर प्रकल्पांच्या देखभालीसाठी ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, कंपनी बंद होण्याचे संकेत असतानाही १३ मार्च २०२६ रोजी महापौर रवी लांडगे, प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर आणि नीलेश बारणे यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
शहराचा वेगाने वाढणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक अत्यंत अपुरी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार किमान हजार बसांची आवश्यकता असताना सध्या अवघ्या शंभर डिझेल बस उपलब्ध आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्मार्ट सिटीची मुदत संपूनही सफारी पार्क आणि संत तुकाराम नाट्यगृहाचे काम अपूर्णच आहे. १००० कोटींचा निधी खर्च झाल्यानंतर आता ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Smart City: पाच प्रमुख रस्त्यांच्या सुधारणेसाठी १५ कोटी मंजूर. तसेच, नागरिकांसाठी 'क्लीन स्ट्रीट' मोबाइल ॲप आणि स्मार्ट पार्किंग सिस्टीम ला मंजुरी मिळाली आहे.
शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City) माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर गेल्या सात वर्षात सुमारे 400 कोटींचा खर्च झाला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तेवढाच निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त…
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत (Smart City) महापालिका अंतर्गत शहरातील गावठाण भागात 24 तास पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. महापालिकेच्या 24 तास पाणी मिळण्याचा हा प्रकल्प खरंतर खूप महत्त्वकांक्षी आहे. तथापि,…
कल्याण बस आगाराचे(Kalyan Bus Depot) एकूण क्षेत्रफळ १७ हजार ७१९ चौ.मी आहे. प्रस्तावित नवीन कल्याण बस आगारामध्ये संचालक महामंडळाच्या मान्यतेनुसार अनेक बाबींचा समावेश आहे.
सध्या कल्याण-डोंबिवली परिसरात स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. अन्य आमदारांच्या मतदारसंघांना वगळून एक आमदार आणि एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू असल्याने मनसे आमदार…
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत स्मार्ट सिटीला नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत सुनावले. त्या यावेळी म्हणाल्या, सद्यस्थितीत राज्यात अपघातांचे प्रमाण जास्त असून ग्रामीण भागात तुलनेने जास्त प्रमाण आहे.…
न्यायालयात दाखल असलेल्या एका प्रकारणासाठी स्वतः प्रमुख जिल्हा न्यायाधीशानी वकिलांसह जागेवर जाऊन पाहणी केली. सोलापुरातील (Solapur)पार्क स्टेडियमच्या नूतनीकरणामुळे शेजारी असलेल्या चौपाटीवरील खाद्यविक्रेत्यांना दुकाने खाली करण्याच्या नोटीस देण्यात आल्या आहेत.
शहरातील नागरी समस्या (issues) यामधून दिसत नसतील, तर हे कॅमेरे शोभेपुरतेच आहेत का? असा सवाल माजी नगरसेवक मोहन उगले (Correspondent Mohan Ugle) यांनी उपस्थित केला आहे. कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा…
दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील (Kalyan Lok Sabha Constituency) कल्याण डोंबिवली शहरात दौरा केला असता त्यांना डोंबिवलीतील खराब रस्त्याचा अनुभव आल्याने अखेरीस पुढील प्रवास…
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना वेळेत व सातत्यपूर्ण माहिती मिळण्यासाठी महापालिकेच्या वतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून, युटिलिटी अपडेट्स, ऑनलाइन कर भरणे, ऑनलाइन प्रमाणपत्रे तसेच ऑनलाईन…