भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. आता त्याची तब्बेत बरी असून तो मुंबईला परतला आहे.
सध्या यशस्वी जयस्वाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे आणि आता त्याने दमदार कामगिरी करुन निवडकर्त्याचे लक्ष वेधले आहे. जयस्वालच्या धमाकेदार शतकामुळे मुंबईने हरियाणाविरुद्ध धावांचा जबरदस्त पाठलाग केला.
शुक्रवारी पुण्यातील डीवाय पाटील अकादमीमध्ये झारखंडविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी नॉकआउट सामन्यात पंजाबचा फलंदाज सलील अरोराने शानदार कामगिरी केली. त्याने ३९ चेंडूत शतक झळकावले.
आसाम क्रिकेट असोसिएशन (एसीए) ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ दरम्यान भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी या चार क्रिकेटपटूंना निलंबित केले आहे.
१२ डिसेंबर रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईविरुद्धच्या सामन्यात सिराज हैदराबादकडून खेळला. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याने हा पुरस्कार त्याच्या मित्राला दिला.
सातत्याने चांगली कामगिरी करून आणि कठोर परिश्रम करूनही, मोहम्मद सिराज संघाबाहेर आहे. पण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, मोहम्मद सिराजने मुंबईविरुद्धच्या सामन्यात कमालीची कामगिरी दाखवून दिली.
टी-२० स्पर्धेच्या नॉकआउट फेऱ्या त्याच्या गावी इंदूरमध्ये होणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता पुण्याला यजमानपदाचे अधिकार दिले आहेत. पुण्यात या स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे.
इंडिगोच्या फ्लाइट रद्दमुळे बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीचे सामने स्थलांतरित केले आहेत. इंदूर येथे होणारे नॉकआउट सामने आता पुण्यात होणार आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० संघातूनही त्याला वगळण्यात आले. अशा परिस्थितीत, बंगालच्या अनुभवी वेगवान गोलंदाजाने १३ धावांत ४ बळी घेत सर्व्हिसेसच्या फलंदाजीचा क्रम उध्वस्त केला.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या ग्रुप बी मध्ये उत्तर प्रदेशने चंदीगडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून २१२ धावा केल्या. रिंकू सिंगने फक्त १० चेंडूत २४ धावांची धमाकेदार खेळी…
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट जोरदार सुरू आहे. महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावल्यानंतर वैभवने गोव्याच्या गोलंदाजांनाही चांगलेच धारेवर धरले आहे.
मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज शार्दुल ठाकूरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसाम विरुद्ध ५ विकेट्स घेऊन आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ९८ धावांनी विजय मिळवला.
हार्दिक पंड्या मैदानात परतला आऊन त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर बडोद्याने एक संस्मरणीय विजय मिळवला.
बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राविरुद्ध, वैभवने ५८ चेंडूत शतक पूर्ण केले आहे.
१२ चेंडूत अर्धशतक झळकावून अभिषेकने गुरु युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ३२ चेंडूत शतक झळकावून त्याने भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋषभ पंतची बरोबरी केली…
Syed Mushtaq Ali Trophy: सीएसकेचा युवा फलंदाज आयुष म्हात्रने आपल्या जबरदस्त खेळीने सगळ्याचे लक्ष वेधले आहे. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर त्याच्या कामगिरीमुळे संघाल सहज विजय मिळवून दिला.
सय्यद मुश्ताक अली ट्राॅफीचे सामने सुरु आहेत यामध्ये अनेक आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी कमाल केली आहे. यामध्ये उर्विल पटेल याने धुमाकुळ घातला आणि सध्या त्याच्या बॅटिंगची चर्चा देशात होत आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने टी-२० कारकिर्दीत ५००० धावा पूर्ण करून विक्रम केला आहे. यामध्ये आयपीएलमधील सर्व सामने, आंतरराष्ट्रीय टी-२० आणि देशांतर्गत टी-२० सामन्यांचा समावेश आहे.
रणजी ट्रॉफीनंतर, भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५-२६ सुरू होणार आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय खेळाडू आणि अनेक तरुण खेळाडू सहभागी होणार आहेत. मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी देखील आपला संघ…