रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा आज शनिवार, दिनांक २० जून २०२६…
'ऑपरेशन टायगर' च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य…
दरम्यान शुक्रवारी 12 जून रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरच्या दौऱ्यावर आयटी पार्क शहरातच हवे, अशी भूमिका मांडल्याने पुन्हा एकदा होणार आयटी पार्क कुठे होणार याबाबत चर्चा सुरू झाली…
शिवसेना नेते उदय सामंत यांनी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा दावा केला आहे. तसेच 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या ऑनलाईन उपस्थितीवरून त्यांनी जोरदार टोला लगावला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनाच महायुतीची उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीने लक्ष वेधले आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आणि दमदाटीचा आरोप…
राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीने लक्ष वेधले आहे. अभिनेते विजय पाटकर यांनी या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आणि दमदाटीचा आरोप…
छत्रपती संभाजीनगरात आयोजित शिवसेनेच्या आढावा बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पक्षाच्या सुस्त कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून वरिष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत.
Uday Samant on Anand Paranjpe : आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच झाल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. परांजपे यांच्या पक्ष प्रवेशामुळे महायुतीत कोणता…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही मतभेद नसून कुरघोडीच्या चर्चा चुकीच्या आहेत, असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिले.
“पाईपच नाही, मग गॅस येणार कसा?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. आता नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. “आधी पाइपलाइन टाका, मग घोषणा करा,” असा थेट इशारा…
पालकमंत्री उदय सामंत यांनी 'अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर शिवसेनेचेच सदस्य विराजमान होतील. संबंधित नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे संकेत दिले
जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत बोलताना मंत्री सामंत यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवी सुरक्षित असून विकासकामांसाठी निधीचा योग्य वापर केला जात आहे
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली होती.
कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या संयुक्त अहवालात प्रदीर्घ दव व थंडीमुळे मोहोर काळा पडला, नर मोहोरांचे प्रमाण वाढले, तुडतुडा, फुलकिडीमुळे गतवर्षी पेक्षा चालू वर्षी ८० टक्के आंबा उत्पादन…
सव्वा वर्षांचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला असून तो अंतिम असणार आहे.
सव्वा वर्षाचा कालावधी संपताच संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावयाचे आहेत. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनाही संधी मिळू शकेल आणि हा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला.