एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली असून, तिचा मृतदेह एका शेतात फेकून देण्यात आला होता. हा गुन्हा वसई तालुक्यातील मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विरार पूर्वेकडील शिरवली परिसरात घडला आहे.
वसई-विरार परिसरातील पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी विरारमध्ये सुमारे १०० कोटी रुपये खर्चून मँग्रोव्ह पार्क उभारण्याची योजना राज्य सरकारकडून राबवली जात आहे.
वसई विरार शहर महापालिकेच्या सर्वात महत्त्वाच्या आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे प्रवीण शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
वसईतील मकल पाडा रोड परिसरात, वालीव पोलिस ठाण्याजवळ मुख्य रस्त्यावर गटारातून पाणी वाहताना दिसून आले. सुरुवातीला हे सांडपाणी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
वसईतील मकल पाडा रोड परिसरात, वालीव पोलिस ठाण्याजवळ मुख्य रस्त्यावर गटारातून पाणी वाहताना दिसून आले. सुरुवातीला हे सांडपाणी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती
वसईच्या वालीव परिसरातील खान कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद अचानक दोन गटांतील मोठ्या संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक ठप्प होत असल्याचे चित्र बाजारपेठ परिसर, स्टेशन रोड तसेच प्रमुख चौकांमध्ये दिसून येत आहे.
वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत.
विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नायगाव, टिवरी परिसरात तब्बल १ हजार कोटींचा कथित जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपानंतर पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाची भूमिका समोर आली आहे. या घोटाळ्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल…
नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी परिसरात दिवसाढवळ्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गांजा आणि चरस खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नालासोपारा येथील तुलिंज पोलीस ठाण्याच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. चोरीस गेलेले व हरवलेले सुमारे ६० हून अधिक महागडे मोबाईल फोन पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत…
विरारच्या एमबी इस्टेटमध्ये पत्नी घर सोडणार असल्याच्या वादातून पती महेश सोनी आणि नणंद दिपाली सोनी यांनी मिळून कल्पना सोनीची धारधार शस्त्राने हत्या केली. दोघांना अटक, पोलीस कोठडी सुनावली.
वाहतूककोंडी हा तर महाराष्ट्रातील सध्या सामान्य प्रश्न झाला आहे, जिथे जावं तिथे वाहतूककोंडी झालेली पहायला मिळते. आता वसई-विरारमधील रस्त्यांवर वेगळेच दृष्यं दिसून येत आहे, वाचा अधिक माहिती