बागेश्वर धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. धर्मशाळेची भिंत कोसळून उत्तर प्रदेशातील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून ११ भाविक जखमी झाले आहेत. मंगळवारी पहाटे ही घटना घडली.
मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम परिसरात तंबू कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. ते रविवारी छतरपूरमध्ये, जिथे त्यांनी बागेश्वर धाम बालाजी मंदिरात प्रार्थना केली. पंतप्रधान मोदींनी येथे बांधल्या जाणाऱ्या बालाजी सरकार कर्करोग संस्थेची पायाभरणी केली.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा सत्संग पुण्यात भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडून आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अनिंसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला होता. तसेच, त्यांच्या चमत्कारवरदेखील आक्षेप घेतले…
गोरखपूर येथील एका तरुणाचा बागेश्वर धाममध्ये मृत्यू झाला आहे. या तरुणावर अनेक दिवसापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारांचा काहीच परिणाम न झाल्याने तो कुटुंबासह बागेश्वर धाम येथे आला होता.
मंगळवार व शनिवारी बागेश्वर धाम येथे येणाऱ्या भाविकांची जास्त गर्दी असते. पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे काहीतरी मागण्याची इच्छा घेऊन आलेले अनेकजण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना धाममध्ये हरवत आहेत. यावर्षी जानेवारी…
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा होईपर्यत प्रत्येक सनातनी व्यक्तीने पाच-पाच, सहा- सहा मुलांना जन्माला घातले पाहिजे, असे विधान कथा वाचक देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केले आहे.
विलासपूर येथील एका कार्यक्रमात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी बागेश्वर बाबांचं (Bageshwar Baba) नाव न घेताच, त्यांना चमत्कार दाखवण्याचं चॅलेंज दिलंय. ते म्हणाले, जोशीमठ भागात खूप भूस्खलन सुरु आहे. देशाचं लक्ष लागलेल्या…
धीरेंद्र शास्त्री वयाच्या नवव्या वर्षापासून आजोबांसोबत मंदिरात जायला लागले. त्यांच्याकडूनच मी रामकथा शिकलो. म्हणूनच तो आजोबांना आपला गुरू मानतो. असं ते म्हणाले.
महिलेने सांगितले की, सनातन धर्म सर्वोत्तम आहे कारण पती-पत्नीचे नाते तिहेरी तलाक बोलून संपत नाही. महिलेचे म्हणणे ऐकून मंचावर उपस्थित लोकांनी बाबांचा जयजयकार सुरू केला.