Bangladesh economic crisis: मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशातील आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या एका वर्षात ३५३ कारखाने बंद पडले आहेत, ज्यामुळे सुमारे १.२ लाख कामगार बेरोजगार झाले आहेत.
बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप असलेल्या चिन्मय कृष्ण दास यांचा बचाव करण्यासाठी वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर पथक गेले होते.
बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी देशात शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन केले आहे. स्थिरता आणि विकासाला चालना देणारी राष्ट्रीय सहमतीची गरज त्यांनी अधोरेखित केली.
संकटाने बांगलादेशला चहूबाजूंनी घेरले आहे. बांगलादेशात सध्या बटाटे आणि कांदे यासारख्या मूलभूत गरजांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे बांगलादेशला स्वतःचे अस्तित्व वाचवण्यासाठी भारताकडे मदत मागावी लागत आहे.
1971 मध्ये पाकिस्तान सोबतच्या युद्धात भारताने मोठा विजय मिळवला होता. युध्दानंतर पाकिस्तानच्या सैन्याने शरणागती पत्करली होती. त्यावेळी झालेल्या समझोत्यावर स्वाक्षरी करतानाचा एक ऐतिहासिक फोटो आहे.
बांगलादेश आणखी एका संकटाचा सामना करत आहे. देशात सध्या सुरू असलेल्या राजकीय आणि आर्थिक संकटामुळे आता देशाच्या सीमाही धोक्यात आल्या आहेत. म्यानमारच्या अराकान आर्मीने बांगलादेशी भूभाग ताब्यात घेतला आहे.
बांगलादेशचे निवृत्त मेजर म्हणाले की भारत आणि अमेरिका देखील त्यांच्यासमोर उभे राहू शकत नाहीत आणि त्यांनी दावा केला की बांगलादेशात 30 लाख विद्यार्थी त्यांच्या पाठीशी उभे आहेत.
बांग्लादेशमध्ये सत्ताबदलाच्या आधी ज्याप्रकारे आरक्षणाचे आंदोलन झाले होते. त्यामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शेख हसीना यांना बांग्लादेश सोडावा लागला होता.
बांगलादेशात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध समुदायावर झालेल्या हल्ल्यांमुळे बांगलादेश सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. या प्रकरणी अवामी लीगने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अंतरिम सरकारविरोधात खटला भरला आहे.
गेल्या महिन्यात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी घातली होती. अंतरिम सरकारने अवामी लीगला ‘फॅसिस्ट’ पक्ष म्हणून संबोधले होते.
बांग्लादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायधिकरणाचे मुख्य अभियोक्ता यांनी याबद्दल माहिती दिल्याचे समजते आहे, शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
बांग्लादेशमध्ये ५ ऑगस्ट रोजी सत्तापालट झाला. शेख हसीना यांना देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. आता बांग्लादेशमध्ये बांगलादेशी नॅशलिस्ट पार्टी (बीएनपी) व इतर विरोधी पक्षांकडून निवडणूक घेण्याची मागणी केली जात…
बांगलादेशसमोर नवा धोका निर्माण झाला आहे. वीज पुरवठ्याचे बिल मिळावे, यासाठी अदानी समूहाने बांगलादेशवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. अदानी समूहाने अंदाजित 500 दशलक्ष डॉलर भरण्याची मागणी केली आहे. त्यामुळे…
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने बांगलादेशमध्ये ज्याप्रकारचे तणावाचे वातावरण आहे. तिथे टी-२० विश्वचषक खेळणे योग्य होणार नाही, असे म्हटले आहे. तथापि, एलिसाने असेही म्हटले आहे की, हा निर्णय…
सोमवारच्या बांग्लादेशातील घडामोडींनंतर आज (ता.६) भारत-बांग्लादेश सीमेवरून भारतीय कृषी मालाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. बांग्लादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून, भरीस भर म्हणून बांगलादेशात परकीय चलन साठ्यात मोठी घट झाली…
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कॉमट्रेड डेटाबेसनुसार, भारताने बांगलादेशला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तब्बल 11.25 अब्ज डॉलर मूल्याची निर्यात केली आहे. जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 13.8 अब्ज डॉलर आणि 2021 में…