देवा भाऊ लाडकी बहीण" या नावाने बुलढाण्याच्या चिखली येथे राज्यातील पहिल्या नागरी सहकारी पतसंस्थेचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत किसान सन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
या बैठकीमध्ये मोबाईल टॉवर साठीच्या जागांचे भाडेपट्टा करारातील नोंदणीच्या अडचणीबाबत चर्चा झाली. परतवाडा जि. अमरावती नगरपरिषद हद्दीतील जमिनीस वाणिज्यिक वापरासाठी परवानगीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
प्रत्येक तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात किमान एक नाविन्यपूर्ण काम करावे व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्यावा, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शेतकऱ्यांनी सात दिवसात आपला निर्णय सरकारला कळवावा; नाहीतर सरकार आपल्यासमोर प्रस्ताव ठेवेल, असा अल्टिमेटम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला.
पुणे शहर व जिल्हयाच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने जागरुक आहेत. पुण्याच्या रिंगरोडसाठी अलिकडेच आम्ही 34 हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली, असे बावनकुळे म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ल्यावरुन केंद्रीय मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एक ठोस रोडमॅप तयार केला आहे. विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे पुढील नऊ वर्षांचे नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.
टिव्ही अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनेत्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णाच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी केली होती.
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे. अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र 'व्हॅल्यू झोन' ठरवले जातात.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा कब्जा असेल, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आता राज्यात स्थिर सरकार येईल असं वाटलं होतं. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे.
76 हजार हेक्टर झुडपी जंगल जागा संदर्भात अनेक वर्षांपासून सुप्रीम कोर्टात केले सुरू आहे. ते प्रकरण निकाली काढून त्या जागेला गरीब लोकांसाठी पट्टे वाटपासाठी उपलब्ध करून द्यायची आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबत महसूल मंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. यात जर मंत्री दोषी असेल तर ते राजीनामा देतील, असं यावेळी बावनकुळे…