पती आणि पत्नीच्या उत्पन्नात इतका मोठा फरक नाही की ज्याच्या आधारे आर्थिक अवलंबित्व सिद्ध करता येईल. पोटगीच्या कायद्याचा मूळ उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बळ किंवा गरजू असलेल्या जोडीदाराला आधार देणे हा आहे.
एका प्रेमप्रकरणाशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणात सामील असल्यामुळे पोलिस हवालदार पदासाठी ज्या उमेदवाराची निवड नाकारण्यात आली होती, त्याला तेलंगणा राज्य पोलिस भरती मंडळाला नियुक्त करण्याचे निर्देश देताना खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले.
भारतातील अत्यंत प्रतिष्ठित स्टार्टअप्सपैकी एक मानल्या जाणाऱ्या या Byju’s एडटेक कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंगापूरच्या एका न्यायालयात रवींद्रन यांना मोठा धक्का बसला आहे.…
इंद्रायणीनगर येथील जयदीप बिझनेस सेंटर अपार्टमेंट कंडोमिनियमच्या तिसऱ्या मजल्यावरील शॉप क्रमांक ०७ आणि ०८ हे न्यायालयीन आदेशानुसार कोर्ट कमिशनर यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निर्णयात अल्पवयीन मुलीच्या इच्छेला प्राधान्य देत गर्भपातास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे महिलांच्या प्रजनन स्वातंत्र्याबाबत मोठा संदेश देण्यात आला आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता बीडमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत म्हटले की, जर एखाद्या उमेदवाराने निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षण सवलतींचा लाभ घेतला असेल, तर तो अनारक्षित श्रेणीसाठी राखीव जागांसाठी पात्र ठरू शकत नाही.
२०१४ च्या प्रकरणात बारामती सत्र न्यायालयाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा दिला आहे. अपुरे ऑडिओ-व्हिडिओ पुरावे असतानाही फौजदारी कारवाईचे आदेश देणे चुकीचे ठरवत सत्र न्यायालयाने महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे आदेश
पीडिता दळण घेऊन चक्कीकडे जात असताना आरोपी प्रदीप बाबू कास्देकर (वय २८, ता. धारणी) याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून दुचाकीवर जबरदस्ती बसवले. त्यानंतर तिला गावाबाहेरील जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार…
पती किंवा पत्नीवर संशय घेतल्याने नातेसंबंधाचा पाया ढासळतो. जिथे पती किंवा पत्नी संशय, विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षिततेच्या आधारे एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतात तिथे ते टिकू शकत नाही.
रोपी रोहिदास सावंत याने दारूच्या नशेत त्या ठिकाणी येऊन भातात आमटी का वाढत नाही, असे म्हणून भांड्यातील आमटी ओतली. त्यावेळी तेथीलच महेश पवार यांनी त्यास अटकाव केला असता, त्याच्याशी रोहिदास…
माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह बारा कार्यकर्त्यांची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती कश्यप यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सदरचा हा खटला गेल्या बारा वर्षे न्यायालयात सुरू होता.
मयताचा मुलगा आणि पत्नीवर देखील कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गणपती यांची पत्नी हौसाबाई गणपत घेवडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घरी आल्यानंतर आईने विचारल्यावर सर्व प्रकाराची माहिती दिली. तिने सर्व घटनाक्रम सांगितला. 'आपण दोघे लग्न करू' असे, म्हणून कन्हाळे याने मालेगाव मार्गे मेहकर तालुक्यातील कहाळवाडी येथे नेल्याचे तिने सांगितले.
पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत आणि पतीचे शरीर संबंधापूर्वीच वीर्यस्खलन होत असे, असेही तिने आपल्या लेखी जबाबात…
कैलास गोपाल निमकर्डे (वय 52) याच्या घराच्या अंगणासमोरुन एका 11 वर्षीय मुलगी शौचास जात असताना तिला कैलास निमकर्डे याने घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 2 वर्षांपूर्वी भरदुपारी घडली होती.
भूमिश सावे आणि अभिजित फडणीस यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र फेटाळला. हा मजकूर केवळ ‘रिपोस्ट’ केल्याचा बचाव आरोपींकडून करण्यात आला असला तरी, ते सर्वजण एकाच राजकीय पक्षाशी संबंधित आहेत.
उपचार सुरु असताना तिचा त्याच दिवशी रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला. सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी तथा तत्कालीन उपनिरीक्षक एस. जी. गाढे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र…
ग्रामसेवक चंद्रवदन साळुंके यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते. यासाठी अतिरिक्त सरकारी वरिल राजशेखर डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहिले.
भारतात आधीच १४० कोटी पेक्षा अधिक लोक राहत असून भारत हा संपूर्ण जगासाठी काही धर्मशाळा नाही, अशी कठोर टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने एका श्रीलंकन तमिळ नागरिकाची निर्वासित म्हणून भारतात राहण्याची…