मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाने शताब्दी वर्षानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. विविध सामान्य आजारांवर आधारित ६७ रुग्णशिक्षण लघुपटांची निर्मिती कारण्यात आली आहे.
देशभरात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, वेळेत निदान आणि उपचार मिळणे ही मोठी अडचण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर परळ येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटलने स्ट्रोक व्यवस्थापना सुरू केले आहे.
उपचार म्हणजे फक्त आजाराशी लढणे नाही तर उपचार संपल्यानंतर व्यक्तीला त्याचे सामान्य जीवन पुन्हा जगण्यास मदत करणे देखील आहे. आधुनिक उपचार पद्धती दीर्घकालीन दुष्परिणाम कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.
गुडघेदुखीमुळे एखाद्याला चालणे, जिने चढणे, बसणे-उठणे किंवा झोपणे यासारख्या दैनंदिन क्रिया देखील वेदनादायक ठरू शकतात. त्यामुळे या वेदनेचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
भारतात दरवर्षी हजारो सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचवण्यात सर्पदंश प्रतिविष महत्त्वाची भूमिका बजावते. शतकाची परंपरा हाफकिन संस्था ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून विष आणि प्रतिविष संशोधनात कार्यरत आहे.
सर्व उत्पादने FSSAI-प्रमाणित आहेत, त्यांमध्ये वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आणि जागतिक स्तरावरून मिळवलेले, वनस्पती-आधारित, ग्लूटेन-मुक्त, लॅक्टोज-मुक्त, GMO-मुक्त घटक वापरले जातात आणि त्यांमध्ये अतिरिक्त साखर नसते.
मोफत वैद्यकीय शिबिरे, अनुदानित शस्त्रक्रिया, मोबाइल आरोग्य सेवा, आंतरराष्ट्रीय बालरोग हृदय शस्त्रक्रिया आणि मुंबईतील संजीवनी ममता रुग्णालय यांचा समावेश आहे.
लठ्ठपणा हा एक गुंतागुंतीचा, जुनाट आजार आहे ज्यासाठी मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाप्रमाणेच दीर्घकालीन व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आठवड्यातून एकदा घेण्याच्या पर्यायाची सोय व्यक्तींना हा पर्याय टिकवून ठेवण्यास सक्षम करते.
हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे मणक्यांच्या आजारांमध्ये मोठी वाढ होत आहे. मणक्याच्या आजाराची लागण झाल्यानंतर पाठदुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. जाणून घ्या सविस्तर.
रोगप्रतिकार यंत्रणेच्या या चुकीच्या प्रतिसादाच्या परिणामी दीर्घकाळ दाहकारक स्थिती राहते, ज्यामुळे वेदना होतात, सूज येते व स्नायूंत ताठरपणा येतो. कालांतराने, या आजारामुळे कूर्चा व हाडांचे नुकसान होऊ शकते.
भारतात जवळजवळ ६ कोटी लोकांना संधिवाताचा त्रास आहे, तरीही त्यापैकी १०% पेक्षाही कमी लोकांची सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया होते. आज जगभर वापरले जाणारे आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.
मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय भारतात कार्डिओव्हॅस्कुलर डिसीजच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या सविस्तर.
CML ची कहाणी आता एका जीवघेण्या आजाराला एका दीर्घकालीन आजारामध्ये परिवर्तीत करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णांना आपले आयुष्य परिपूर्णतेने जगण्यास मदत करणे.
नवजात बाळ, लहान मुलं, शाळकरी किंवा किशोरवयीन मुलं अशा प्रत्येक वयोगटासाठी हे चुकलेली लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, गंभीर आजार टळतात आणि रोगांचा प्रसारही थांबतो
अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेवर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.
सीएमएल हा आजार भारतातील तरुणांना प्रमाणबाह्यरित्या प्रभावित करतो, जिथे या आजाराचे निदान होण्याचे सरासरी वय ३५ ते ४० वर्षे आहे. पाश्चात्य देशांतील सरासरी ५०-६० वर्षे या वयोगटाच्या तुलनेत आपल्याकडील वयोगट…
इन्शुअर डायबिटीज केअर सारख्या डीएसएन फॉर्म्युला उत्पादनांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे उत्तम पोषण मिळण्यासोबत रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
सणासुदीच्या काळात फक्त स्वच्छता करू नका.योग्य मार्गाने झुरळांना काढून टाकून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. सणासुदीच्या काळात झुरळांचा त्रास कमी करण्यासाठी सोप्या टिप्स.