मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय भारतात कार्डिओव्हॅस्कुलर डिसीजच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. जाणून घ्या सविस्तर.
CML ची कहाणी आता एका जीवघेण्या आजाराला एका दीर्घकालीन आजारामध्ये परिवर्तीत करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. रुग्णांना आपले आयुष्य परिपूर्णतेने जगण्यास मदत करणे.
नवजात बाळ, लहान मुलं, शाळकरी किंवा किशोरवयीन मुलं अशा प्रत्येक वयोगटासाठी हे चुकलेली लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, गंभीर आजार टळतात आणि रोगांचा प्रसारही थांबतो
अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेवर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मोठा फरक पडू शकतो.
सीएमएल हा आजार भारतातील तरुणांना प्रमाणबाह्यरित्या प्रभावित करतो, जिथे या आजाराचे निदान होण्याचे सरासरी वय ३५ ते ४० वर्षे आहे. पाश्चात्य देशांतील सरासरी ५०-६० वर्षे या वयोगटाच्या तुलनेत आपल्याकडील वयोगट…
इन्शुअर डायबिटीज केअर सारख्या डीएसएन फॉर्म्युला उत्पादनांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असते, ज्यामुळे उत्तम पोषण मिळण्यासोबत रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
सणासुदीच्या काळात फक्त स्वच्छता करू नका.योग्य मार्गाने झुरळांना काढून टाकून तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. सणासुदीच्या काळात झुरळांचा त्रास कमी करण्यासाठी सोप्या टिप्स.
फायझरची लस बहुतांश इनव्हेजिव्ह आणि नॉन-इनव्हेजिव्ह न्यूमोकॉक्कल आजारांना कारणीभूत ठरणा-या, चिकित्सात्मकरित्या संबंद्ध २० सीरोटाइप्सपासून संरक्षणास मदत करते.
एएमएलची काही लक्षणे खूप सामान्य वाटू शकतात, जसे की अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घट्टपणा इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
जागतिक स्तरावर आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि लसीची उपलब्धता वाढवण्यासाठी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने यूकेमध्ये सीरम लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि अमेरिकेत सीरम इंकची स्थापना केली.
सर्पदंशामुळे निर्माण होणारी सामाजिक-आर्थिक आव्हाने, सर्पविषरोधक औषधांची व वैद्यकीय उपचारांच्या उपलब्धतेतील कच्चे दुवे आदी समस्यांवर मात करण्यासाठी सर्वांगीण धोरण विकसित करण्याची गरज आहे.
दमा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. श्वास घेताना त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये होणाऱ्या वेदना इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दमा झाल्यानंतर आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हर्टिगोमुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. मात्र या समस्येकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते.पण डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार केल्यास आराम मिळेल. जाणून घ्या हर्टिगोमुळे उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्या.
गर्भपात झाल्यानंतर शरीरात हार्मोनल बदलावं होतात. आणि यावेळी शरीर स्वतःला बरे आणि स्वछ देखील करते. गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? यावर डॉक्टर काय सांगतात, बघुयात.
कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे.
मौखीक कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आपण हा कर्करोगाचा धोका कसा ओळखू शकतो. त्याचे कारणं काय आहेत. यावर तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. बघुयात...
यकृत आणि मूत्रपिंडात आढळून आलेली गाठ वैद्यकीय पथकाचे कौशल्य आणि धोरणात्मक नियोजन यांमुळे ती गाठ काढून टाकण्यात यश आले. शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्यात आलेली ती गाठ म्हणजे गँग्लिन्युरोमा नावाची निरुपद्रवी आहे.
सर्पदंशाच्या विषामुळे रक्तस्त्राव, अर्धांगवायू, उतींचे नेक्रोसिस, स्नायू बिघाड, हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंडाला तीव्र दुखापत, हायपोव्होलेमिक शॉक आणि मृत्यू यांसारखे गंभीर बहु-अवयव किंवा मल्टी-सिस्टम नुकसान होऊ शकते.